{"url": "http://www.esakal.com/manoranjan/busstop-new-poster-esakal-news-53783", "date_download": "2018-08-19T20:52:01Z", "digest": "sha1:TBHJLI6RV6QCONGR2RF3TL6HK2HXYVPS", "length": 11539, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Busstop new poster esakal news निलांबरी बसमध्ये झाले 'बसस्टॉप'चे पोस्टर लाँच | eSakal", "raw_content": "\nनिलांबरी बसमध्ये झाले 'बसस्टॉप'चे पोस्टर लाँच\nसोमवार, 19 जून 2017\nमुंबई : मराठी रॅपर श्रेयश जाधव निर्मित 'बसस्टॉप' हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. समीर हेमंत जोशी दिग्दर्शित ह्या सिनेमाचा नुकताच एका हटके अंदाजात टिजर पोस्टर लाँच करण्यात आले. एवढेच नव्हे तर या बसमधून मुंबईची धावती सफर देखील केली.\nमुंबई : मराठी रॅपर श्रेयश जाधव निर्मित 'बसस्टॉप' हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. समीर हेमंत जोशी दिग्दर्शित ह्या सिनेमाचा नुकताच एका हटके अंदाजात टिजर पोस्टर लाँच करण्यात आले. एवढेच नव्हे तर या बसमधून मुंबईची धावती सफर देखील केली.\nत्यावर पूजा सावंत, अनिकेत विश्वासराव,अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, रसिका सुनील, अक्षय वाघमारे आणि हेमंत ढोमे हे चेहरे दिसत असून त्यांच्या चित्राखाली बोल्ड, बीजी, रोमान्स, एपॉर्च्युनिटी, चान्स, ब्लफ, अफेअर हे तरुण पिढीतील विविध जीवनशैली मांडणारे शब्द देखील पाहायला मिळत आहेत.\nया सिनेमाच्या टिजर पोस्टरवर आजच्या देखण्या आणि मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांचे चेहरे जरी दिसत असले तरी, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, अविनाश नारकर,संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर आणि विद्याधर जोशी यांची देखील यात महत्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे. त्यामुळे हा सिनेमा जुन्या आणि नव्या पिढीच्या विचारसरणीचा नवा आयाम मांडणारा ठरणार आहे. यासर्व मल्टीस्टाररचा \"बसस्टॉप'’ सिनेमा येत्या २१ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.\nसोलापूरसारख्या एका अर्थाने आडवळणी असलेल्या गावातून संपूर्ण भारतासह पाकिस्तान, नेपाळमध्ये जाऊन सामाजिक समता, हिंदू-मुस्लिम ऐक्‍याची जोपासना करण्यासाठी...\nकाळजात घंटी वाजवणारे 'पार्टी' सिनेमातील गाणे प्रदर्शित\nसचिन दरेकर दिग्दर्शित, नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर निर्मित आणि सुपरहिट फिल्म 'बकेट लिस्ट' चे निर्माते असलेले डार्क हॉर्स...\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\nमराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार...\n'सोनी मराठी' आजपासून घेऊन येतोय मनोरंजनाचा खजाना\nमुंबई: सोनी समुहाने ‘सोनी मराठी’ चॅनेलची निर्मिती केली आहे. आजपासून (ता. 19 ऑगस्ट) हे चॅनेल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. वैविध्यपूर्ण...\nसद्गगुरु श्री गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताहतील कृषी प्रदर्शनाला अलोट गर्दी\nसावळीविहीर (जि.अहमदनगर) : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी) शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/lata-mangeshkar-song-launch-esakal-news-53486", "date_download": "2018-08-19T21:02:35Z", "digest": "sha1:IOOWOPWGNS7OV4HZ7MUZXHESZIM6MYWK", "length": 14151, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "lata mangeshkar song launch esakal news लता मंगेशकर यांच्या हस्ते पार पडला गीत प्रकाशन सोहळा | eSakal", "raw_content": "\nलता मंगेशकर यांच्या हस्ते पार पडला गीत प्रकाशन सोहळा\nरविवार, 18 जून 2017\nमुंबई : 'कुछ तो गडबड हे दया...', 'तोड दो दरवाजा...' हे सी आय डी चे डायलाॅग्ज लोकं आजही आवडीने बोलतात. सामान्य प्रेक्षकांच्या मनात गेली कीत्येक वर्ष अधिराज्य गाजवलेल्या या मालिकेची भारताची गानकोकिळा 'लता मंगेशकर' देखील भरपूर मोठी फॅन आहे. विशेष म्हणजे या मालिकेचे लेखक आणि दिग्दर्शक संतोष शेट्टी यांचा आगामी मराठी सिनेमा 'अंड्या चा फंडा' देखील याच धाटणीचा असल्यामुळे, लता मंगेशकर यांनी या सिनेमाला विशेष पसंती दिली आहे.\nमुंबई : 'कुछ तो गडबड हे दया...', 'तोड दो दरवाजा...' हे सी आय डी चे डायलाॅग्ज लोकं आजही आवडीने बोलतात. सामान्य प्रेक्षकांच्या मनात गेली कीत्येक वर्ष अधिराज्य गाजवलेल्या या मालिकेची भारताची गानकोकिळा 'लता मंगेशकर' देखील भरपूर मोठी फॅन आहे. विशेष म्हणजे या मालिकेचे लेखक आणि दिग्दर्शक संतोष शेट्टी यांचा आगामी मराठी सिनेमा 'अंड्या चा फंडा' देखील याच धाटणीचा असल्यामुळे, लता मंगेशकर यांनी या सिनेमाला विशेष पसंती दिली आहे.\nनुकतेच या सिनेमाचे 'गोष्ट आता थांबली' हे गाणे लता मंगेशकर यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले. विशेष म्हणजे लता दिदींच्या हस्ते एका मराठी चित्रपटाचे गाणे लाँच करण्याची हि पहिलीच वेळ असून, हे भाग्य 'अंड्या चा फंडा' या सिनेमाच्या टीमला लाभलं आहे. आदर्श शिंदेच्या अवजातले हे गाणे क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून, याला अमित राज यांनी ताल दिला आहे.\nरहस्य आणि शोध कथा लिहिण्यास विशेष हातखंडा असणाऱ्या संतोष शेट्टी यांनीच या सिनेमाचे लेखन केले असल्यामुळे, हा सिनेमा नक्कीच रोमांचक असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, खुद्द लतादीदींना गूढ आणि शोधकथेवर आधारित असलेल्या मालिका तसेच सिनेमे बघायला भरपूर आवडतात, आणि त्यामुळेच त्यांनी 'अंड्या चा फंडा' या सिनेमातील गाण्याच्या प्रसिद्धीसाठी आपला अनमोल वेळ देऊ केला.\nयाप्रसंगी सिनेमाचे दिग्दर्शक तसेच निर्मात्यांसोबतच अथर्व बेडेकर, शुभम परब, मृणाल जाधव हे बालकलाकार आणि दीपा परब व सुशांत शेलार या कलाकारांनी लतादीदींच्या निवासस्थानी हजेरी लावली होती. लाता दिदींनी या सर्वांना शुभार्शिवाद देत, सिनेमाच्या भरघोस यशासाठी शुभेच्छादेखील दिल्या. बालपणाच्या मैत्रीवर आधारित असलेला हा सिनेमा अध्यास क्रिएशनचे विजय शेट्टी यांची निर्मिती असून प्रशांत पुजारी आणि इंदिरा विश्वनाथ शेट्टी यांनी त्याची सहनिर्मिती केली आहे. तसेच पटकथा आणि संवाद अंबर हडप, गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिली असून जूनच्या अखेरीस ३० तारखेला हा सिनेमा लोकांना आपल्या नजीकच्या सिनेमागृहात पाहता येणार आहे.\nसोलापूरसारख्या एका अर्थाने आडवळणी असलेल्या गावातून संपूर्ण भारतासह पाकिस्तान, नेपाळमध्ये जाऊन सामाजिक समता, हिंदू-मुस्लिम ऐक्‍याची जोपासना करण्यासाठी...\nकाळजात घंटी वाजवणारे 'पार्टी' सिनेमातील गाणे प्रदर्शित\nसचिन दरेकर दिग्दर्शित, नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर निर्मित आणि सुपरहिट फिल्म 'बकेट लिस्ट' चे निर्माते असलेले डार्क हॉर्स...\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\nमराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार...\n'सोनी मराठी' आजपासून घेऊन येतोय मनोरंजनाचा खजाना\nमुंबई: सोनी समुहाने ‘सोनी मराठी’ चॅनेलची निर्मिती केली आहे. आजपासून (ता. 19 ऑगस्ट) हे चॅनेल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. वैविध्यपूर्ण...\nमहाड आदिवासी विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात\nउल्हासनगर : गेल्या तीन वर्षात तब्बल सोळा ग्रामीण क्षेत्रातील आदिवासी वाड्या-पाड्यात धाव घेऊन तेथील गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.hemantathalye.com/?cat=18", "date_download": "2018-08-19T22:08:46Z", "digest": "sha1:RG2ZGAHKF5R55IOYZQWONZFVNT3ONHDP", "length": 12954, "nlines": 148, "source_domain": "www.hemantathalye.com", "title": "ब्लॉग – हेमंत आठल्ये ~ Hemant Athalye", "raw_content": "\nइंधन दर जास्ती कशासाठी\nइंधनदरात भाववाढ होणे याचाच अर्थ महागाई वाढणे. कारण, इंधनाचा थेट परिणाम वाहतुकीवर व पर्यायाने दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीवर होतो. वाहतूक खर्च वाढला तर उत्पादनाच्या निर्मितीचा खर्च वाढतो. जो वस्तूची किंमत वाढून वसूल केला जातो. हा सामान्यांना जितका त्रासदायक आहे तितकाच सरकारी पातळीवर आनंद देणारा आहे.\nकोणे एके काळी भरत खंडात गुजराच्या सिंहाचे राज्य होते त्याचे अनेक बछडे होते. प्रत्येक बछड्याचे सिंहावर फार प्रेम. त्याची डरकाळी भरतखंडाला हादरे देत असे. बाकीचे प्राणी विशेषतः वाघ, हत्तीनां त्याचा विशेष राग होता. सुरवातीला सगळं ठीक चाललेलं. पण पुढे जाऊन सिंह मनात आलेल्या गोष्टी सर्वांना अंमलात आणावयास लावी. कधी नोटाबंदी तर कधी प्राणी गणना\nभारत माझा देश आहे व सर्व भारतीय माझे बांधव आहे हा शुद्ध गैरसमज वाटावा अशा गोष्टी घडत आहेत. जेव्हा व्हिडीओकॉनचे धूत नियमाप्रमाणे कर्ज काढतात आणि त्याचे हप्ते देखील वेळेवर भरतात. तरीही इन्कम टॅक्स विभाग त्यांना समन्स पाठवतो व चौकशीला बोलावतो पन्नास कोटीसाठी डीएसकेनां कारागृहात जावे लागते. त्याउलट नऊ हजार कोटींचे कर्ज फेडू न शकलेल्या अनिल अंबानींना ना… Read More भेदभावाचे अर्थकारण\nआपण कुठे चाललो आहोत ह्याच भान राहिलेलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फालतू नगरसेवकाच्या पोटनिवडणुकीत मुर्दे पाडले जातात. गुन्हेगार चक्क राज्यातील आमदार गुन्हेगारांना पोलीस चौक्यातून सहीसलामत सुटका करणारे देखील राज्याचे आमदार गुन्हेगारांना पोलीस चौक्यातून सहीसलामत सुटका करणारे देखील राज्याचे आमदार पाणी पडल्याच्या कारणावरून खून आणि अनधिकृत नळजोडणी मनपाने तोडली म्हणून दंगल केली जाते.\nदैनंदिन कामाच्या गराड्यात आपण आपल्यालाच विसरून जातो आपल्याला काय करायला हवे वा आपल्याला जे करायचे असते ते न होताच आपण गुंतून पडतो. कधीकधी कामाचा व्याप एवढा वाढतो की आपण जे ठरवलेलं असत ते देखील विसरून जातो आपल्याला काय करायला हवे वा आपल्याला जे करायचे असते ते न होताच आपण गुंतून पडतो. कधीकधी कामाचा व्याप एवढा वाढतो की आपण जे ठरवलेलं असत ते देखील विसरून जातो अगदी आठवीपासून न चुकता अर्थर्वशीर्ष, रामरक्षा व मारुतीस्तोत्र म्हणायचो अगदी आठवीपासून न चुकता अर्थर्वशीर्ष, रामरक्षा व मारुतीस्तोत्र म्हणायचो गेल्या वर्षभरापासून ते कामामुळे रोजच राहून जायचं. पुन्हा सातत्य यायला… Read More दिशा आणि दशा\nखरंच किती अन्याय ह्या निष्पाप सलमानवर न्यायसंस्था खंबीर आहे म्हणून बरं, नाहीतर ह्या क्रूर लोकांनी दयावान व भारताचा ब्लॅक डायमंड व आमच्या लाडक्या सलमानला त्रासून मारले असते. नाही मला तुम्ही सांगाच आता न्यायसंस्था खंबीर आहे म्हणून बरं, नाहीतर ह्या क्रूर लोकांनी दयावान व भारताचा ब्लॅक डायमंड व आमच्या लाडक्या सलमानला त्रासून मारले असते. नाही मला तुम्ही सांगाच आता फुटपाथवर गाडी घातली मग काय असं मोठं केलं. मान्य आहे आमच्या भाईने दारू ढोसलेली. बरं गाडी खाली कशाला यायचं लोकांनी फुटपाथवर गाडी घातली मग काय असं मोठं केलं. मान्य आहे आमच्या भाईने दारू ढोसलेली. बरं गाडी खाली कशाला यायचं लोकांनी चूक त्या गरिबांची… Read More निष्पाप सलमान\n— ब्लॉग, विचार —\nथोड्यावेळापूर्वीच सोसायटीतील एका सभासदाच्या भावाचा फोन आलेला. प्रसंग अगदी सोपा सोसायटीच्या भिंतींवर दोन दिवसापूर्वी परस्पर दोन तीन ठिकाणी स्वतःची सदनिका विकण्याची जाहिरातीचे पत्रक लावलेली. माझ्या सांगण्यावरून सुरक्षारक्षकाने ती काढलेली. अपेक्षेप्रमाणे साहेबांचा फोन आलेला. मी देहूरोड इथे राहतो. मला न विचारता आपण ती पत्रके कशाला काढलीत वगैरे वगैरे (खरं तर संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने मी विचारायला हवं… Read More भाषा\nखरं तर कायद्याविषयी काही बोलावं असं मनात नव्हतं. परंतु गेल्या काही काळापासून हे वातावरण या देशात आहे ते पाहता बोलणं भाग आहे. देशाला पुढे जायचं असेल तर तशी इच्छा आधी इथल्या लोकांमध्ये असणे जरुरी आहे. मी रोज घरापासून माझ्या कचेरीत येण्याच्या रस्त्यांमध्ये चौकाचौकात असलेल्या सिग्नल तोडणाऱ्यांचे प्रमाण पाहतो. घरी जातांना फुटपाथला लागून असलेल्या रस्त्याच्या एका… Read More कायदा आणि आपण\n— आधारकार्ड, ब्लॉग —\nआधारकार्डला माझा विरोध कशासाठी\nकाही बोलण्याआधी काही स्पष्ट करावेसे वाटते. आधारकार्ड एक चांगली योजना आहे. परंतु ज्या प्रकारे तिचा आवाका वाढवला त्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना अशी योजना असावी ही त्यावेळचे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी चाचपणी झाली. त्यानंतर आलेल्या मनमोहन सिंह यांच्या काळात याला मूर्त स्वरूप आले. रेशन व अन्य काही गोष्टीपुरता याचा आवाका होता. २००९… Read More आधारकार्डला माझा विरोध कशासाठी\nहे आंतरजाल भलतंच अफाट आहे. इथे काय नाही जितकी माहिती हवी तितकी उपलब्ध आहे. फक्त विचार करण्याची गरज आहे. गुगल महाराज आपल्या समोर हजारो लेख/तत्सबंधी माहिती आपल्या समोर एका चुटकी सरशी दाखवते. माहितीच्या आधारे अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात. अनेक नवनवीन गोष्टी त्यामुळे आपल्याला माहिती होऊ शकतात. मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे त्यामुळे सुटू शकतात. त्यातील… Read More ज्ञानाचे भांडार\nभारत महासत्ता व्हायचा असेल तर\nऑपरेटर हवा :: दोन जागा\nजीमेल आयडी कसा तयार करावा\nTulshidas on ग्रामगीता – अध्याय पहिला १०\nहेमंत आठल्ये on ज्ञानाचे भांडार\nTulshidas on ज्ञानाचे भांडार\nभारत महासत्ता व्हायचा असेल तर\nऑपरेटर हवा :: दोन जागा\nजीमेल आयडी कसा तयार करावा\nग्रामगीता – अध्याय पहिला २१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/451164", "date_download": "2018-08-19T21:08:44Z", "digest": "sha1:PQFE4S3C2YPYOIE4OIOMATYNTQH7MHAR", "length": 8015, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जिल्हा प्रशासनातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जिल्हा प्रशासनातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा\nजिल्हा प्रशासनातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा\nयेथील पंडित नेहरू जिल्हा क्रीडांगणावर जिल्हा प्रशासनातर्फे प्रजासत्ताक दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.\nयावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते खडेबाजार पोलीस स्थानकाचे एसीपी जयकुमार आणि केएलई विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. व्ही. डी. पाटील यांचा जिल्हा प्रशासनातर्फे गौरव करण्यात आला. तसेच बेळगाव परिसरातील स्वातंत्र्यसेनानींचाही गौरव करण्यात आला. देवगिरी येथील सदाशिवराव भोसले, गोकाकचे कर्लिंगनावर, शिवाजीनगरचे सोमलिंग मळगली, राजेंद्र कलघटगी व बाळगौडा पाटील या स्वातंत्र्ययोद्धय़ांनी पुरस्कार स्वीकारला. सर्वोत्तम नागरी पुरस्कार कृषी विभागात अत्युत्तम सेवा बजाविल्याबद्दल एच. डी. कोळेकर, संकेश्वर येथील मुरारजी वसतीशाळेचे प्राचार्य गोविंद, कविता वाघे, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविल्याबद्दल अभियंते बी. जी. रायकर व दीपक गोणी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.\nसंपूर्ण क्रीडांगण केसरी, पांढऱया व हिरव्या रंगांचे कपडे परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी खुलले होते. राष्ट्रगीतानंतर भारत माता की जय या घोषणेने संपूर्ण स्टेडियम दुमदुमले. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भव्य देशभक्तीपर गीतांवरील नृत्यांनी वातावरण रोमांचित केले.\nपालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी एनसीसी, स्काऊट व पोलीस दलाची मानवंदना स्वीकारली. यावेळी पालकमंत्री म्हणाले, पीक विमा योजनेंतर्गत बेळगाव जिल्हय़ातील 2 लाख 11 हजार शेतकऱयांनी नोंदणी केली आहे. यात बेळगावने कर्नाटक राज्यात प्रथम क्रमांक घेतला आहे. जिल्हय़ातील आत्महत्या केलेल्या शेतकऱयांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून 5 लाख रुपये मदत म्हणून देणार असल्याचे सांगितले. जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आठ पशुचिकित्सा केंदे व चार पशुवैद्यकीय केंद्रे सुरू केल्याचे सांगितले.\nयाप्रसंगी जिल्हाधिकारी एन. जयराम, जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, महापौर सरिता पाटील, खासदार सुरेश अंगडी, आमदार फिरोज शेट, संजय पाटील, विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील, आयजीपी डॉ. के. रामचंद्रराव, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. बी. आर. रविकांतेगौडा, डीसीपी राधिका, पालिका आयुक्त शशीधर कुरेर, अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ व इतर अधिकारी उपस्थित होते.\nटोलनाक्याला कंटेनरची धडक, तिघे जखमी\nधारवाड रोड येथील मंदिर स्थलांतरास आक्षेप\nकुडची बंदला संमिश्र प्रतिसाद हजरत मॉसाहेब चौकात निदर्शने\nसंतोष पाटील स्वातंत्र्यदिन-श्रीचा मानकरी\nकुस्तीत बजरंग पुनियाला सुवर्ण\nएटीएम सुरक्षेसाठी नवीन नियमावली\nसुशील कुमार पहिल्याच फेरीत गारद\nऋषभ पंतचा पदार्पणातच विक्रम\nक्रिकेटच्या सर्व प्रकारातून जॉन्सन निवृत्त\nचापोली धरणाचा जलाशय तुडुंब\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B/", "date_download": "2018-08-19T20:52:15Z", "digest": "sha1:JX3TS4GDV4ICQYCESSIDWMCOZ2ODMK2K", "length": 16592, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "रहाटणीत व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या; मारेकरी सीसीटीव्हीत कैद - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nसीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nसय्यद मतीनचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर\nशिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव नवीन पक्ष काढणार\nडॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला अटक; पाच वर्षानंतर मिळाले यश\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nआशियाई स्पर्धेत कुस्तीपटू सुशीलकुमारचा पराभव\nपरवानगी घेऊन पाकिस्तानात गेलो होतो, कोणताही नियम तोडलेला नाही – नवज्योतसिंह…\nमध्य प्रदेशात शालेय अभ्यासक्रमात अटलबिहारी वाजपेयींच्या जीवनचरित्राचा समावेश – शिक्षणमंत्री\nमोदींविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांचे निलंबन मागे\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी हरिद्वारमध्ये गंगेत विसर्जित\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Chinchwad रहाटणीत व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या; मारेकरी सीसीटीव्हीत कैद\nरहाटणीत व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या; मारेकरी सीसीटीव्हीत कैद\nचिंचवड, दि. २४ (पीसीबी) – दुचाकीवरील दोघा हल्लेखोरांनी रहाटणीतील एका व्यावसायीकाची गोळ्या घालून हत्या केली. ही घटना सोमवार (दि. २३) रात्री साडेअकराच्या सुमारास रहाटणी येथील प्रभात कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर घडली.\nअनिल रघुनाथ धोत्रे (वय ४४, रा. प्रभात कॉलनी, राहटणी) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे मोठे बंदू राजकुमार रघुनाथ धोत्रे (वय ५०, रा. रहाटणी, लिंक रोड) यांनी फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल धोत्रे यांचे काळेवाडीतील पाचपीर चौकात ज्योती टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी निघाले असता दुचाकीवरुन आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. तसेच त्यांच्या जवळील काळ्यारंगाची पैशांची पिशवी चोरुन नेली. काही स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने थेरगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.\nदरम्यान, अनिल धोत्रे हे त्यांच्या ज्योती ट्रर्स अँड ट्रॅव्हल्स नावाच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात मनी ट्रान्सफर करत असल्याने त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रोकड जमा होत होती. यामुळे कोणीतरी पाळत ठेवून चोरीच्या उद्देशाने त्यांचा खून केला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांना घटना स्थाळावरील काही सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले आहेत. त्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.\nPrevious article‘लोकांनी गोमांस खाणे बंद केले, तर मॉब लिंचिंग थांबेल’; राष्ट्रीय स्वयंसेवक चे नेते इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य\nNext articleदेशाचे अर्थमंत्री झोपा काढतायत का मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; माफी मागत लावले ‘i am sorry’ चे पोस्टर\nआशियाई स्पर्धेत कुस्तीपटू सुशीलकुमारचा पराभव\nपरवानगी घेऊन पाकिस्तानात गेलो होतो, कोणताही नियम तोडलेला नाही – नवज्योतसिंह...\nकर्जत तालुक्यामध्ये नदीत बुडून दोन मैत्रिणींचा मृत्यू\nसीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nरूपयाची सत्तरी पार; अखेर मोदी सरकारने करून दाखवले – काँग्रेस\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nराष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटेंच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड मतदारसंघात आरोग्य शिबीराचे आयोजन\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभुमकर चौकात ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू\nचिंचवडमध्ये पीएमपीच्या धडकेत महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/rain-lightning-devrukh-and-khed-45038", "date_download": "2018-08-19T20:59:50Z", "digest": "sha1:HLNZ5OFXPQN3DKR37R5RYBQGQF3TLOQ7", "length": 14050, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "rain & lightning in devrukh and khed देवरूख, खेडात वीज पडली; वळवाचा तडाखा | eSakal", "raw_content": "\nदेवरूख, खेडात वीज पडली; वळवाचा तडाखा\nरविवार, 14 मे 2017\nमुलाचा मृत्यू - मंडणगड, हर्णैमध्ये वादळामुळे लाखोंचे नुकसान\nमुलाचा मृत्यू - मंडणगड, हर्णैमध्ये वादळामुळे लाखोंचे नुकसान\nरत्नागिरी - विजांच्या कडकडाटासह चक्रीवादळाने जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्याने अनेक घरे, गोठ्यांचे नुकसान झाले. शनिवारी (ता. 12) सायंकाळी मुसळधार पावसाने चिपळूणवासीयांची दाणादाण उडवली. हर्णै, खेड, मंडणगड, राजापूर, संगमेश्‍वर, लांज्यात लाखोंचे नुकसान झाले. खेडात वीज पडून एका मुलाचा मृत्यू, तर देवरुखात विजेच्या धक्‍क्‍याने एक महिला बेशुद्ध पडली. रत्नागिरी तालुक्‍यात ढगाळ वातावरण होते.\nहवामान विभागाकडून वर्तविलेला पावसाचा अंदाज खरा ठरला आहे. सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी (ता. 11) रात्री मुसळधार पावसाने झोडपले होते. दापोलीत हर्णै, पाजपंढरी किनारपट्टी परिसरात चक्रीवादळाचा तडाखा बसला. दहा ते बारा घरांचे चार ते पाच लाखांहून अधिक नुकसान झाले. पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मच्छीमारांनाही तडाखा बसला आहे. विद्युत खांब तुटल्यामुळे हर्णै, पाजपंढरीचा विद्युतप्रवाह खंडित झाला. मंडणगड तालुक्‍यात पाचरळ, नायणे, आतले, सावरी, वेरळ, कुडली बुद्रूक गावातील सुमारे बारा घरांची कौले, छपरे उडून गेल्याने नुकसान झाले. आतले येथील एका घरांवरील छप्पर उडून गेल्याने दहाजणांना दुखापत झाली. खेडमध्ये सातपानेवाडी, खवटी, कुळंवडी येथील घरा-गोठ्यांचे सव्वा लाखाचे नुकसान नोंदविले गेले आहे. ऐनवली-देऊळवाडी येथे अशोक मोरे यांचा मुलगा आदित्य (वय 14) हा दरवाज्याच्या खिडकीत उभा होता.\nपावसाचा आंनद घेतानाचा अचानक त्याच्या अंगावर विजेचा लोळ आला. विजेच्या धक्‍क्‍याने त्याचा उपचारासाठी नेण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.\nनिवळी-धनगरवाडी येथील राजेश झोरे यांच्या घरावर सायंकाळच्या सुमारास वीज कोसळली. घराच्या दरवाज्यात असलेल्या त्यांच्या पत्नी सई झोरे यांच्या पुढ्यात विजेचा लोळ आला. समोरच पडलेली वीज पाहून त्या घाबरल्या आणि बेशुद्ध पडल्या. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षातून देण्यात आली.\nअखेरच्या टप्प्यातील उत्पन्नाला फटका\nमे महिन्याच्या मध्यात पडलेल्या पावसाने आंबा बागायतदारांच्या अखेरच्या टप्प्यातील उत्पन्नावर परिणाम होणार आहे. वादळी वाऱ्याने झाडावरील आंबा गळून गेला आहे. त्यात मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. पावसामुळे दरावरही परिणाम होणार आहे. कॅनिंगचा दर सुरवातीलाच पडल्याने आता ही घसरण आणखीन पुढे कायम राहते की काय अशी भीती बागायतदार व्यक्‍त करीत आहेत.\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल नागपूर : अग्निशमन यंत्रणा नसलेल्या बहुमजली इमारतींचे पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याच्या मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार...\nदादासाहेब गायकवाड योजनेत महिलांना प्राधान्य\nमुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nकोरेगाव रस्त्यावर विक्रेत्यांचा ‘विसावा’\nसातारा - सातारा शहर व परिसराला लागलेली अतिक्रमणाची वाळवी दिवसेंदिवस पोखरू लागली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते अतिक्रमणग्रस्त झाले असून, आता तेच लोन...\nमंचर - झेंडू फुलांचे बाजारभाव ऐन श्रावणात कोसळल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुले रविवारी (ता. १९)...\nkerala floods: मुंबई, पुणे, ठाणे येथून केरळसाठी मदत\nठाणे : पावसाने थैमान घातल्याने केरळमधील जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले आहे. केरळवासीयांच्या मदतीसाठी ठाण्यातील म्युज संस्थेने मदतीचा हात देऊ केला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%B3/", "date_download": "2018-08-19T20:52:59Z", "digest": "sha1:ZIY6K7IUBAJGOAZV3TMLGPVKIY75AUUU", "length": 14866, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "तासगावात शिवरायांचा पुतळा बसवला जात नाही म्हणून शिवसैनिकांडून नगराध्यक्षांच्या दालनाची तोडफोड - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nचाकण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात जनहित याचिका; सरकारची चालढकल\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nहिंजवडीतील मॅगीच्या गोदामात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nनिगडीत घरफोडी रोख ६२ हजार चोरट्यांनी केले लंपास\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nसीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nसय्यद मतीनचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर\nशिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव नवीन पक्ष काढणार\nडॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला अटक; पाच वर्षानंतर मिळाले यश\nकाँग्रेसचे आमदार, खासदार केरळला एक महिन्याचे वेतन देणार\nआशियाई स्पर्धेत कुस्तीपटू सुशीलकुमारचा पराभव\nपरवानगी घेऊन पाकिस्तानात गेलो होतो, कोणताही नियम तोडलेला नाही – नवज्योतसिंह…\nमध्य प्रदेशात शालेय अभ्यासक्रमात अटलबिहारी वाजपेयींच्या जीवनचरित्राचा समावेश – शिक्षणमंत्री\nमोदींविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांचे निलंबन मागे\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी हरिद्वारमध्ये गंगेत विसर्जित\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra तासगावात शिवरायांचा पुतळा बसवला जात नाही म्हणून शिवसैनिकांडून नगराध्यक्षांच्या दालनाची तोडफोड\nतासगावात शिवरायांचा पुतळा बसवला जात नाही म्हणून शिवसैनिकांडून नगराध्यक्षांच्या दालनाची तोडफोड\nसांगली, दि. ६ (पीसीबी) – वारंवार मागणी करून देखील शिवरायांचा पुतळा बसवला जात नाही, या कारणावरुन शिवराज्यभिषेक दिनीच तासगावात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष विजय सावंत यांच्या दालनाची तोडफोड केली.\nयामध्ये कार्याकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्या फेकून देत मोठ्या प्रमाणात काचा फोडल्या. तसेच येत्या ३० जुलैपर्यंत पुतळा न बसवल्यास पालिका पेटवून देण्याचा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.\nगेल्या ४ दिवसांपासून शिवसैनिक या आंदोलनाबाबत पोलिसांना निवेदन देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पोलिसांनी निवेदन न स्वीकारल्याने अखेर आज बुधवारी शिवसेनेने थेट आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आणि नगराध्यक्ष विजय सावंत यांच्या दालनाची तोडफोड केली.\nPrevious articleशिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा अमाप उत्साहात साजरा\nNext articleदहावीचा निकाल ८ किंवा ११ जूनला लागण्याची शक्यता\nयमुनानगरमध्ये पालिकेच्या कचरा वेचक ट्रकची तोडफोड\nखासदार आनंदराव अडसूळ यांना अटक करण्यासाठी नवनीत राणांचा धडक मोर्चा\nआरक्षणाची मागणी समस्यांच्या नैराश्यातून\nयवतमध्ये पोलिसांवर दगडफेक; वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर जखमी\nअनुसूचित जमातींमध्ये समावेशासाठी धनगर समाजाचा एल्गार\nअाज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका; मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका निश्चित करणार\nआशियाई स्पर्धेत कुस्तीपटू सुशीलकुमारचा पराभव\nपरवानगी घेऊन पाकिस्तानात गेलो होतो, कोणताही नियम तोडलेला नाही – नवज्योतसिंह...\nकर्जत तालुक्यामध्ये नदीत बुडून दोन मैत्रिणींचा मृत्यू\nसीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nकॉसमॉस बँकेची आर्थिक स्थिती उत्तम- अध्यक्ष\nदिघीत गाईंना बेशुध्द करुन केली जात होती कत्तल; कारवाई करण्यासाठी गेलेल्या...\nवाजपेयींची प्रकृती चिंताजनक; एम्समध्ये नेत्यांच्या रांगा\nपिंपळेसौदागरमध्ये प्रेमवीराची पोस्टरबाजी; दोघे जण ताब्यात\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n…तर विराट कोहलीचा पंतप्रधानपदासाठी विचार करावा लागेल – शरद पवार\nदुसरी पत्नी आणि कन्येच्या वादामुळेच भैयुजी महाराजांची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/hyderabad-news-army-chief-bipin-rawat-53331", "date_download": "2018-08-19T20:56:15Z", "digest": "sha1:P3SFUBV3AXB5DZEIN7B4D4K4IXYWRZIC", "length": 11024, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "hyderabad news army chief bipin rawat सुरक्षा दलांची कामगिरी मोलाची: लष्करप्रमुख | eSakal", "raw_content": "\nसुरक्षा दलांची कामगिरी मोलाची: लष्करप्रमुख\nशनिवार, 17 जून 2017\nहैदराबाद: काश्‍मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दले अत्यंत मोलाचे काम करत असल्याची पावती लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज दिली.\nते येथे हवाई दलातील प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या संचलनासाठी येथे उपस्थित होते. ते म्हणाले, \"\"जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थितीचे चित्रण ज्याप्रकारे केले जात आहे, त्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दले अत्यंत मोलाची कामगिरी बजावत आहेत. दक्षिण काश्‍मीरमधील काही भाग खरोखरीच त्रासदायक आहेत, मात्र यावर उपाय योजले जात आहेत.''\nहैदराबाद: काश्‍मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दले अत्यंत मोलाचे काम करत असल्याची पावती लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज दिली.\nते येथे हवाई दलातील प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या संचलनासाठी येथे उपस्थित होते. ते म्हणाले, \"\"जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थितीचे चित्रण ज्याप्रकारे केले जात आहे, त्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दले अत्यंत मोलाची कामगिरी बजावत आहेत. दक्षिण काश्‍मीरमधील काही भाग खरोखरीच त्रासदायक आहेत, मात्र यावर उपाय योजले जात आहेत.''\nसिद्धूचे पाक लष्करप्रमुखांना अलिंगन\nनवी दिल्ली : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला काँग्रेसचे नेते व भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना खास आमंत्रण होते....\nकॉसमॉस बॅंकेच्या ऑनलाइन दरोड्याच्या तपासासाठी \"एसआयटी'ची स्थापना\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचा, एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून 94 कोटी 42 लाख रुपयांच्या ऑनलाइन दरोड्याच्या...\nभारताच्या राजकारणातील समन्वयाचा, संवादाचा स्वर क्षीण होत असताना अटलबिहारी वाजपेयींचे आपल्यात नुसते असणेदेखील दिलासादायक होते; पण आता तो आधारही नाहीसा...\nकेरळमधील बचावकार्याला वेग ; तिन्ही सेनादले मदतीसाठी सरसावली\nनवी दिल्ली : पूरग्रस्त केरळमधील मदत आणि बचावकार्याला वेग आला असून, तिन्ही सेना दले आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली आहेत. पंतप्रधान नरेंद्र...\nसोलापूर जिल्ह्यात कृत्रिम पावसाची शक्‍यता धूसर\nसोलापूर : काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरिपातील उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/Maza-Gaon/6.aspx", "date_download": "2018-08-19T21:20:45Z", "digest": "sha1:ZCR6DCOXLNZ4JXPWMAA2DMSGFMPOK7MP", "length": 37634, "nlines": 164, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "MAZA GAON", "raw_content": "\n`माझा गाव` या माझ्या कादंबरीतील बरीच पात्रं आणि प्रसंग तर माझ्या घरचेच आहेत. कादंबरीतील वाडा हा अप्रत्यक्षपणे आमचाच आहे. जयवंताचं पात्र हे माझ्या प्रत्यक्षातील भावभावनांतून, अनुभवांतून आकाराला आलेलं आहे. इतर पात्रं मी प्रत्यक्ष पाहिलेली आहेत. त्यांचे स्वभाव मी हेरलेले आहेत; त्यांची मांडणी मात्र नव्यानं केली आहे. तिथंच तेवढं कल्पनेचं साहाय्य घेतलं आहे. कादंबरीतील मुख्य पात्र आहे अप्पासाहेब इनामदार. हे पात्र मी वास्तवातूनच उचललं आहे. माझ्या वडिलांवरून ते सुचलं. पण कादंबरीतील त्या पात्राच्या जीवनात घडणाया घटना माझ्या वडिलांच्या जीवनातील मुळीच नाहीत. त्यांतील काही मी ऐकलेल्या आहेत. काही पाहिलेल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील एक जुनं गाव उभं करावं, असा एक हेतू या कादंबरीलेखनामागं होता. जुन्या ग्रामरचनेतील माणूस कसा होता, कसा जगत होता, स्वत:ला समाजाशी कसा वाहून घेत होता, हे दाखविण्यासाठी मी ही कादंबरी लिहिली आहे. आज सगळं ग्रामजीवनच बदलत चाललं आहे. समाज बदलतो आहे, संस्कारही बदलत आहेत; पण हरवलेल्या जीवनाची रुखरूख मात्र मनात घर करून होती. ती वाढतच होती. ती रुखरूख हीच या कादंबरीलेखनामागची मूळ प्रेरणा आहे...\nएक छान अशी कादंबरी यात वर्णन केलेले गाव म्हणजेच रणजित देसाई उर्फ दादांचे कोवाड यातला वाडा यातील जयवंताच पात्र म्हणजेच दादांचं लहानपणीचे प्रतिबिंब\nत्याकाळातील ग्रामीण भागात राहणारा माणूस कसा होता, कसा जगत होता, त्याचे परस्पर संबंध गाबाबद्दलची आत्मीयता कशी होती, संकटकाळी तो कसा वागत होता याचं प्रत्ययकारी दर्शन `माझा गाव` मधून घडत. हळूहळू जुन्या चांगल्या परंपरांचे समाजातून उच्चाटन होवू लागले आणित्याजागी कोणत्याच उच्च मुल्यांची स्थापना न झाल्यामुळे समाजाच्या विविध घटकात बेबनाव वाढत गेला. स्वार्थीपणा आणि भाऊबंदकी यामुळे माणसातील माणुसकीचा लोप होवू लागला. म्हणूनच जुन्या परंपरांमधील चांगुलपणाचे, गुणगान करण्याची एक मनस्वी ओढ लेखकाला वाटत आली आहे. यातूनच `माझा गाव` ची निर्मिती झाली आहे. या कादंबरीतले प्रत्येक पात्र जिवंत आहे, स्वाभाविक वाटणारे आहे. खेड्यातील पाटील-कुलकर्णी एकत्र आल्यावर गावाच्या उद्धारासाठी, गोर-गरीबांसाठी बरेच काही घडू शकते आणि पूर्वीच्या काळी ते घडतही होते याचा परिचय करून देणारी एक हृद्य कादंबरी. जुन्या पिढीतील परोपकारी व बुद्धीमान असे तात्या कुलकर्णी आणि गावावर जीवापाड प्रेम करणारे आप्पासाहेब इनामदार यांच्या परस्पर संबंधातून कादंबरीचे कथानक फुलत जाते. आजच्या संकुचित, स्वत:पुरते पाहणार्‍या मानसिकतेमुळे होणार्‍या सामाजिक र्‍हासाच्या पार्श्वभूमीवर आजही ह्या कादंबरीचे महत्त्व अधिक आहे. ...Read more\nविस्तारलेल्या जाणिवांचे कथन... अनेक शतकं कौटुंबिक-सामाजिक दडपणाखाली वावरणाऱ्या भारतीय स्त्रिया साधारणपणे एकोणिसाव्या शतकापासून लिहित्या झाल्या आणि कविता-कथांच्या बरोबरीनं आपल्या आयुष्याचा ताळेबंद जगासमोर मांडण्याइतक्या धीटही झाल्या. स्त्रियांच्या आतमकथनांचा हा प्रवाह गेलं दीडेक शतक भारतीय साहित्यात आपलं स्वतंत्र आणि ठळक अस्तित्व राखत आला आहे आणि स्त्रीलिखित साहित्याची धारा अतिशय बळकट आणि समृद्धही करत आला आहे. याचं कारण ही आत्मकथनं म्हणजे दबलेपण दूर सारणाऱ्या स्त्रियांची एकसुरी अभिव्यक्ती नाही. स्वत:ला ठामपणे व्यक्त करणाऱ्या या प्रत्येकीचं जगणं वेगळं, जगण्याला सामोरं जाण्याची ताकद वेगळी, अनुभव वेगळे, जीवनधारणा वेगळ्या आणि स्वत:ला शोधण्यासाठी प्रत्येकीनं निवडलेली वाटही वेगळी. कुणी पारंपरिक भारतीय चौकटीत राहून आपलं अवकाश शोधू पाहिलं आहे, कुणी व्यवस्थेला थेट आव्हान दिलं आहे, तर कुणी आपल्या प्रखर बुद्धीची, कलागुणांची हाक ऐकत प्रवास करताना स्वत:ला सामाजिक चौकटीपासून पुष्कळ उंच नेलं आहे. ‘बंधमुक्त होताना’ हा पद्मा देसाई यांच्या ‘ब्रेकिंग आउट’ या आत्मकथनाचा मराठी अनुवाद हे याच प्रकारचं लेखन असलं, तरी ते फक्त ‘स्त्रियांचं आणखी एक आत्मकथन’ नाही. जागतिक स्तरावर नावाजलेल्या अर्थतज्ज्ञ आणि पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या या विदुषीच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्षाचा / यशापयशाचा आलेख म्हणून केवळ या लेखनाकडे पाहता येणार नाही. या संपूर्ण लेखनात एखाद्या कादंबरीसारखी नाट्यमयता असली तरी पद्मा देसाई यांनी अतिशय कसून आणि धीटपणे घेतलेला हा आत्मशोधही आहे. शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलेल्या एखाद्या स्त्रीने निर्भीडपणे केलेलं हे आत्मपरिक्षण स्वातंत्र्य, परंपरा, कौटुंबिक संस्कार अशा अनेक मूल्यांचीही व्यक्तिगत संदर्भात सखोल चिकित्सा करणारं आहे. पारंपरिक गुजराथी कुटुंबातला पद्मा देसाई यांचा १९३१चा जन्म. मुळातच बुद्धिमान असलेल्या पद्माला पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळते आणि कडक बंधनं असलेल्या घरातून ती प्रथमच स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी मुंबईमध्ये होस्टेलवर राहू लागते. मात्र या स्वातंत्र्याचं आयुष्यभर त्रस्त करणारं मोल तिला चुकवावं लागतं. बरोबर शिकणाऱ्या एका तरुणाच्या मोहजालात अडकून त्याच्याशी लग्न करणं तिला भाग पडतं. या लग्नाने दिलेल्या शारीरिक, मानसिक, भावनिक वेदना पद्मा देसार्इंना पुढची अनेक वर्षं छळत राहिल्या. पुढे जगदीश भगवती यांच्यासारख्या उच्च विद्याविभूषित, समजूतदार जोडीदारासोबत अमेरिकेत त्यांचं सहजीवन सुरू झालं. हार्वर्ड, कोलंबियासारख्या नामांकित विद्यापीठातून शैक्षणिक मान्यता आणि लौकिकही मिळाला आणि वयाच्या चाळिशीत कन्यारत्नाची प्राप्ती झाली. हा सगळा जीवनप्रवास ‘बंधमुक्त होताना’मध्ये पद्मा देसाई यांनी रेखाटला आहे. मात्र हा प्रवास एकरेषीय नाही. वडील, आई, काकी या लहानपणी जीवनात आलेल्या तीन मोठ्या माणसापासून पती जगदीश आणि मुलगी अनुराधा या पाच व्यक्तींविषयीच्या पाच प्रकरणातून पद्मा देसाई यांचं कौटुंबिक आयुष्य समोर येतं. ज्या फसवणुकीमुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर खोल परिणाम घडवला त्या फसवणुकीला आपण कसे बळी पडलो, तरुण वयातल्या भावनांना आवरू न शकल्यामुळे एका चुकीच्या माणसाच्या जाळ्यात आपण कसे अडकलो, आपण त्याच्यावर प्रेम करतो आहोत, भविष्यात आपल्या आयुष्यात हाच पुरुष राहणार आहे, असा विचार करत अपराधीपणाच्या भावनेपासून स्वत:ला दूर ठेवायचा कसा प्रयत्न करत राहिलो अणि गुप्तरोगासारख्या भयानक आजाराला एकटीने तोंड देताना झालेल्या शारीरिक-मानसिक यातनांतूनही उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याकरिता कसा प्रयत्न करत राहिलो या सगळ्याची स्पष्ट आणि थेट मांडणी पद्मा देसाई यांनी केली आहे. मुळातली विलक्षण बुद्धिमत्ता आणि आईकडून मिळालेली जबरदस्त महत्त्वाकांक्षा यांच्या जोरावर विद्येच्या प्रांतात मिळालेलं यश आणि आधी जगदीश भगवती यांची सोबत मिळाल्यामुळे आणि नंतर मुलगी झाल्यामुळे आयुष्यात आलेला आनंद यांचं विवेचनही या आत्मकथनात आहे. विसाव्या शतकाच्या मध्यात कुटुंब, समाज, लग्नसंबंध अशी सगळी बंधनं तोडून स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेत गेलेल्या आणि तिथल्या भूमीत सापडलेला स्वातंत्र्याचा कंद जपणाऱ्या पद्मा देसाई यांच्या व्यक्तिगत संघर्षाची, अनेक अडथळे पार करून मिळालेल्या त्यांच्या शैक्षणिक-व्यावसायिक यशाची ही कहाणी नुसती वाचनीय नाही, ती विचार करायला लावणारी आहे. पारंपरिक भारतीय कुटुंबातल्या चालीरीती, विधवा स्त्रियांकडे पाहण्याचा बदलत गेलेला दृष्टिकोन, कौटुंबिक नातेसंबंध, आई होण्याची जबरदस्त आकांक्षा आणि अमेरिकेत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठीची धडपड, तिथे राहून भारतीय जीवनधारणांकडे, आपल्या आई-वडिलांकडे पाहण्याच्या दृष्टीत झालेला बदल, अमेरिकन जीवनशैलीशी, तिथल्या संस्कृतीशी जुळलेले नातं आणि तरीही भारतीय संस्कृतीतल्या काही गोष्टींची वाटणारी अथार्थता वाचताना एका भारतीय स्त्रीचा सीमोल्लंघनाचा प्रवास तर उलगडत जातोच, पण तिच्या विस्तारत गेलेल्या जाणिवांचा प्रवासही समोर येतो. स्वत:ला कठोरपणे तपासून पाहणारं हे आत्मकथन भारतीय स्त्रियांच्या आत्मचरित्रांमध्ये वेगळं उठून दिसणारं आहे. सुनंदा अमरापूरकर यांनी या मूळ इंग्रजी पुस्तकाचा उत्तम अनुवाद केला आहे. – वर्षा गजेंद्रगडकर ...Read more\n... काही व्यक्तिमत्त्वेच अशी असतात, की त्यांनी केलेल्या काही गोष्टी या फक्त त्यांनाच शोभून दिसतात. अशा व्यक्ती आयुष्यभर वादग्रस्त ठरतात, किंबहुना वादांशी त्यांचे अतूट नाते असते. त्यात त्यांना विशेष वावगे वाटत देखील नाही. मी आह हा असा आहे, पटत असेल तर समजून घ्या, नाही तर मी माझ्या शैलीत जगू देणाऱ्या दुसऱ्या जगात जायला मोकळा, अशी ‘स्वच्छंद’ जीवनशैली जगलेल्या आणि जगणाऱ्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांमध्ये जगातला सर्वाधिक खतरनाक सलामीचा फलंदाज म्हणून जगविख्यात झालेल्या खिस गेलच समावेश होतो. जे करायचे ते मनापासून आणि भरभरून. मग ते क्रिकेटवरचे प्रेम असो, तडाखेबंद खेळी अन फटक्यांवर जडलेला जीव असो की फटाकड्या मुलींचा संग असो. दोन्ही खेळच आहेत आणि ते तितक्याच मनमोकळ्या पद्धतीने खेळायचे, त्यात लपवाछपव कशाला असा त्याच्या लेखी सरळ-साधा जीवनमार्ग असलेल्या खिसच्या जीवनाचे बालपणापासूनचे रंग ‘खिस गेल सिक्स मशीन’ या पुस्तकातून वाचकांसमोर येतात. जमैकातील किगस्टनमधला त्याचा जन्म आणि त्याच्या बालपणाचे अनेकानेक किस्से या पुस्तकात आहेत. सात सावत्र भावंडांमध्ये खिस सहावा. या सहा क्रमांकाशी खिसचे नाते जन्मापासूनच जे चिकटले ते अजतागायत कायम आहे. जगभरातील बहुतांश मैदानावर षटकारांचा पाऊस पाडलेल्या गेलला त्यामुळेच ‘सिक्सर्सचा बादशहा’ ही उपाधी मिळाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा एकमेवाद्वितीय पराक्रमदेखील केवळ त्याच्याच नावावर आहे. तसेच कसोटीत दोन त्रिशतके झळकवलेल्या जगातील केवळ चार फलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ब्रायन लारापेक्षा जास्त शतके आहेत. हे सारं काही असलं तरी त्याचा जन्म जणू ट्वेन्टी-२०च्या युगासाठीच झाला असावा, अशीच त्याची शैली आहे. या प्रकारात सर्वाधिक धावा, धावांची सर्वाधिक सरासरी, सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आणि कुणाही एका खेळाडूने मारलेल्या षटकारांच्या दुपटीहून अधिक षटकार गेलच्या नावावर जमा आहेत. या प्रकारातील पहिले शतकदेखील गेलच्याच नावावर आहे. जगातील पाचही खंडांतील सोळा संघांकडून तो खेळत आलाय आणि अजूनही खेळतो. प्रत्येक महिन्यात जगातल्या कुठल्या लीगमध्ये खेळायचे, त्याचे वेळापत्रकदेखील ठरून गेले आहे. अनेक संघांमधून खेळत असल्याने त्याला अनेकदा संघसहकाऱ्यांची नावेदेखील माहिती नसतात. मग त्यावर त्याने शोधून काढलेला उपाय म्हणजे ‘काय ब्रो कसा आहेस असा त्याच्या लेखी सरळ-साधा जीवनमार्ग असलेल्या खिसच्या जीवनाचे बालपणापासूनचे रंग ‘खिस गेल सिक्स मशीन’ या पुस्तकातून वाचकांसमोर येतात. जमैकातील किगस्टनमधला त्याचा जन्म आणि त्याच्या बालपणाचे अनेकानेक किस्से या पुस्तकात आहेत. सात सावत्र भावंडांमध्ये खिस सहावा. या सहा क्रमांकाशी खिसचे नाते जन्मापासूनच जे चिकटले ते अजतागायत कायम आहे. जगभरातील बहुतांश मैदानावर षटकारांचा पाऊस पाडलेल्या गेलला त्यामुळेच ‘सिक्सर्सचा बादशहा’ ही उपाधी मिळाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा एकमेवाद्वितीय पराक्रमदेखील केवळ त्याच्याच नावावर आहे. तसेच कसोटीत दोन त्रिशतके झळकवलेल्या जगातील केवळ चार फलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ब्रायन लारापेक्षा जास्त शतके आहेत. हे सारं काही असलं तरी त्याचा जन्म जणू ट्वेन्टी-२०च्या युगासाठीच झाला असावा, अशीच त्याची शैली आहे. या प्रकारात सर्वाधिक धावा, धावांची सर्वाधिक सरासरी, सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आणि कुणाही एका खेळाडूने मारलेल्या षटकारांच्या दुपटीहून अधिक षटकार गेलच्या नावावर जमा आहेत. या प्रकारातील पहिले शतकदेखील गेलच्याच नावावर आहे. जगातील पाचही खंडांतील सोळा संघांकडून तो खेळत आलाय आणि अजूनही खेळतो. प्रत्येक महिन्यात जगातल्या कुठल्या लीगमध्ये खेळायचे, त्याचे वेळापत्रकदेखील ठरून गेले आहे. अनेक संघांमधून खेळत असल्याने त्याला अनेकदा संघसहकाऱ्यांची नावेदेखील माहिती नसतात. मग त्यावर त्याने शोधून काढलेला उपाय म्हणजे ‘काय ब्रो कसा आहेस’ असे म्हणत संवाद साधणे. तसेच त्या खेळाडूने त्याच्या नावाचा शर्ट अंगात घातल्यावर त्याच्या पाठीवरील नाव वाचून त्याला नावाने हाक मारण्याचे फंडे त्याने मोठ्या गमतीशीर शैलीत सांगितले आहेत. अनेक संघांकडून खेळण्यामुळे कुणी त्याला ‘भाडोत्री सैनिक’ म्हणून डिवचण्याचा प्रयास केला तरी तो चिडत नाही. तुम्ही मला काहीही म्हणा. मी जिथे जाईन तिथे खेळाचा आनंद लुटतो. तसाच तेथील खान-पान आणि नाइट लाइफचादेखील, असे त्याचे त्यावरचे उत्तर असते. रात्री उशिरापर्यंत, किंबहुना सकाळपर्यंत पार्टी करायची, मनसोक्त नाचत नाइट क्लबमध्ये धमाल करायची. दुसऱ्या दिवशी उशिरा म्हणजे जवळपास दुपारीच उठून मग दिवसाला प्रारंभ करायचा, अशी जीवनशैली जीवनाच्या यशस्वितेच्या टप्प्यात उपभोगत असलेल्या गेलचा भूतकाळ मात्र खूप विपरीत आणि विपन्नावस्थेतील होता, किंबहुना या यशापूर्वीच्या काळात क्रिकेटच्या ध्यासापोटी गेलने किती अतोनात कष्ट घेतले, त्याचेदेखील वर्णन पुस्तकात सविस्तर आले आहे. किगस्टन मैदानाच्या भिंतीलगतच असलेले त्याचे ते पत्र्याचे छोटे घर, घरात भावंडांच्या दाटीवाटीत झोपायलादेखील न पुरणारी जागा, अपुरे अन्न, कधी तरी खिसमससारख्या सणासुदीला मिळणारी मांसाच्या तुकड्यांची मेजवानी असे दारिद्र्यातील बालपण सांगतानादेखील कुठेही सहानुभूती मिळवण्याचा किंवा त्यातून कुणाच्याही मनात कणव निर्माण करण्याचा उद्देश जाणवत नाही. जे आहे, जसे होते तसे केवळ सांगण्याचा प्रामाणिकपणातूनच ते सारे उल्लेख आल्याचे दिसून येतात. स्वत:ची गोड छबी रंगवून दाखवण्यात त्याला अजिबात रस नाही. त्यामुळे दुसऱ्याच प्रकरणात त्याचे वर्णन करताना मी एक विचित्र आणि विक्षिप्त माणूस असल्याचे सांगून तो मोकळा होतो. तुम्ही मला ओळखता, असे तुम्हाला वाटत असेल, मात्र ते काही खरे नाही. तुम्ही मला ओळखूच शकत नाही. तुम्ही मला जाणून घेण्याचा प्रयासदेखील करू नका. माझं व्यक्तिमत्त्व खूप गुंतागुंतीचं आहे, हे तोच त्याच्याकडून सांगून मोकळा होतो. मी कधी गमतीजमती करतो, कधी शांतपणे बसून राहतो, कधी बुजरा बनतो, कधी बिनधास्त असतो, कधी माझ्या मिठास वाणीने सगळ्यांना खूश करायला पाहतो, तर कधी मनाची सर्व कवाडं बंद करून एकांतात राहतो. अशी आपलीच सर्व रूपं सांगून तो सगळ्यांना बुचकळ्यात पाडतो. त्याच्या आयुष्यातील कटू-गोड आठवणी, झालेले वादविवाद, मित्रांमधील हेवेदावे, बालपणातील बुजरा खिस हे गुलछबू पुरुष बनलेला खिस गेल असा प्रवास त्याने भारतीय नजरेतून पाहता जरा जास्तच मनमोकळ्या पद्धतीने उलगडून दाखवले आहेत. या जीवनचरित्रात गेल कधी त्याच्या आयुष्याचे तत्त्वज्ञान सांगतो, कधी क्रिकेटच्या डाव उभारणीच्या टिप्स देतो, कधी मुली-बायका पटवण्याच्या त्याच्या पूर्वायुष्यातील युक्त्या असं काहीही त्याच्या मनाला वाटेल तसे तो सांगतो. प्रत्येक कठीण प्रसंगी मोकळ्या हवेत जा, छाती भरून श्वास घे, स्वत:चं ध्येय निश्चित कर, मोकळ्या श्वासाबरोबर डोक्यातला राग विरून जाऊ दे अन् पुढे चल, हे त्याचे तत्त्वज्ञानदेखील तो अनेक ठिकाणी उद्धृत करतो. बालपणी भोगलेल्या दारिद्र्यामुळे जीवनात प्रचंड पैसा कमावण्याची इच्छा, स्वत:चे आलिशान घर, घरात आपल्या आईवडिलांसह सावत्र भावंडं आणि जिवलग मित्रांसाठी बांधलेल्या स्वतंत्र खोल्या, त्याच घरात त्याने उभारलेला आवडता डान्स बार असं सारं काही समरसून जगणाऱ्या गेलच्या आयुष्यातील बहुतांश प्रमुख घटनांचे मनोवेधक चित्रण पुस्तकात करण्यात आले आहे. खेळायचे ते जिंकण्यासाठी नव्हे, तर प्रेक्षकांना खूश करण्यासाठी आणि जगायचे ते आपल्याच मस्तीत असा कलंदरी खाक्या असलेल्या गेलच्या जीवनाचे आंतरबाह्य दर्शन घडवण्याचे काम या पुस्तकातून होते. तरीही त्याच्याच भाषेत सांगायचे झाल्यास हे माझे आयुष्य आहे, ते मी माझ्या पद्धतीने जगणार. आधी स्वत:ला खूश ठेवणार, मग इतरांना. शून्यातून आपले विश्व उभे केलेल्या एका असामान्य क्रिकेटपटूची आणि स्वत्व हरवू ने देणाऱ्या लढवय्या वृत्तीच्या खेळाडूचे हे आत्मकथन वाचताना मनात अनेक भावतरंग उमटतात. या पुस्तकातील एकमेव दोष म्हणजे संपूर्ण जीवनातील घटनाक्रम सांगताना तो कलासुसंगतपणे मांडला गेलेला नाही. गेलला ज्या आठवणी आधी आठवल्या त्या आधी आणि जे किस्से नंतर आठवले ते नंतर अशा अगदी मनमुक्त शैलीत त्याचा जीवनक्रम समोर येतो. मग वाचकाला त्यातील कालसंगती लावून घेण्यासाठी क्षणभर थांबून त्याची कलासंगती लावत बसावे लागते. बाकी पुस्तकातील गेलच्या बालपणीची छायाचित्रे, बालमित्र, त्याचे जुने घर, आई, वडील, प्रशिक्षक अशी छायाचित्रे वाचकाला मनमुराद आनंद देतात. – धनंजय रिसोडकर ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/malayalam-actress-priya-prakash-varrier-mumbai-connection-biography-1631576/", "date_download": "2018-08-19T21:56:31Z", "digest": "sha1:WXSMB4ZIIXZ4N5L6LC4FIASJ3MHXCBK2", "length": 13634, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "malayalam actress priya prakash varrier mumbai connection biography | ‘नॅशनल क्रश’ प्रिया वरियरचे मुंबई कनेक्शन माहित आहे का? | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\n‘नॅशनल क्रश’ प्रिया वरियरचे मुंबई कनेक्शन माहित आहे का\n‘नॅशनल क्रश’ प्रिया वरियरचे मुंबई कनेक्शन माहित आहे का\nसध्या प्रिया गर्ल्स कॉलेजमध्येच शिकते\nनॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया वरिअरचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. फेसबुक अकाऊंट सुरू केल्यावर पहिल्या १० व्हिडिओंपैकी सात ते आठ व्हिडिओ हे प्रियाचेच असतात. आपले प्रेम डोळ्यांच्या हावभावातून व्यक्त करणाऱ्या प्रियाच्या त्या व्हिडिओचे अनेक मिम्सही झाले. अवघ्या एका दिवसात तिला इन्स्टाग्रामवर ६ लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केले. जगभरात इन्स्टाग्रामवर एका दिवसात सर्वात जास्त फॉलोवर्स मिळवणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत आता ती तिसऱ्या स्थानावर आहे.\nआपल्या खाजगी आयुष्याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रियाने तिचे मुंबई कनेक्शनही सांगितले. प्रियाचा जन्म केरळमध्ये झाला असला तरी बालपणीचा काळ तिचा मुंबईत गेला आहे. तिचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले आहे. प्रियाचे वडील प्रकाश वरियर सेंट्रल एक्साइज डिपार्टमेण्टमध्ये काम करतात. मुंबईत काही वर्ष नोकरी केल्यानंतर प्रकाश यांनी केरळमध्ये बदली करुन घेतली. सध्या ती वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. प्रिया आई- बाबा, छोटा भाऊ आणि आजी- आजोबा अशा माणसांनी भरलेल्या घरात राहते.\nतिच्या व्हॅलेंटाइनबद्दल बोलताना प्रिया म्हणाली की, ‘मी सध्या गर्ल्स कॉलेजमध्येच शिकते. कॉलेजमध्ये मुलगाच नसल्याने क्रशचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे सध्या कोणाला करायचे झालेच तर सिनेमातील हिरो रोशन अब्दुल रहूफच माझा व्हॅलेंटाइन होईल.’ प्रियाला संगीत आणि नृत्य या दोन्ही गोष्टींमध्ये कमालिचा रस आहे. तिने मोहिनीअट्टम या शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले असून गायनाचेही ती प्रशिक्षण घेत आहे. तिला बॉलिवूड गायकांमध्ये अरिजीतचा आवाज फार भावतो. त्यातही अरिजीतचे ‘चन्ना मेरेया’ हे गाणे सर्वाधिक आवडते.\n१८ वर्षीय प्रिया केरळमधील त्रिशूर येथे राहते. प्रिया आगामी ‘उरू अदार लव्ह’ या सिनेमातील ‘मनिक्य मलरया पूवी’ (Manikya Malaraya Poovi) या गाण्यामुळे अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवून गेली. आतापर्यंत युट्यूबवर प्रियाच्या गाण्याला ५,२०४,८३१ इतके व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी ते शेअरही केले आहे. आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या सर्व चाहत्यांचे प्रियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून आभारही मानले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nEngland vs India 3rd Test - Live : इंग्लंडच्या फलंदाजांना हार्दिकचा 'पंच'; भारताकडे २९२ धावांची भक्कम आघाडी\nआजचे राशीभविष्य, सोमवार, २० ऑगस्ट २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'आमच्या जवानांवर गोळी झाडणाऱ्या पाक लष्करप्रमुखांना अलिंगण देणं चुकीचं'\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\n'सचिन असं कधीच करणार नाही, तो दाभोलकरांना ओळखतही नाही'\nसाखरपुड्यानंतर एक्स बॉयफ्रेंड प्रियांकाला म्हणाला...\nवीरेंद्र तावडेच डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा मास्टरमाईंड, सीबीआयचा दावा\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://dayoneadelefans.com/adele/latest-u-s-sales-25/?lang=mr", "date_download": "2018-08-19T21:10:27Z", "digest": "sha1:KQAGRGG2FRQANPMJRGMOJTU4ZJTOLQDY", "length": 3531, "nlines": 82, "source_domain": "dayoneadelefans.com", "title": "ताज्या U.S. विक्री, 25! | दिवस एक Adele चाहते", "raw_content": "दिवस एक Adele चाहते\nऍमेझॉन वर Adele संगीत\nFacebook वर कोलंबिया रेकॉर्डस्\nInstagram रोजी कोलंबिया रेकॉर्डस्\nTwitter वर कोलंबिया रेकॉर्डस्\nTwitter वर कोलंबिया रेकॉर्डस् यूके\nFacebook वर XL रेकॉर्डिंग\nXL रेकॉर्डिंग रोजी Instagram\nTwitter वर XL रेकॉर्डिंग\nताज्या U.S. विक्री, 25\nएप्रिल 12, 2017 DOAF एक टिप्पणी सोडा\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nहे गॅलरी समाविष्टीत 9 फोटो.\nजून महिना 25, 2016 DOAF एक टिप्पणी सोडा\n*दिवस एक Adele चाहते आम्ही Adele गोपनीयतेचे उल्लंघन शकते वाटेल जे paparazzi फोटो किंवा इतर चित्र वापरत नाही. आपण तिच्या जन्म फोटो आहेत आणि संकेतस्थळावर त्यांना देऊ इच्छित असल्यास, फेसबुक मार्गे आमच्याशी संपर्क साधा, * धन्यवाद\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nअभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-sunil-tatakare-press-123414", "date_download": "2018-08-19T21:25:51Z", "digest": "sha1:JFQH6AI4UYB4XYTZ3ARQIII7XTTFP2UM", "length": 13445, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Sunil Tatakare Press महाआघाडी २०१९ मध्ये परिवर्तन घडवेल - सुनील तटकरे | eSakal", "raw_content": "\nमहाआघाडी २०१९ मध्ये परिवर्तन घडवेल - सुनील तटकरे\nबुधवार, 13 जून 2018\nरत्नागिरी - 'राज्यातील मोदी लाट आता ओसरली आहे. भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या चार वर्षांच्या कारभाराविरुद्ध जनतेमध्ये रोष आहे. बिगर भाजप धर्मनिरपेक्ष सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन महाआघाडीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. शिवसेनादेखील आमच्याबरोबर राहील, अशी अपेक्षा आहे. २०१९ च्या निवडणुकीत नक्कीच राज्यात परिवर्तन होईल,’ असा आत्मविश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nरत्नागिरी - 'राज्यातील मोदी लाट आता ओसरली आहे. भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या चार वर्षांच्या कारभाराविरुद्ध जनतेमध्ये रोष आहे. बिगर भाजप धर्मनिरपेक्ष सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन महाआघाडीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. शिवसेनादेखील आमच्याबरोबर राहील, अशी अपेक्षा आहे. २०१९ च्या निवडणुकीत नक्कीच राज्यात परिवर्तन होईल,’ असा आत्मविश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nते म्हणाले, ‘‘राज्यात भाजपची पीछेहाट व्हायला सुरवात झाली आहे. अनेक निवडणुकांमध्ये ते दिसून आले. वाढती महागाई, नियंत्रणात न राहिलेले पेट्रोल, डिझेलचे दर, महागलेला गॅस सिलिंडर, बेरोजगारीचा प्रश्‍न आदींमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बिगर भाजप सर्व वज्रमूठ बांधण्यास तयार झाले आहेत. शिवसेनादेखील यात सामील होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र त्यांनी थोडं थांबण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु २०१९ ला राज्यात परिवर्तन होणार, हे निश्‍चित आहे. त्यासाठी महाआघाडी सज्ज झाली आहे.''\nखासदार अनंत गीते चार वर्षांमध्ये निष्क्रिय ठरले आहेत. त्यांनी केलेले एकतरी ठोस काम दाखवावे. गेल्या निवडणुकीत २३०० मतांनी माझा पराभव झाला. त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती. मात्र आता शेकाप, काँग्रेस आम्ही एकदिलाने काम करीत आहोत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे मला तिकीट मिळेल किंवा नाही याची माहिती नाही. मात्र अनंत गीते असतील तर त्यांच्याविरुद्ध लढायला नक्कीच आवडेल. त्यावेळी त्यांना त्यांची जागा दाखवूनच देऊ, असे खुले आव्हान तटकरे यांनी दिले.\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nमुंबईतील \"फूड आर्मी'ची केरळवासीयांना कूमक\nमुंबई - अस्मानी संकटात बुडालेल्या केरळमधील देशवासीयांच्या मदतीसाठी मुंबईतील रिंटू राठोड या गृहिणीने रविवारी (ता. 19) सोशल मीडियातून \"साथी हात...\nसोलापूरसारख्या एका अर्थाने आडवळणी असलेल्या गावातून संपूर्ण भारतासह पाकिस्तान, नेपाळमध्ये जाऊन सामाजिक समता, हिंदू-मुस्लिम ऐक्‍याची जोपासना करण्यासाठी...\nचिपीत पहिले विमान उतरणार 12 सप्टेंबरला\nमालवण - चिपी विमानतळावर 12 सप्टेंबरला पहिले विमान उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली. खासदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/online-sat-bara-system-colapse-123364", "date_download": "2018-08-19T21:25:36Z", "digest": "sha1:CUZZRI7637OOSCTP6624HYTBAIZ6LAK6", "length": 12320, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "online sat bara system colapse ऑनलाइन सातबाराची यंत्रणा कोलमडली | eSakal", "raw_content": "\nऑनलाइन सातबाराची यंत्रणा कोलमडली\nबुधवार, 13 जून 2018\nपुणे - डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन सातबारा उतारा देण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला सततच्या सर्व्हर डाऊन झाल्यामुळे खीळ बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सर्व्हरच्या क्षमतेत वाढ होईपर्यंत या उपक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ काही दिवस नागरिकांना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nपुणे - डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन सातबारा उतारा देण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला सततच्या सर्व्हर डाऊन झाल्यामुळे खीळ बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सर्व्हरच्या क्षमतेत वाढ होईपर्यंत या उपक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ काही दिवस नागरिकांना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nराज्य सरकारने डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन सातबारा देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या एक मेपासून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे देण्यास सुरवात झाली. पुणे जिल्ह्यात काही तालुक्‍यांमध्ये ऑनलाइन सातबाराचे काम अद्याप सुरू आहे. एक ऑगस्टपर्यंत सुमारे अडीच कोटी डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबाराचे उतारे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, नागरिकांकडून संकेतस्थळाचा वापर वाढल्यामुळे सर्व्हरवर ताण येत आहे. त्यामुळे या सुविधेला काही दिवस स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सातबारा उतारा मिळण्यासाठी नागरिकांना पुन्हा तलाठ्यांकडे हेलपाटे मारावे लागणार आहेत.\nडिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन सातबारा देण्यास सुरवात झाली आहे; परंतु एकाच वेळी संकेतस्थळावर हजारो नागरिक लॉग इन करीत आहेत. त्यामुळे सर्व्हर डाऊन होत आहे. ही सुविधा पूर्ववत करण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार आहे.\n- रामदास जगताप, समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nपोलिस ठाण्यांमध्ये आता जादा कृती पथके\nपिंपरी - एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक अल्पवेळेत पोचावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये जादा कृती पथके तयार करण्याचे आदेश...\nनव्या पुलाचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण\nपिंपरी - पुण्याहून पिंपरी-चिंचवडकडे जाण्यासाठी बोपोडीजवळील हॅरिस पुलानजीक उभारण्यात येणाऱ्या नव्या पुलाचे काम पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणार...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/fifteen-female-mothers-five-years-47742", "date_download": "2018-08-19T20:58:34Z", "digest": "sha1:IAQNESP2I5FZA6KJOPOSAGEF3CEVSX2Q", "length": 11502, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fifteen female mothers in five years पाच वर्षांत पंधराशे कुमारी माता | eSakal", "raw_content": "\nपाच वर्षांत पंधराशे कुमारी माता\nगुरुवार, 25 मे 2017\nनागपूर - गेल्या पाच वर्षांत पंधराचे कुमारी मातांची नोंदणी महानगरपालिकांच्या रुग्णालयात झाली असून, यातील ३ महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकाराअंतर्गत समोर आली आहे. खासगी आणि इतर शासकीय रुग्णालयांचा विचार केल्यास हा आकडा किती पटीने जास्त असण्याची शक्‍यता आहे.\nनागपूर - गेल्या पाच वर्षांत पंधराचे कुमारी मातांची नोंदणी महानगरपालिकांच्या रुग्णालयात झाली असून, यातील ३ महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकाराअंतर्गत समोर आली आहे. खासगी आणि इतर शासकीय रुग्णालयांचा विचार केल्यास हा आकडा किती पटीने जास्त असण्याची शक्‍यता आहे.\nविदेशी संस्कृतीप्रमाणे आपल्याकडे विवाहपूर्वीच शारीरिक संबंधाचे प्रमाण वाढत आहेत. भारतीय संस्कृतीत विवाहपूर्व गर्भधारणा हे अनैतिक समजण्यात येते. अशा मुलींकडे समाजाचा दृष्टिकोनही वेगळाच असतो. मात्र, अलीकडच्या काही वर्षात मुलामुलींमधील विवाहपूर्वीची जवळीकता वाढू लागल्याचे चित्र आहे. विवाहपूर्वीच गर्भधारणा झाल्याने बाळंतपण व गर्भपातासाठी १५०१ कुमारी मातांची नोंदणी झाली. सर्वाधिक नोंदणी ४७२ मातांची नोंदणी २०१३-१४ मध्ये असून, वर्ष २०१६-१७ मध्ये २५६ मातांची नोंदणी झाली. ही माहिती समाजसेवक अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळाली. गेल्या चार वर्षांत तीन कुमारी मातांचा मृत्यू झाला असून, यात १ माता ही १८ वर्षांखालील होती. यातील एकही बाळाचा मृत्यू झाला नाही.\nबारामती - केंद्र सरकारची नोटाबंदी, जीएसटीसह सर्वोच्च न्यायालयाने दारू दुकानांबाबत केलेल्या नियमांचा फटका एका वर्षानंतर यंदा द्राक्ष उत्पादकांना...\nमत्स्य महाविद्यालय संलग्नतेसाठी उच्च न्यायालयात याचिका\nरत्नागिरी - येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याचा सरकारचा अध्यादेश रद्द करावा आणि महाविद्यालय नागपूरच्या पशुविज्ञान...\nअंबाबारवा अभयारण्यात भाविकांची गर्दी\nसंग्रामपूर - सातपुडा पर्वताच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात वसलेले अती प्राचीन शंकराचे शक्ती स्थान भाविकांचे श्रद्धा स्थान बनले आहे. श्रावण महिन्यात...\nमहिलेचे यकृत पाठविले नागपूरला\nपरतवाडा (अमरावती) : नर्सरी गावातील 65 वर्षीय कुसुमबाई यांचे यकृत दिल्लीतील एका व्यक्तीसाठी नागपूरला पाठविण्यात आले. त्यासाठी शहरात पहिल्यांदाच ग्रीन...\nबेरोजगार प्राध्यापक कंत्राटी कामासाठी उत्सुक\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विभाग आणि संलग्नित तीन महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकाच्या 92 जागांसाठी जाहिरात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%AF%E0%A5%8B.html", "date_download": "2018-08-19T21:51:32Z", "digest": "sha1:J4E4UEEJNRFJW6THGZ6S7S2GPON7ROEF", "length": 21277, "nlines": 291, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | व्याजदर कपातीसाठी हीच योग्य वेळ : पनगारिया", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » व्याजदर कपातीसाठी हीच योग्य वेळ : पनगारिया\nव्याजदर कपातीसाठी हीच योग्य वेळ : पनगारिया\nनवी दिल्ली, [१० सप्टेंबर] – देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात अर्धा ते एक टक्का कपात करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांनी गुरुवारी व्यक्त केले.\nदेशात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत आहे आणि अजूनही तीन तिमाही शिल्लक असल्यामुळे चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) दर आठ टक्क्यांपेक्षा जास्त राहील, असा आशावादही पनगारिया यांनी व्यक्त केला आहे.\nआरबीआयने व्याजदरात अर्धा ते एक टक्का कपात करण्याची गरज आहे आणि हे करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असेही ते म्हणाले. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढविण्याच्या निर्णयाचा आरबीआयवर काही परिणाम होण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता, अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदरात खूप वाढ करण्याची शक्यता नसल्याने, अशा स्थितीत आरबीआयवर त्याचा फारसा परिणाम होईल असे वाटत नाही, असे पनगारिया यांनी सांगितले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nजपानमध्ये डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण\n[gallery ids=\"23758,23757,23756\"] मुंबई, [१० सप्टेंबर] - जपानच्या कोयासन विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A5%A9-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80.html", "date_download": "2018-08-19T21:51:37Z", "digest": "sha1:624K37DWGVGP2ZTSEVLH76536AOMWKHH", "length": 23997, "nlines": 291, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | ३ राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करणार: गडकरी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » ३ राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करणार: गडकरी\n३ राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करणार: गडकरी\nबुलढाणा, [१३ जून] – विदर्भ-मराठवाडा राज्य महामार्ग विकसित करून दळणवळणाच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी खामगाव-चिखली-जालना तसेच मलकापूर ते शिर्डी आणि अकोला ते जालना अशा तीन राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसेच नांदुरा व खामगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या तसेच वर्धा व जालना येथे सागरी माल वाहतुकीच्या केंद्रांच्या कामांना गती देण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.\nचिखली येथे अंबिका अर्बन नूतन वास्तू व धान्य गोदाम लोकार्पण सोहळ्यानिमित्त शनिवार, १३ जून रोजी झालेल्या समारंभात गडकरी बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर, प्रदेश उपाध्यक्ष आ. चैनसुख संचेती, जिल्हाध्यक्ष आ. डॉ. संजय कुटे, अंबिका अर्बनचे अध्यक्ष ऍड. विजय कोठारी, बुलढाणा अर्बनचे राधेश्याम चांडक, काका कोयटे व संचालक उपस्थित होते.\nनितीन गडकरी पुढे म्हणाले, शेतकर्‍यांच्या कापूस, ऊस, गहू व तेल बियाणांना योग्य भाव मिळत नाही. ग्रामीण भागात दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हा माल पोहोचविण्याची सुविधा नसल्याने या नगदी पिकांना योग्य भाव मिळत नाही. कापूस, कपडा, गहू, बिस्कीटे, ब्रेड, साखर, सोयाबीन, करडी व जवसाच्या तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. कोळशापासून खते तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री, वीज, पाणी सुविधा उपलब्ध झाली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भ व मराठवाड्याला जोडणार्‍या महामार्गावर खड्डे पडल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यासाठी खामगाव-चिखली-जालना या महामार्गाचे राष्ट्रीय मार्गात रूपांतर करून येत्या सहा महिन्यात हा रस्ता सिमेंटचा होणार आहे. या शिवाय मलकापूर ते शिर्डी आणि अकोला-जालना राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता तसेच नांदुरा व खामगाव रेल्वे पूल तयार करून वर्धा व जालना येथे सामुद्रिक वाहतुकीचे केंद्र उभारण्यात येणार आहे. या मार्गावर नदीवर जलमार्ग निर्माण करून महाराष्ट्रातील पाच नद्यांवर हा जलमार्ग राहणार असल्याने दळणवळणाच्या सुविधा ग्रामीण पातळीपर्यंत पोहणार असल्याचे त्यांनी सांगितले.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nसौरवादळाची पूर्वसूचना देणारे यंत्र\n=अनिवासी भारतीयाने विकसित केले= न्यूयॉर्क, [१३ जून] - नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेत कार्यरत भारतीय वंशाचे संशोधक नील सवानी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/ankush-chaudhari-and-aditya-sarpotdar-togather-esakal-news-52612", "date_download": "2018-08-19T20:53:05Z", "digest": "sha1:ANYWFGCSPJVFNG26O2B7ENEYIC6XS7XQ", "length": 11186, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "ankush chaudhari and aditya sarpotdar togather esakal news क्लासमेट्स पुन्हा एकत्र; अंकुश चौधरी-आदित्य सरपोतदार नव्या सिनेमात | eSakal", "raw_content": "\nक्लासमेट्स पुन्हा एकत्र; अंकुश चौधरी-आदित्य सरपोतदार नव्या सिनेमात\nबुधवार, 14 जून 2017\nमुंबई : दोन वर्षांपूर्वी आलेल्या क्लासमेट्सला रसिकांची चांगली दाद मिळाली. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित सिनेमात अंकुश चौधरी, सचित पाटील, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिका होत्या. आता हाच दिग्दर्शक आणि अंकुश पुन्हा एकत्र येणार आहेत. या सिनेमाचे नाव अद्याप नक्की नसून सप्टेंबर महिन्यात हा सिनेमा येणार आहे.\nयाबाबतची घोषणा या सिनेमाचे निर्माते वायकाॅम 18 यांनी केली. या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक अादित्य म्हणाला, 'या सिनेमाचे नाव अद्याप ठरलेले नाही. आम्ही दोन चार नावांवर विचार करतोय. ही एक सरळ, सोपी फिल्म असून कोकणात याचे शूट झाले आहे.'\nमुंबई : दोन वर्षांपूर्वी आलेल्या क्लासमेट्सला रसिकांची चांगली दाद मिळाली. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित सिनेमात अंकुश चौधरी, सचित पाटील, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिका होत्या. आता हाच दिग्दर्शक आणि अंकुश पुन्हा एकत्र येणार आहेत. या सिनेमाचे नाव अद्याप नक्की नसून सप्टेंबर महिन्यात हा सिनेमा येणार आहे.\nयाबाबतची घोषणा या सिनेमाचे निर्माते वायकाॅम 18 यांनी केली. या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक अादित्य म्हणाला, 'या सिनेमाचे नाव अद्याप ठरलेले नाही. आम्ही दोन चार नावांवर विचार करतोय. ही एक सरळ, सोपी फिल्म असून कोकणात याचे शूट झाले आहे.'\nमत्स्य महाविद्यालय संलग्नतेसाठी उच्च न्यायालयात याचिका\nरत्नागिरी - येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याचा सरकारचा अध्यादेश रद्द करावा आणि महाविद्यालय नागपूरच्या पशुविज्ञान...\nकोल्हापूर - हां, हां, हां... तू हायीस तरी कोण, मला लागली कुणाची उचकी... माझी का त्याची... या लावणीसोबत लटकत ठुमकत पिंजरा चित्रपटात सोंगाड्याची भूमिका...\nवेदनेचे भूत होते... (प्रवीण टोकेकर)\nबेनामसा ये दर्द ठहर क्‍यूँ नही जाता जो बीत गया है वो गुजर क्‍यूँ नही जाता -निदा फाजली, (1938-2016) एरिक लोमॅक्‍स नावाच्या एका युद्धसैनिकाचं तर...\nव्यक्तिरेखा घडण्याचा प्रवास (अक्षय शेलार)\n\"बेटर कॉल सॉल' ही मालिका म्हणजे \"ब्रेकिंग बॅड' या गाजलेल्या मालिकेचा \"प्रीक्वेल' म्हणजे त्याच्या आधीची कहाणी आहे. सॉल गुडमन या पात्राची आणि त्याच्या...\nकेरळातील पावसामुळे रेल्वे रद्द, प्रवाशांची गैरसोय\nकणकवली - कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मंगला एक्‍स्प्रेस, ओखा एक्‍स्प्रेस, गरीबरथ या गाड्या रद्द करण्यात आल्या. या एक्‍स्प्रेस रद्द झाल्याची घोषणा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/vidarbha-news-uddhav-thackeray-meet-farmers-akola-52855", "date_download": "2018-08-19T21:00:16Z", "digest": "sha1:LOSWJOX4ZZRZZCF2Q7XPIYXEPWSJTZBG", "length": 12964, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidarbha news Uddhav Thackeray meet farmers in Akola काळ्या आईशी इमान राखणार: उद्धव ठाकरे | eSakal", "raw_content": "\nकाळ्या आईशी इमान राखणार: उद्धव ठाकरे\nगुरुवार, 15 जून 2017\nबाळापूर तालूका शिवसेनेच्या वतीने ढोलताशे व फटाके वाजवून उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. आज गुरुवारी सकाळपासूनच ठाकरे यांच्या स्वागतासाठी राष्ट्रीय महामार्गावर शेतकरी उपस्थित होते. अल्पभूधारक व मध्यम शेतकर्‍यांची कर्जमाफी झाल्याने उध्दवजींचे आभार मानले.\nअकोला - काळ्या आईशी ईमान राखणार असून, शेतकर्‍यांना संपुर्ण न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) बाळापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना दिले.\nराष्ट्रीय महामार्गावरील मराठा हाॅटेलवर पंधरा मिनिटे त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. शिवणी विमानतळावरून शेगांवकडे प्रस्थान करताना उद्धव ठाकरे यांचा ताफा शेतकर्‍यांनी थांबविला. यावेळी बाळापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 च्या चौपदरीकरणाच्या भुसंपादनातील मोबदल्याबाबत शेतकर्‍यांवर झालेला अन्यायाचा पाढा शेतकर्‍यांनी उद्धव ठाकरे यांच्या पुढे वाचला. अन्यायग्रस्त शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. कापूस व मातीची भेट देऊन उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.\nबाळापूर तालूका शिवसेनेच्या वतीने ढोलताशे व फटाके वाजवून उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. आज गुरुवारी सकाळपासूनच ठाकरे यांच्या स्वागतासाठी राष्ट्रीय महामार्गावर शेतकरी उपस्थित होते. अल्पभूधारक व मध्यम शेतकर्‍यांची कर्जमाफी झाल्याने उध्दवजींचे आभार मानले.\nउद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत, दिवाकर रावते होते. यावेळी जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, बाळापूर तालूका प्रमुख संजय शेळके, मराठा हाॅटेलचे मुरलीधर राऊत, आकाश दांदळे, मनोहर बचाटे, रमेश मांगटे, जगदिश हागे, रणजीत अहिर, शे.अब्रान, आशाताई फुरंगे, गोपाल झुनझुनवाला यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nमध्यावधी निवडणुकीसाठी भाजप तयार: मुख्यमंत्री फडणवीस\nरामदेव बाबांविरोधात अजामीनपात्र वॉरंट\nकर्जमाफीचे श्रेय नक्की कोणाचे\nयुद्धाचे आदेश देणाऱ्यांना लढायला पाठवावे: सलमान खान​\nजनलोकपाल व \"लोकायुक्त'साठी पुन्हा जंतरमंतर गाठणार - अण्णा हजारे​\nमंचर - झेंडू फुलांचे बाजारभाव ऐन श्रावणात कोसळल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुले रविवारी (ता. १९)...\nबारामती - केंद्र सरकारची नोटाबंदी, जीएसटीसह सर्वोच्च न्यायालयाने दारू दुकानांबाबत केलेल्या नियमांचा फटका एका वर्षानंतर यंदा द्राक्ष उत्पादकांना...\nसद्गगुरु श्री गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताहतील कृषी प्रदर्शनाला अलोट गर्दी\nसावळीविहीर (जि.अहमदनगर) : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी) शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...\nजुन्नरला युरिया खताचा तुटवडा\nजुन्नर : जुन्नरला युरिया खताचा मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत असून खरेदी विक्री संघासह अनेक कृषी सेवा केंद्रातून युरिया उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीर\nकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी सांभाळत शेखर महाकाळ यांनी मानोली (जि. वाशीम) येथील स्वतःच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये पीक बदल करत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/media-45093698", "date_download": "2018-08-19T21:11:36Z", "digest": "sha1:HZYPZRHVJN4P4HZGXBOPKM72IQI6YFHM", "length": 6676, "nlines": 111, "source_domain": "www.bbc.com", "title": "ही 48 वर्षांची बाई चक्क दोरावर नाचते - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nही 48 वर्षांची बाई चक्क दोरावर नाचते\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nतुमच्या मनात असलेली वेदनांची भीती तुमच्या स्वप्नांना मारून टाकते असं ख्रिस्टिन व्हॅन लू यांना वाटतं.\nख्रिस्टिन व्हॅन लू प्रसिद्ध एरिअलिस्ट (मल्लखांबसारखा कसरतींचा प्रकार) आहे. त्यांच्या तरुणपणात त्या दशकातली सर्वोत्तम अॅथलिट आणि सर्वोत्तम स्त्री ऑलिंपियन ठरल्या होत्या. तसंच 7 वेळा अमेरिकेच्या अॅक्रो-जिमनॅस्ट चॅम्पियन होत्या.\nपाहा व्हीडिओ - तुम्हाला डायबेटिस आहे का\nपाहा व्हीडिओ : कानात मळ जमण्याचं हे आहे खरं कारण\nव्हीडिओ : पाण्याशी खेळू करू नका असं मोठे लोक का म्हणतात\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : जगभरात लोप पावत चाललेल्या 'ऑर्गन'ला कोकणात मिळतेय अशी नवसंजीवनी\nपाहा व्हीडिओ : जगभरात लोप पावत चाललेल्या 'ऑर्गन'ला कोकणात मिळतेय अशी नवसंजीवनी\nव्हिडिओ इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या आत नेमकं काय दडलंय\nइंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या आत नेमकं काय दडलंय\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : मुंबईत पेग्विंनच्या पिलाचं 'क्यॅह्यॅ'\nपाहा व्हीडिओ : मुंबईत पेग्विंनच्या पिलाचं 'क्यॅह्यॅ'\nव्हिडिओ केरळ पूर : शतकातल्या मोठ्या पुरामुळे असा उडालाय हाहाकार\nकेरळ पूर : शतकातल्या मोठ्या पुरामुळे असा उडालाय हाहाकार\nव्हिडिओ ही होती वाजपेयी यांच्या आयुष्यातली संस्मरणीय भाषणं - व्हीडिओ\nही होती वाजपेयी यांच्या आयुष्यातली संस्मरणीय भाषणं - व्हीडिओ\nव्हिडिओ पैशाची गोष्ट : भारत-पाक व्यापारी संबंधात ही आहेत आव्हानं\nपैशाची गोष्ट : भारत-पाक व्यापारी संबंधात ही आहेत आव्हानं\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/bahvi-jodidar-barobar-ya-goshitbbat-nakki-characha-kara---xyz", "date_download": "2018-08-19T21:05:08Z", "digest": "sha1:IUNUKVQAUYUUVGTN3XOO6TGTXQN4EBZE", "length": 15923, "nlines": 228, "source_domain": "www.tinystep.in", "title": "सहजीवनास सुरवात करण्यापूर्वी भावी जोडीदाराबरोबर या गोष्टींबाबत चर्चा करा - Tinystep", "raw_content": "\nसहजीवनास सुरवात करण्यापूर्वी भावी जोडीदाराबरोबर या गोष्टींबाबत चर्चा करा\nएखाद्या व्यक्तीची आपण जोडीदार म्हणून निवड करतो आणि ज्यावेळी त्याच्या बरोबर संपूर्ण आयुष्य व्यतीत करायचे असते. अश्यावेळी सहजीवनाला सुरवात करण्यापूर्वी भावी जोडीदाराबरोबर काही गोष्टीवर चर्चा करणे गरजेचे असते. तसेच काही गोष्टीबाबत एकमेकांचे दृष्टिकोन माहिती असणे गरजेचे असते. ज्यामुळे तुमचे पुढील आयुष्य सुखकर होते.\nअसे म्हणतात भिन्न स्वभावाच्या जोडीदारांशी चांगले जमते असे म्हणणे सोपे असते पण लग्नानंतर अशा दोघांनी सुखाचा संसार करणे कदाचित फार कठीण असू शकते .कारण एक जरा खूप बोलका असेक आणि ,लोकामध्ये पटकन लोकांमध्ये पटकन मिसळणारा असेल आणि एक शांत व एकलकोंडा स्वभावाचा असेल तर तुम्हाला पुढे खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे एकमेकांशी गप्पा मारा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करा आणि एकमेकांचा स्वभाव जाणून घ्या\nतुमच्या दोघांचे करियर हे दोघांसाठी महत्वाचे असते. दोघांच्या करियर विषयी आणि कामाचे स्वरूप आणि वेळा याबाबत एकमेकांशी बोलणे गरजेचे असते. ज्यामुळे पुढील आयुष्यत अवघड जाणार नाही. याबाबत काही समस्या असतील तर त्यावर काही तडजोड करण्याची गरज असेल तर ती कशी करवी लागेल याबाबत बोलणे गरजेचे असते. तुमच्या पैकी कोण एकमेकांसाठी दुस-या शहरात जॉब करण्यासाठी तडजोड करु शकतो मुले व घरातील इतर जबाबदा-या सांभाळून तुम्ही दोघे कशाप्रकारे एकमेकांच्या करियरला प्रोत्साहन देऊ शकता मुले व घरातील इतर जबाबदा-या सांभाळून तुम्ही दोघे कशाप्रकारे एकमेकांच्या करियरला प्रोत्साहन देऊ शकता या अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नाबाबत तुम्ही लग्नाआधीच चर्चा केली तर पुढील आयुष्यात याबाबत गुंतागुंत निर्माण होणार नाही.\nप्रत्येकाला नात्यामध्ये स्वत:ची स्पेस व स्वालंबन हवे असते.जर तुम्ही तुमच्या सहजीवनाला सुरुवात करणार असाल तर आधीच याबाबत बोलून घ्या. आई-वडील बहीण-भावंडं,मित्रमैत्रिणी यांना किंवा स्वतःला काही वेळ द्यायला आवडत असले तर या तुमच्या पर्सनल स्पेस भावी जोडीदाबरोबर विषयी नक्की चर्चा करा. कारण सध्या एकमेकांना द्यायला वेळ नसतो म्हणून अनेक नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत.\nआपल्या होणाऱ्या जोडीदाराशी कुटुंबातील आरोग्यविषयक गोष्टी किंवा स्वतःच्या काही आरोग्य विषयक समस्याबाबत मोकळेपणाने चर्चा करा. या गोष्टी एकमेकांपासून लपवून ठेऊ नका. भविष्यातील समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी याबाबत चर्चा करणे आवश्यक आहे.जर तुम्हाला भुतकाळात एखादी शारीरिक अथवा मानसिक आरोग्य समस्या झाली असेल तर ती प्रामाणिकपणे सांगितल्यामुळे योग्य जोडीदार तुमचा मनापासून स्विकार करु शकतो.त्याचप्रमाणे आताही तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील तर त्या त्यांना सांगितल्यामुळे कदाचित त्याच्या प्रेमामुळे त्या समस्येवर मात करणे तुम्हाला अधिक सोपे जाईल.\nलग्नानंतर सासरच्या मंडळीशी नेमके कसे वागावे याबाबत तुमचा गोंधळ उडू शकतो.त्यामुळे घरातल्याचे स्वभाव जाणून घ्या. तसेच लग्ननंतर मुलाच्या आई-वडिलांसोबत राहणार की वेगळा संसार थाटायचा याबाबत आधीच जोडीदाराबाबत याविषयी चर्चा करा. जर होणाऱ्या पत्नी जर एकुलती एक असेल आणि पत्नीच्या आईवडीलांना तुमच्यासोबत रहाण्याची व त्यांची काळजी घेण्याची स्थिती निर्माण झाल्यास तुम्ही काय कराल याबाबत आधीच चर्चा करणे आवश्यक आहे ज्यामुळे पुढे नातेसंबंधात समस्या निर्माण होणार नाहीत\nलग्नाआधी एकमेकांच्या आर्थिक गोष्टीबाबत चर्चा करणे स्वार्थीपणाचं वाटत असले तरी ही आवश्यक गोष्ट आहे. कारण यावर तुमचे भविष्य निर्धारित असते. ही गोष्ट फारच व्यहवारीक वाटली तरी महत्वाची आहे. याबाबत लग्नाआधीच मोकळेपणाने बोललात तर तुम्हांला एकमेकांच्या वैयक्तिकखर्च,कर्ज,देणी याविषयी माहिती होईल आणि यावरून तुमच्या भविष्यातील आर्थिक गोष्टीबाबत नियोजन करु शकता.\nदेवबाबत संकल्पना आणि श्रद्धास्थाने\nदोघांच्या देवबाबतच्या संकल्पना काय आहेत दोघांची श्रद्धास्थाने जाणून घेणे आवश्यक आहे. या गोष्टी तुम्ही एकमेकांना लग्नाआधी भेटता तेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करा.असे असल्यास तुम्ही दोघे एकमेकांच्या श्रद्धांचा आदर करू शकाल.\nतुम्हाला दोघांचे मुलांबाबत काय मत आहे. दोघांना मुले हवी आहेत की नको आहेतकिती मुले हवी तुमच्या दोघांपैकी कोणी एकाला मुल दत्तक घेण्यात रस आहे काकिती मुले हवी तुमच्या दोघांपैकी कोणी एकाला मुल दत्तक घेण्यात रस आहे का याबाबत जोडीदाराचे मत काय आहे हे जाणून घ्या. लग्नाच्या किती दिवसांनी वर्षांनी मुलाचा विचार करायचा हे चर्चेने ठरावा आणि त्या दिशेने पावले उचला. यामुळे करियरमध्ये येणाऱ्या ब्रेकचा आर्थिक बदलांचा विचार करा.\nलग्नाआधी वरील गोष्टबाबत जोडीदाराशी चर्चा केल्याने दोघांचे दृष्टिकोन एकमेकांना कळतील आणि या सर्व गोष्टींचा तुम्हांला भावी सहजीवनात सुखी होईल\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.hemantathalye.com/?cat=549", "date_download": "2018-08-19T22:08:23Z", "digest": "sha1:WSTSC6LMQPJMFTXACGTALBUEGYWXBVIT", "length": 9456, "nlines": 148, "source_domain": "www.hemantathalye.com", "title": "नोंद – हेमंत आठल्ये ~ Hemant Athalye", "raw_content": "\nकाय बोलावं आणि किती बोलावं असा हा विषय काल परवा एक घटना घडली. आता घटना अशी होती की जळगाव जिल्ह्यातील एका गावात दोन मुलांना पाण्याच्या विहिरीत विनापरवानगी पोहले म्हणून नागडं करून मारहाण केली. त्याचा व्हिडीओ देखील बनवण्यात आला. पत्रकारांनी नेहमीप्रमाणे अत्याचारित कोण आहे याची माहिती काढली तर दोघेही मातंग समाजाचे काल परवा एक घटना घडली. आता घटना अशी होती की जळगाव जिल्ह्यातील एका गावात दोन मुलांना पाण्याच्या विहिरीत विनापरवानगी पोहले म्हणून नागडं करून मारहाण केली. त्याचा व्हिडीओ देखील बनवण्यात आला. पत्रकारांनी नेहमीप्रमाणे अत्याचारित कोण आहे याची माहिती काढली तर दोघेही मातंग समाजाचे आणि आरोपी जोशी आडनावाचा. झालं भली… Read More पत्रकारिता एक धंदा\nगेले अडीच वर्षांपासून मी वेबसाईट डिझायनिंगचा व्यवसाय करतो आहे. त्याआधी साधारण नऊ वर्षे ह्याच क्षेत्रात नोकरी केलेली. व्यवसायात सुरु करण्यापूर्वी साधारण कधीही व्यवसाय न केलेल्या कुटुंबात ज्या सगळ्या गोष्टी घडतात तेच घडलेलं. घरच्यांना खरं तर हा धक्का होता. व त्यांना तो निर्णय अजूनही अनाकलनीय वाटतो. लाखभराचा महिन्याला खात्यात जमा होणारी नोकरी सोडून सगळंच अनिश्चित असलेल्या गोष्टीत… Read More व्यवसायातील कानगोष्टी\nराजकीय भूमिका आणि आपण\nअनेकदा असं म्हटले जाते की राजकारण्यांनी ह्या देशाचे वाटोळे केले आहे. पण ते वस्तुतः सत्य नाही. कदाचित हे मी मान्यदेखील केले असते. परंतु मला आलेले अनुभव नेमके उलटे आहेत. मी फार तज्ञ वगैरे नाही. परंतु सद्विवेकबुद्धी प्रत्येकाजवळ असते. सध्यस्थितीत जे चालले आहे हे आपल्या उदासीनतेचा परिणाम आहे.\nदिनक्रम ही अशी गोष्ट आहे की जी जीवन बदलून टाकते. काहीवेळा आयुष्य देखील उलथवून टाकू शकते. दिनक्रम खरं तर पाळणे खूपच अवघड गोष्ट आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून माझ्याकडून पाळला जातो आहे. खरं तर काही दिवसांपूर्वीपर्यंत मी जी गोष्ट ठरवायचो ती ठरल्याप्रमाणे होणार नाही अशीच परिस्थिती होती. पण आता बऱ्यापैकी त्यावर मात केली आहे.\nभक्त कोण हे ओळखणे अतिशय सोपे व साधे आहे भक्तांचे पहिले लक्षण ते ‘अति सकारात्मक’ असतात. मग नोटबंदी असो वा अन्य कोणतेही प्रश्न त्यांच्याकडे प्रत्येकाचे उत्तर असते त्यांच्याकडे प्रत्येकाचे उत्तर असते आणि तुम्ही जोपर्यंत निरुत्तर होणार नाही तोपर्यंत हे स्वतःचा वेळ खर्च करून तुमचे मत बदलण्यासाठी ते प्रयत्न करतात.\nव्यवसाय हा कोणत्याही गोष्टीचा होऊ शकतो. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी शाळा हे शिकण्याचे माध्यम असेल. परंतु शाळेत विद्येच्या बदल्यात मिळणारे वेतन हे शिक्षकांसाठी व्यवसायरूपी साधन असते. चहाची टपरी ते हॉटेलपर्यंतच्या गोष्टी व्यवसायात मोडतात. तेच काय आजकाल फेसबुक, ट्विटर हे देखील व्यावसायिक साधने झाले आहे.\n हा प्रश्न बहुदा आपल्या देशातील १% देखील नागरिकांना कधी पडला नसेल. हा अज्ञानाचा विषय नाही तर हा लोकशाही व राजकारणाकडे दुर्लक्षण्याचा प्रकार आहे. राजकारणी चुकले यात शंका नाही. पण सामान्य माणूस कधी यावर विचार करत नाही. अथवा त्याला आहे त्या परिस्थिती मार्ग काढणे अधिक योग्य वाटते.\nजो तेरा है वो मेरा…\nopen… Read More जो तेरा है वो मेरा…\nएक छोटी बातमी डोंगरा एवढी..\nopen… Read More एक छोटी बातमी डोंगरा एवढी..\nभारत महासत्ता व्हायचा असेल तर\nऑपरेटर हवा :: दोन जागा\nजीमेल आयडी कसा तयार करावा\nTulshidas on ग्रामगीता – अध्याय पहिला १०\nहेमंत आठल्ये on ज्ञानाचे भांडार\nTulshidas on ज्ञानाचे भांडार\nभारत महासत्ता व्हायचा असेल तर\nऑपरेटर हवा :: दोन जागा\nजीमेल आयडी कसा तयार करावा\nग्रामगीता – अध्याय पहिला २१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5180498003605407209&title=streamcast%20going%20to%20create%20first%20data%20center%20in%20Sawantwadi&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-19T21:24:50Z", "digest": "sha1:GF3ECMUNY7H67XMLK47CVN6EPHVE73W7", "length": 8606, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "स्ट्रीमकास्ट उभारणार सावंतवाडीत पहिले डेटा सेंटर", "raw_content": "\nस्ट्रीमकास्ट उभारणार सावंतवाडीत पहिले डेटा सेंटर\nसावंतवाडी : आघाडीची खासगी आयपी क्लाऊड ऑपरेटर कंपनी ‘स्ट्रिमकास्ट ग्रुप’ सावंतवाडी येथे उच्च क्षमतेचे डेटा सेंटर उभारणार आहे. येथील बारा एकर क्षेत्रावर पुढील चार-पाच वर्षात बावीसशे कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करून, कंपनीचे देशातील हे पहिले डेटा सेंटर अस्तित्वात येणार आहे.\nनुकतेच या केंद्राचे भूमिपूजन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. या वेळी स्ट्रीम क्लाऊडचे प्रवक्ते मार्क अल्ड्रिज, स्ट्रीमकास्ट ग्रुपचे अध्यक्ष निमिष पंड्या, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, आमदार वैभव नाईक उपस्थित होते.\nया वेळी दीपक केसरकर म्हणाले, ‘सिंधुदुर्ग हे नैसर्गिक सौंदर्याचे ठिकाण आहे. आम्ही त्याचे सौंदर्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असून, जागतिक नकाशावर याबद्दल जनजागृती करण्याचाही प्रयत्न करीत आहोत. सिंधुदुर्गमध्ये गैर-प्रदूषणकारी फ्यूचरिस्टिक उद्योगांचे, आयटी आणि इंजिनियरिंग सारख्या क्षेत्राचे स्वागत करीत आहोत. आज या भविष्याची सुरुवात आहे. संपूर्ण समाजाला लाभ मिळवून देण्याच्या स्ट्रीम क्लाऊडच्या तत्वज्ञानासह, आयटी एक्सलन्सच्या एसएआय सेंटरचे उद्घाटन सिंधुदुर्गच्या तरुणांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात विकासाची संधी देईल.’\nस्ट्रिम क्लाऊडचे प्रवक्ते मार्क अल्ड्रिज म्हणाले, ‘एसएआय सेंटर ऑफ आयटी एक्सलन्स तंत्रज्ञानातील तज्ज्ञ तयार करेल. सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील तरुणांना माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी आणि त्याद्वारे रोजगार निर्मिती करण्यात हे केंद्र उपयुक्त ठरेल.’\nTags: सावंतवाडीसिंधुदुर्गडेटा सेंटरस्ट्रीमकास्ट ग्रुपक्लाऊड कॉम्प्युटिंगSawantwadiSindhudurgData CenterStreamcast GroupCloud ComputingNimish PandyaDeepak Kesarkarप्रेस रिलीज\nस्वच्छ शहर स्पर्धेत सावंतवाडी ‘प्रक्रिया उद्योगातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण’ वैद्या माधुरी प्रभुदेसाई यांना आयुर्वेद प्रसारासाठी ‘जीवनगौरव’ कोकणातील खावटी कर्जधारकांना कर्जमाफीचा फायदा ग्रामीण भागातील पाच शाळांना संगणक प्रदान\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nप्यारेलाल संतोषी, शार्लीज थेरन\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/kohlis-confusion-about-play-36616", "date_download": "2018-08-19T21:17:51Z", "digest": "sha1:PPO3O2Y6LEAF6KYHPCE4NXHP77NMFF22", "length": 12236, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kohli's confusion about the play कर्णधार कोहलीच्या खेळण्याविषयी संभ्रम | eSakal", "raw_content": "\nकर्णधार कोहलीच्या खेळण्याविषयी संभ्रम\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nरांची - ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी निर्णायक कसोटी दोन दिवसांवर आली असताना कर्णधार विराट कोहलीच्या उपलब्धतेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. ‘बीसीसीआय’ने चौथ्या कसोटीसाठी त्याला पर्याय म्हणून म्हणून मुंबईच्या श्रेयस अय्यरची निवड केली आहे.\nरांची - ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी निर्णायक कसोटी दोन दिवसांवर आली असताना कर्णधार विराट कोहलीच्या उपलब्धतेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. ‘बीसीसीआय’ने चौथ्या कसोटीसाठी त्याला पर्याय म्हणून म्हणून मुंबईच्या श्रेयस अय्यरची निवड केली आहे.\nदोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघाने आज मैदानावर सराव केला. कर्णधार विराट कोहली मैदानावर उपस्थित असला तरी, त्याने सरावात सहभाग घेतला नाही. तो केवळ चर्चेत सहभागी झाला. विराटला तंदुरुस्त करण्यासाठी संघ व्यवस्थापन अहोरात्र झटत आहे. अजून दोन दिवस त्याच्या खांद्यावर उपचार करावे लागणार आहेत. कोहलीच्या तंदुरुस्तीविषयी संघ व्यस्थापन थेट बोलण्यास तयार नसले, तरी ‘बीसीसीआय’ने त्याच्यासाठी पर्याय तयार ठेवला आहे. बीसीसीआयने गुरुवारी संध्याकाळी श्रेयस अय्यरला धरमशालेत रवाना होण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nक्षेत्ररक्षण करताना उजव्या बाजूला वळताना आपल्याला अजूनही वेदना जाणवत असल्याचे तो कृतीतून दाखवत होता. खेळाडू शंभर टक्के तंदुरुस्त नसेल, तर त्याने सामन्यात भाग घेऊ नये, असा कोहलीचा आग्रह असतो. आता स्वतःला दुखापत झाली असताना कोहली काय निर्णय घेतो, याची चर्चा जोर धरत आहे. अर्थात, सामन्याचे महत्त्व लक्षात घेता शंभर टक्के तंदुरुस्त नसतानाही कोहली खेळण्याची संधी सोडणार नाही, असेच वाटत आहे.\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nटाकाऊ पुट्टा आणि सिरींज वापरुन तेरा वर्षीय निनादने तयार केले जेसीबी\nवैभववाडी : सतत काहीतरी नवनिर्मीतीच्या प्रयत्नात असलेल्या एडगाव येथील निनाद विनोद रावराणे या बालकाने आता हुबेहुब जेसीबी तयार केला आहे. फक्त...\nमत्स्य महाविद्यालय संलग्नतेसाठी उच्च न्यायालयात याचिका\nरत्नागिरी - येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याचा सरकारचा अध्यादेश रद्द करावा आणि महाविद्यालय नागपूरच्या पशुविज्ञान...\nनदी जोडण्यापेक्षा प्रत्येक माणूस नदीला जोडण्याची गरज - राजेंद्र सिंह\nतळेरे - नदी जोडण्यापेक्षा प्रत्येक माणूस नदीला जोडला गेला पाहिजे, तरच पाण्याचा प्रश्न सुटेल. पडणारे पाणी साठवले पाहिजे, साठवलेले पाणी जिरवले पाहिजे...\n#WorldPhotographyDay वाईल्ड आणि फाईन आर्टस् छायाचित्रकार शिक्षक : समीर मनियार\nअक्कलकोट : अक्कलकोट शहरातील काशीराया काका पाटील विद्यालयात गणित विषयाचे गेल्या २२ वर्ष्यापासून धडे देत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/sharad-pawar-comment-ncp-will-not-ally-with-bjp-1630202/", "date_download": "2018-08-19T21:56:27Z", "digest": "sha1:XNJ4WWACT46KVHCGVWPXXO76A6TLWTG7", "length": 15466, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sharad Pawar comment NCP will not ally with BJP | समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nसमविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार\nसमविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार\nदेशभरातील आजची परिस्थिती पाहता त्या विरोधात उभे राहण्याची गरज आहे.\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nदेशभरातील आजची परिस्थिती पाहता त्या विरोधात उभे राहण्याची गरज आहे. राज्यघटनेवरच हल्ला होत असेल तर परिवर्तनाची गरज आहे. त्यामुळे आगामी काळात समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका असेल, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे दिली.\nसदाशिवराव मंडलिक यांच्या ८३व्या जयंतीनिमित्त, सदाशिवराव मंडलिक इरिगेशन, अ‍ॅग्रिकल्चर, एज्युकेशन अ‍ॅन्ड कल्चरल डेव्हलपमेंट रीसर्च फौंडेशनच्या वतीने लोकनेते सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्काराचे वितरण शरद पवार यांच्या हस्ते येथे करण्यात आले. संयोजक, शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांनी प्रास्ताविक केले. पवार यांनी भाजप सरकारची ध्येयधोरणे आणि शेतकरी कर्जमाफी या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांवर शरसंधान केले. ते म्हणाले, विद्यमान शासन हे सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी विरोधी आहे.\n१५ ते २० हजार रुपयांच्या कर्जाची शेतकरी प्रामाणिकपणे परतफेड करीत असतो, मात्र मोठमोठे उद्योजक बँकांच्या कोटय़वधींच्या कर्जाची परतफेड करीत नसल्याचे चित्र आहे. डबघाईला आलेल्या बँकांना सरकारने ८० हजार कोटीचे अनुदानरूपी भांडवल बडय़ांना दिले आहे. त्यामुळे हे सरकार नेमके कोणासाठी काम करीत आहे, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.\nगृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सदाशिवराव मंडलिक यांच्या काळात त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करीत यापुढील काळात संजय मंडलिक यांनाच लोकसभेची शिवसेनेची उमेदवारी देण्याचे निश्चित असल्याचे सांगितले.\nमंडलिक यांच्या उमेदवारीचे समर्थन\nआमदार हसन मुश्रीफ हे सदाशिवराव मंडलिक यांच्या आठवणीने काही वेळ भावनिक झाले होते. संजय मंडलिक यांना खासदार करण्याचे मंडलिक यांचे स्वप्न पूर्ण करायची आम्हाला संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमदार सतेज पाटील यांनीही मंडलिक यांच्या विचाराचा वसा आणि वारसा पुढे चालवण्याकरिता संजय मंडलिक यांना सर्वाचा आशीर्वाद मिळावा, असे आवाहन केले.\nया वेळी उद्योजक हणमंतराव गायकवाड, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे आणि विलास शिंदे यांना शरद पवार, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\nपवार शेट्टींची परस्परांवर स्तुतिसुमने\nशरद पवार राजू शेट्टी यांनी आजवर एकमेकांवर टीका केली, पण या कार्यक्रमात त्यांनी कौतुकाची उधळण करत आगामी राजकारण कोणत्या दिशेने जाणार याचे संकेत दिले. खासदार शेट्टी यांनी साखर प्रश्नी आपण सातत्याने सरकारशी दोन हात करूनही सरकारला जाग येत नसल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची साद घातली. तर पवार यांनी शेतकरी हितासाठी शेट्टी करत असलेले आंदोलन योग्य असल्याचा निर्वाळा दिला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nEngland vs India 3rd Test - Live : इंग्लंडच्या फलंदाजांना हार्दिकचा 'पंच'; भारताकडे २९२ धावांची भक्कम आघाडी\nआजचे राशीभविष्य, सोमवार, २० ऑगस्ट २०१८\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'आमच्या जवानांवर गोळी झाडणाऱ्या पाक लष्करप्रमुखांना अलिंगण देणं चुकीचं'\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\n'सचिन असं कधीच करणार नाही, तो दाभोलकरांना ओळखतही नाही'\nसाखरपुड्यानंतर एक्स बॉयफ्रेंड प्रियांकाला म्हणाला...\nवीरेंद्र तावडेच डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा मास्टरमाईंड, सीबीआयचा दावा\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक व्रतातून २०० बालकांना हक्काचे घर\nजीमेलचे नवे फीचर : ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट\nअ‍ॅपलच्या यंत्रणेत ऑस्ट्रेलियातील शाळकरी हॅकरची घुसखोरी\nAsian Games 2018 : सुवर्णपदकाच्या ईर्षेने आज भारताची सलामी\nरस्त्यांवरील १३०० मंडपांच्या अर्जाची पालिकेला प्रतीक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश\nसेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य - अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/anthem-pakistan-administered-kashmir-played-ahead-cricket-match-pulwama-47028", "date_download": "2018-08-19T20:50:47Z", "digest": "sha1:ZE7WHLNLB3JLEUHNCCW4G2ENJWF3OLZA", "length": 12940, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Anthem of Pakistan-administered Kashmir played ahead of cricket match in Pulwama काश्‍मीरमध्ये खेळाडूंनी गायले पाकव्याप्त काश्‍मीरचे गीत | eSakal", "raw_content": "\nकाश्‍मीरमध्ये खेळाडूंनी गायले पाकव्याप्त काश्‍मीरचे गीत\nसोमवार, 22 मे 2017\nश्रीनगर: दक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा येथील एका स्टेडियमध्ये क्रिकेटच्या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरचे गीत म्हटल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. हे गीत फेसबुकवरदेखील लाइव्ह करण्यात आले होते. हा प्रकार रविवारी घडला असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची पोलिसांनी दखल घेतली असून, चौकशी सुरू केली आहे.\nश्रीनगर: दक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा येथील एका स्टेडियमध्ये क्रिकेटच्या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरचे गीत म्हटल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. हे गीत फेसबुकवरदेखील लाइव्ह करण्यात आले होते. हा प्रकार रविवारी घडला असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची पोलिसांनी दखल घेतली असून, चौकशी सुरू केली आहे.\nदाखवलेल्या व्हिडिओत दोन्ही संघ निळ्या जर्सीत असल्याचे दिसतात. त्यात पॅम्पोरचे शायनिंग स्टार आणि पुलवामा टायगर्सचे खेळाडू पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरचे गीत \"वतन हमारा, आझाद काश्‍मीर' म्हणताना दिसून येतात. पुलवामा ज्या स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला होता, त्याच्या बाजूलाच पुलवामाचे डिग्री कॉलेज आहे. काश्‍मीर खोऱ्यात विद्यार्थ्यांचे सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचे केंद्रबिंदू म्हणून या कॉलेजकडे पाहिले जाते. या स्टेडियमजवळच करिमाबाद गाव असून, तो दहशतवाद्यांचा गड मानला जातो. या ठिकाणी केवळ पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरचे गीत म्हटले नाही तर मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे पोस्टरही लावण्यात आले होते. याठिकाणी त्यांच्या नावाने पुरस्कारही देण्यात आले. हे प्रकरण उघड झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.\nदीड महिन्यापूर्वी मध्य काश्‍मीरमध्ये कंगन जिल्ह्यात दोन स्थानिक क्रिकेट संघात सामना होण्यापूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रगीत म्हटल्याचा प्रकार उघड झाला होता. यातील एका संघाने हिरव्या रंगाचा पाकिस्तानच्या खेळाडूप्रमाणे जर्सी घातला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी नागपूर : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nमहिलांना निर्णय स्वातंत्र्य द्या - किरण मोघे\nवाल्हेकरवाडी - महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. मात्र, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या...\nमुंबईतील \"फूड आर्मी'ची केरळवासीयांना कूमक\nमुंबई - अस्मानी संकटात बुडालेल्या केरळमधील देशवासीयांच्या मदतीसाठी मुंबईतील रिंटू राठोड या गृहिणीने रविवारी (ता. 19) सोशल मीडियातून \"साथी हात...\nसोलापूरसारख्या एका अर्थाने आडवळणी असलेल्या गावातून संपूर्ण भारतासह पाकिस्तान, नेपाळमध्ये जाऊन सामाजिक समता, हिंदू-मुस्लिम ऐक्‍याची जोपासना करण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news?start=30", "date_download": "2018-08-19T21:22:46Z", "digest": "sha1:LG3ZCW76CBEISA4N5HGQOWULIG2A2S7Z", "length": 14732, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "News - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n\"फुलपाखरू\" मालिकेत लगीनघाईची सुरुवात नवरीच्या शालू खरेदीपासून\nफुलपाखरू या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि बघता बघता मालिकेने १ वर्षाचायशस्वी प्रवास पूर्ण केला. कॉलेजच्या दिवसातील मानस आणि वैदेहीचं निरागस प्रेम, त्यांच्या नात्यातील उतार चढाव आणि त्यांची एकमेकांना असलेली साथ हे सर्वच प्रेक्षकांना भावलं आणि आता त्यांचे आवडते मानस आणि वैदेहीआता लग्नबेडीत अडकणार आहेत. दोन्ही कुटुंबांच्या संमत्तीने आता लग्नाची तयारी पुढे नेण्यात आली आहे तसेच लग्नाचा मुहूर्त लवकरच असल्यामुळे दोन्ही घरात लगीनघाई सुरु आहे. लग्नाचं घर म्हणजे सतराशे साठ कामे आणि सर्वच मोठी तयारी म्हणजे लग्नाची खरेदी. घरातील मंडळी आणि मित्रपरिवार सजावट आणि इतर समारंभाची तयारी करत असताना मानस आणि वैदेही लग्नाची खरेदी उरकण्याची लगबग करत आहेत.\n'मेघा धाडे' ठरली 'बिग बॉस मराठी' च्या पहिल्या पर्वाची विजेती\nबिग बॉस मराठी या कार्यक्रमाची धमाकेदार सुरुवात तीन महिन्याआधी कलर्स मराठी वाहिनीवर झाली. कार्यक्रमाच्या घोषणेपासूनच या कार्यक्रमामध्ये कोण कोण असेल, कोण याचे सूत्रसंचालन करेल आणि मुख्य म्हणजे पहिल्या पर्वाचा विजेता कोण असेल याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीने बिग बॉस या कार्यक्रमाचे मराठमोळं रूपं प्रेक्षकांच्या भेटीस आणले. या पर्वाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला, भरपूर प्रेमं दिले. कार्यक्रम सुरु होताच प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकण्यास, त्यांच्या मनामध्ये एक विशेष स्थान मिळविण्यास सुरुवात केली. प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपरामध्ये फक्त बिग बॉस मराठीची चर्चा रंगत गेली. आपल्या अस्सल मराठमोळ्या बिग बॉस पहिल्या सिझनमध्ये सदस्य १०० दिवस अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत राहिली. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच लोणावळा येथे पार पाडला. स्पर्धक आणि प्रेक्षक सगळ्यांनाच माहिती होते विजेता कोणी एकच असणार आहे. आणि शेवटी तो क्षण आला ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पहात होता, महाराष्ट्राला बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा विजेता मिळाला. मेघा धाडे ठरली बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती तर पुष्कर जोगने पटकावले दुसरे स्थान. मेघा धाडेला १८ लाख ६० हजार इतकी धनराशी मिळाली आणि खोपोली येथे Nirvana Leisure Realty सिटी ऑफ म्युझिक कडून एक घर.\nबिग बॉस मराठीच्या घरातील शेवटचा दिवस - आज संध्या. ७.०० वा. रंगणार GRAND FINALE आणि धम्माकेदार डान्स\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचा GRAND FINALE रंगणार आज संध्या ७.०० वाजल्यापासून कलर्स मराठीवर. आज संपूर्ण देशाला मिळणार बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा विजेता. सहा सदस्यांपैकी आज कोणी एकच बाजी मारणार. सई, पुष्कर, स्मिता, आस्ताद, शर्मिष्ठा आणि मेघा यांचे आज धम्माकेदार डान्स प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मेघा - शर्मिष्ठा पिंगा वर ठेका धरणार तर सई - पुष्कर चांद मातला या गाण्यावर डान्स करणार आहेत. तर आस्ताद - स्मिता आली ठुमकत नार या गाण्यावर डान्स सादर करण्यात येणार आहेत. तसेच रेशम टिपणीस, जुई - ऋतुजा, राजेश, सुशांत आणि विनीत यांचा धम्माकेदार डान्स बघायला मिळणार आहे.\nExclusive Photos - बिग बॉस मराठीच्या GRAND FINALE ची तयारी सुरु\nसंपूर्ण महाराष्ट्र काय तर जग ज्या दिवसाची वाट मोठ्या आतुरतेने पाहत होता तो क्षण आला. अवघ्या दोनच दिवसात प्रेक्षकांना कळणार बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा पहिला विजेता. GRAND FINALE म्हणजे धम्माकेदार होणार यात वादच नाही. ज्या कार्यक्रमाची सुरुवातच मुळी इतक्या जोश्यात झाली त्याची सांगता पण तशीच होणार हे तर नक्की. GRAND FINALE ची तयारी सुरु झाली असून बिग बॉस मराठीच्या घरामधून जे स्पर्धक बाहेर पडले ते देखील यामध्ये सहभागी असणार आहेत. अंतिम फेरीमध्ये ६ स्पर्धक पोहचले असून कोण विजेता ठरणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. आज WEEKEND चा डाव मध्ये काय होणार कोणते सरप्राईझ मिळणार कोणते performance बघायला मिळणार हे बघायला विसरू नका आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nबिग बॉस च्या घरामधील ९७ वा दिवस - आज पहा मेघा आणि आस्ताद यांचा घरातील प्रवास\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी या कार्यक्रमामध्ये बिग बॉस यांनी काल पुष्कर, सई, शर्मिष्ठा या सदस्यांना त्यांच्या घरातील प्रवासाची झलक दाखवली. पुष्कर यांनी आपल्या सिनेमामध्ये सुपरहिरोचे काम केले पण तो खऱ्या आयुष्यामध्ये देखील सुपरहिरो आहे हे त्याने त्याच्या बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवासाने सिद्ध केले. प्रत्येकवेळी पुष्कर त्याने त्याचा सर्वोत्तम खेळ खेळला. पण तरीही कॅप्टनसीने तीनवेळा हुलकावणी दिली. पण तरीही तो कधीही न खचला नाही आणि त्याने त्याचा खेळ सुरु ठेवला. मित्रांना, मोठ्यांना, स्त्रियांना आदर दिला, तसेच या घरामधील पुष्करच्या प्रवासातील काही महत्वाच्या गोष्टी देखील त्याच्या AV मध्ये प्रेक्षकांना बघायला मिळाल्या.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेने साधला अनोखा योग\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्षकांना होतो आहे.\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.hemantathalye.com/?cat=23", "date_download": "2018-08-19T22:09:00Z", "digest": "sha1:RYEQI5DT6LFWI6554T26GINTSGS5G4TS", "length": 5633, "nlines": 122, "source_domain": "www.hemantathalye.com", "title": "विचार – हेमंत आठल्ये ~ Hemant Athalye", "raw_content": "\nभारत महासत्ता व्हायचा असेल तर\nभारत महासत्ता व्हायचा असेल तर तळागाळातला माणूस वर आणला पाहीजे\n— ब्लॉग, विचार —\nथोड्यावेळापूर्वीच सोसायटीतील एका सभासदाच्या भावाचा फोन आलेला. प्रसंग अगदी सोपा सोसायटीच्या भिंतींवर दोन दिवसापूर्वी परस्पर दोन तीन ठिकाणी स्वतःची सदनिका विकण्याची जाहिरातीचे पत्रक लावलेली. माझ्या सांगण्यावरून सुरक्षारक्षकाने ती काढलेली. अपेक्षेप्रमाणे साहेबांचा फोन आलेला. मी देहूरोड इथे राहतो. मला न विचारता आपण ती पत्रके कशाला काढलीत वगैरे वगैरे (खरं तर संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने मी विचारायला हवं… Read More भाषा\n— ट्विट, विचार —\nमराठी वाढवण्यासाठी कार्यरत असलेल्या मराठी मंडळींमध्ये दोन गट आहेत\nमराठी वाढवण्यासाठी कार्यरत असलेल्या मराठी मंडळींमध्ये दोन गट आहेत. एक जहाल जे इतरांनीही मराठी वापरावे यासाठी त्यांचा पिच्छा पुरवतात. आणि #मराठी वापरण्यासाठी उद्युक्त करतात. दुसरा गट जो मावळ जे इतरांनीही मराठी वापरावे यासाठी त्यांचा पिच्छा पुरवतात. आणि #मराठी वापरण्यासाठी उद्युक्त करतात. दुसरा गट जो मावळ जे मराठी भाषेतील सुंदर विचारांना प्रोत्साहन देतात. दोन्हीही मार्गाने मराठी वाढते आहे जे मराठी भाषेतील सुंदर विचारांना प्रोत्साहन देतात. दोन्हीही मार्गाने मराठी वाढते आहे\n— ट्विट, विचार —\nनकारात्मक विचार घातक आहेत\nनकारात्मक विचार घातक आहेत. ते संसर्गजन्य रोगांप्रमाणे आपल्या आसपासच्या लोकांनाही आपल्या विळख्यात घेतात कृपया नकारात्मक विचार व त्याने ग्रस्त असलेल्या लोकांपासून सावध रहा कृपया नकारात्मक विचार व त्याने ग्रस्त असलेल्या लोकांपासून सावध रहा\nभारत महासत्ता व्हायचा असेल तर\nऑपरेटर हवा :: दोन जागा\nजीमेल आयडी कसा तयार करावा\nTulshidas on ग्रामगीता – अध्याय पहिला १०\nहेमंत आठल्ये on ज्ञानाचे भांडार\nTulshidas on ज्ञानाचे भांडार\nभारत महासत्ता व्हायचा असेल तर\nऑपरेटर हवा :: दोन जागा\nजीमेल आयडी कसा तयार करावा\nग्रामगीता – अध्याय पहिला २१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.sai.org.in/news", "date_download": "2018-08-19T21:48:59Z", "digest": "sha1:OLIEUTYOX2CC3GJ3NTH2GLLJL7LCKDMC", "length": 8349, "nlines": 119, "source_domain": "www.sai.org.in", "title": "Sai Baba Temple Latest News - Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi", "raw_content": "\nश्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन\nशिर्डी:- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) आयोजित व शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने गुरुवार दिनांक १६ ऑगस्‍ट २०१८ ते गुरुवार दिनांक २३ ऑगस्ट २०१८ या कालावधीत श्री साईप्रसादालयासमोरील मैदानावर श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे... Read more\nसोन्याचा हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण\nदिल्‍ली येथिल एका साईभक्ताने १५०० ग्रॅम वजनाचा ४१ लाख ९४ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला. यावेळी संस्थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांच्याकडे सोन्‍याचा... Read more\nनवव्या राष्ट्रीय बालगट तलवारबाजी स्पर्धेतील पदकाचे वितरण\nशिर्डी : अखिल भारतीय तलवारबाजी महासंघ,महाराष्ट्र तलवारबाजी संघटना व अहमदनगर जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने भारतीय आॅलंम्पीक संघटनेचे सचिव राजिव मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त दि.४ ते ६ आॅगस्ट दरम्यान शिर्डी येथील... Read more\nश्री गुरुपौर्णिमा उत्सव - २०१८ सांगता दिवस\nशिर्डी :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दिनांक २६ जुलै पासून सुरु असलेल्‍या श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता आज ह.भ.प.श्री.चारुदत्‍त गोविंदस्‍वामी, आफळे, पुणे यांच्‍या काल्याच्या किर्तनाने झाली. आज उत्‍सवाच्‍या सांगता दिनी संस्‍थानच्‍या... Read more\nश्री गुरुपौर्णिमा उत्सव - २०१८ मुख्य दिवस\nशिर्डी :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश... Read more\nश्री गुरुपौर्णिमा उत्सव - २०१८ पहिला दिवस\nशिर्डी :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्‍यात आलेल्‍या विद्युत रोषणाई व फुलांच्‍या सजावटीने... Read more\nनविन साठवण तलावाचे भुमीपूजन व श्री साईबाबा महाविद्यालयाचा शुभारंभ\nशिर्डी- श्री साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी वर्षाचे औचित्‍य साधुन देणगीदार साईभक्‍तांच्‍या देणगीतुन नविन साठवण तलावाचे भुमीपूजन व श्री साईबाबा महाविद्यालयाचा शुभारंभ संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते विधीवत पूजा करुन करण्‍यात आला. या... Read more\nश्री साईबाबा महाविद्यालय शुभारंभ\nशिर्डी- श्री साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी वर्षाचे औचित्‍य आणि शिर्डी व पंचक्रोशितील मुला-मुलींचे शिक्षणाचे दृष्‍टीने श्री साईबाबा संस्थानच्‍या वतीने श्री साईबाबा महाविद्यालय सुरु करण्‍यात येत असून त्‍यांचा शुभारंभ मंगळवार दिनांक १७ जुलै... Read more\nशिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने गुरुवार दिनांक २६ जुलै २०१८ ते शनिवार दिनांक २८ जुलै २०१८ याकालावधीत श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवात धार्मिक... Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/457110", "date_download": "2018-08-19T21:08:10Z", "digest": "sha1:EJFLZ6GKIYYKNZOZ6LCPAFVRJ7UPP2ZB", "length": 12772, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘पारदर्शक’ कारभाराचा भाजपाचा ‘वचननामा’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘पारदर्शक’ कारभाराचा भाजपाचा ‘वचननामा’\n‘पारदर्शक’ कारभाराचा भाजपाचा ‘वचननामा’\nसोलापूर महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तनाची हाक दिलेल्या भाजपाने बुधवारी आपल्या पक्षाचा वचननामा प्रसिध्द केला. सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आदींच्या उपस्थित पक्षाचा हा वचननामा प्रसिध्द करण्यात आला.\nभाजपाचे निवडणूक कार्यालय असलेल्या शांतीसागर मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, रघुनाथ कुलकर्णी, दत्तात्रय गणपा, रामचंद्र जन्नू, प्रभाकर वनकुद्रे, मोहन डांगरे, विश्वनाथ बेद्रे, शहराध्यक्ष प्रा. अशोक निबर्गी आदीसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.\nसोलापूरची महापालिका स्थापन झाल्यापासून काँग्रेसच्या ताब्यात आहे. पण, जनतेला अजूनही अनेक समस्या भेडसावत आहेत. जनतेने आता येत्या महापालिका निवडणूकीत भाजपाला सत्ता द्यावी. महापालिकेची सत्ता हाती आल्यास भाजपा पालिकेचा पुर्णपणे पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार देईल. पालिकेचा कारभार अधिकाअधिक विकेंद्रीत करण्यावर आमचा भर असेल. विभागीय कार्यालयावर अधिक जबाबदारी टाकून त्यांना अधिक अधिकार देण्यात येतील. पालिकेच्या कारभारात जनतेचा सहभाग वाढविण्याचा आमचा प्रयत्न राहील. पालिकेचे अंदाजपत्रक तयार करताना जनतेच्या सुचना मागविल्या जातील आणि त्यातील सुचनांचा समावेश अंदाजपत्रकात केला जाईल असे अभिवाचन भाजपाने आपल्या वचननाम्याच्या माध्यमातून मतदारांना दिले आहे.\nवचननाम्यामध्ये स्मार्टसिटीला प्राधान्य दिले असून इंदिरा गांधी स्टेडियमच्या गॅलरीवर छत टाकून सौर उर्जा तयार करणारी यंत्रणा बसविणे, शहरातील खाजगी, सरकारी आणि निमसरकारी इमारतीवर पावसाचे पाणी अडविण्यासाठी ते जमीनीत मुरविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा बसविण्यात येणार, ई-टॉयलेट, रात्रीचा बाजार, पालिकेच्या सर्व सुविधा ऑनलाईन शहरात मोफत वायफाय सुविधा आणि स्मार्ट सीटीतील सार्वजनिक वितरणचे जाळे पुर्णपणे भूमिगत करण्यावर भर देण्या बरोबरच पालिकेच्या जाचक अटी व पोटनियमाचे पुनरावलोकन करण्यात येणार आणि उद्योग व व्यावसायांना पूरक सेवा सुविधा माफक दरात देण्यात येणार असल्याचा उल्लेख या वचननाम्यात करण्यात आला आहे.\nशहरातील पिण्याच्या पाण्यालाही वचननाम्यात प्राधान्य देण्यात आले असून सोलापूरच्या जलस्त्रोतांचा विस्तार आढावा घेऊन कमीत कमी श्रमात आणि कमी खर्चात आणि पभावीरित्या जास्तीत जास्त शुध्द पाणी पुरवठा करण्याचे अभिवचन देण्यात आले आहे. सार्वजनिक आर ओ प्लॅन्ट बसवून फिल्टर्ड पाणी नाममात्र किमतीत उपलब्ध करून देण्यात येईल. हिप्परगा तलावात कसलेही प्रदुषण नाही या तलावातील गाळ काढुन शहराचा पाणी पुरवठा शतप्रतिशत करण्यात येईल. पाण्याचे ऑडीट बारकाईने केले जाईल, उद्योगांना पिण्याच्या पाण्याच्या दरात पाणी पुरवठा करण्याचाही उल्लेख या वचननाम्यात करण्यात आला आहे.\nशहरातील रस्त्यांनाही प्राधान्य देण्यात आले असून गावठाण क्षेत्रातील रस्ते वाहतुकीच्या मानाने अरूंद आहेत ते रूंद करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. शहरातल्या प्रमुख मार्गावर आणि चौका चौकात वाहतुक बेटे तयार करणे, त्याचे सुशोभिकरण करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, गरजेनुसार उड्डान पुल बांधणे आणि भुयारी रस्ते बांधण्यात येणार असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.\nकचरा मुक्त सोलापूरलाही भाजपाने वचननाम्यात प्राधान्य दिले असून सोलापूर शहर अधिकाअधिक स्वच्छ आणि कचरामुक्त करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. शहर आणि हद्दवाढ भागात गटारी तुंबणे आणि सांडपाणी रस्त्यावर येऊन त्याची दुर्गंधी सुटणे असे प्रकार नेहमी घडतात. त्यासाठी अधिक रूंद नाले आणि भूमीगत गटारींची सोय करण्याची गरज आहे. विविध योजनेच्या माध्यमातून ही कामे त्वरीत केली जातील. कचऱयापासून सेंद्रीय खत निर्मिती आणि वीज निर्मिती करण्याच्या योजना राबविल्या जातील. यासाठी मनपाची स्वंतत्र यंत्रणा तयार केली जाईल. शहर धुळ आणि प्रदुषणापासून मुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे. त्यासाठी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवंर्धनाची मोहीम राबविण्यात येईल असे अभिवचनही या वचननाम्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे.\nभाजपाने आपल्या वचननाम्यात भाजी मंडई, स्वच्छतागृहे, पर्यटन विकास, वस्तू संग्रहालय, सांस्कृतिक विकास, महापौर निर्मिती, मैदाने आणि पिंडागणेव उद्याने विकास, निरोगी सोलापूर, रूग्णासाठी मदत, परिवहन सेवा, बवस्थानक आािण् आधुनिक बसपोर्ट, स्मशानभूमी सुधारणा, व्यापर संकुले, शिक्षण आणि बचत गट यांनाही प्राधान्य देण्यात आले आहे.\nशिराळ्यातील राजकारण सत्ता आणि खुर्चीच्या भोवतालीचे..\nहिंगणगादेत शेतमजुराचा वीज पडून मृत्यू\nमुले पळवणारी टोळी नव्हे, अफवाच\nसालपा स्टेशनजवळ रेल्वेवर दरोडय़ाचा प्रयत्न\nसंतोष पाटील स्वातंत्र्यदिन-श्रीचा मानकरी\nकुस्तीत बजरंग पुनियाला सुवर्ण\nएटीएम सुरक्षेसाठी नवीन नियमावली\nसुशील कुमार पहिल्याच फेरीत गारद\nऋषभ पंतचा पदार्पणातच विक्रम\nक्रिकेटच्या सर्व प्रकारातून जॉन्सन निवृत्त\nचापोली धरणाचा जलाशय तुडुंब\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/552151", "date_download": "2018-08-19T21:02:41Z", "digest": "sha1:C7KYGY7MJAAFH5W6FZLMIFL7P4SHVWPT", "length": 7766, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "माऊलीच्या गजरात अश्वाचा गोल रिंगण सोहळा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » माऊलीच्या गजरात अश्वाचा गोल रिंगण सोहळा\nमाऊलीच्या गजरात अश्वाचा गोल रिंगण सोहळा\nपंढरपूरला निघालेल्या माघवारी पालखीचा भव्य गोल रिंगण सोहळा माऊलीच्या गजरात मोठय़ा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये लहान मुलापासून वयोवृध्द वारकरी उत्साहाने सहभाग नोंदवला होता.\nअखिल भारतीय वारकरी मंडळ, सोलापूर यांच्यावतीने पालखी सोहळ्याचे नियोजन पार्क मैदानावर 4.30 वाजता करण्यात आले होते. अश्वाचे पूजन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, मनपा आयुक्त अविनाश ढाकणे, पोलिस आयुक्त महादेव तांबडे, पोलिस अधिक्ष वीरेश प्रभू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, नगरसेवक, आनंद चंदनशिवे, दिनकर देश्मुख, नगरसेवक विनोद भोसले, वैभव हत्तुरे, क्रीडा अधिकारी नजीर शेख, राजू राठी, श्रीकांत डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखीचे पूजन वारकरी फ्ढडकरी संघटनेचे उपाध्यक्ष ह. भ. प. भागवत महाराज चवरे यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यामध्ये 43 दिंडय़ा व परिसरातील 55 दिंडय़ाच्या उप†िस्थतीमध्ये वारकरी नित्यनेमाने भजन ह. भ. प. बडोपंत कुलकर्णी यांच्या मागदर्शनाने सुरू झाली. या माऊली सोहळ्याच्या रिंगण सोहळ्यात अबाल बालक, महिला, वयोवृध्दापासून तरूणांची प्रमुख उप†िस्थती होती. यावेळी पताका घेवून 100 वारकरी रिंगण सोहळ्यास दोन फ्sढऱया घातल्या. त्यानंतर टाळधारी पुरूष व महिलाची फ्sढरी, पकवाज धारक सुमारे 100 ते 150 वारकऱयांनी 2 फ्ढsऱया घातल्या. या रिंगण सोहळ्यात 3 अश्वाचा समावेश होता. त्यामधील 2 सोलापूरचे व एक आळंदीचे 1 अश्व होता.\nअश्वाचे रिंगण सोहळा सुरू होताच वारकरी मंडळाने ज्ञानोबा तुकाराम महाराज की जय, श्री पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष वारकरी करत होते. तसेच माऊलीमय वातावरणातील भाविकांचा उत्साह व्दिगणीत झाला होता. प्रत्येकांच्या चेहऱयावरून आनंद ओसंडत होता. हा आनंद व उत्साह घेवून पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला.\nसुत्रसंचालन जिल्हाध्यक्ष ह. भ. प. सुधाकर इंगळे महाराज यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा सचिव बळीराम जांभळे, संजय पवार, विष्णू लिंबोळे, हरिहर मोरे, विश्वास गायकवाड, संजय पाटील, मोहन शेळके, भगवान पाटील, विजय गाडे यांनी परिश्रम घेतले.\nपारंपारिक हाताने बनविलेल्या साखरहारांना मागणी\nसावळजमध्ये स्वाईन फ्लूने बळी\nस्वाईनचा विळखा सुटता सुटेना, आणखी दोन मृत्यू\nमैनुद्दीन मुल्लाच्या नार्कोची शक्यता\nसंतोष पाटील स्वातंत्र्यदिन-श्रीचा मानकरी\nकुस्तीत बजरंग पुनियाला सुवर्ण\nसुशील कुमार पहिल्याच फेरीत गारद\nऋषभ पंतचा पदार्पणातच विक्रम\nक्रिकेटच्या सर्व प्रकारातून जॉन्सन निवृत्त\nचापोली धरणाचा जलाशय तुडुंब\nकुडतरीतील लेप्रोस्कोपी हॉस्पिटलात वारसा स्थळाचा प्रस्ताव\nसीआरझेड संदर्भातील अधिसूचना मागे घ्यावी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z100228221509/view", "date_download": "2018-08-19T20:46:41Z", "digest": "sha1:437RBOGEBECJIKIVF74FA5VOKID42EP2", "length": 10625, "nlines": 218, "source_domain": "www.transliteral.org", "title": "वासुदेव - अभंग ७२४ ते ७२५", "raw_content": "\nतेल आणि तूप दिवा एकत्र का लावूं नये\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|\nअभंग ७२४ ते ७२५\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ४०\nअभंग ४१ ते ५२\nअभंग ५३ ते ६५\nअभंग ६६ ते ७८\nअभंग ७९ ते १०१\nअभंग १०२ ते १२२\nअभंग १२३ ते १२८\nअभंग १२९ ते १३०\nअभंग १३१ ते १५०\nअभंग १५१ ते १६८\nअभंग १६९ ते १८०\nअभंग १८१ ते २००\nअभंग २०१ ते २०६\nअभंग २०७ ते २०९\nअभंग २१० ते २१५\nअभंग २१६ ते २२९\nअभंग २३० रे २४०\nअभंग २४१ रे २६०\nअभंग २६१ रे २८२\nअभंग २८३ ते २८९\nअभंग २९० ते २९७\nअभंग २९८ ते ३१०\nअभंग ३११ ते ३३०\nअभंग ३३१ ते ३३२\nअभंग ३३३ ते ३३७\nअभंग ३३८ ते ३३९\nअभंग ३४० ते ३४४\nअभंग ३४५ ते ३५०\nअभंग ३५१ ते ३५५\nअभंग ३५६ ते ३६०\nअभंग ३६१ ते ३६५\nअभंग ३६६ ते ३६८\nअभंग ३७० ते ३७१\nअभंग ३७५ ते ३७६\nअभंग ३७७ ते ३८५\nअभंग ३८६ ते ३९५\nअभंग ३९६ ते ४०४\nअभंग ४०५ ते ४१५\nअभंग ४१६ ते ४२५\nअभंग ४२६ ते ४३५\nअभंग ४३६ ते ४४५\nअभंग ४४६ ते ४४९\nअभंग ४५० ते ४५३\nअभंग ४५४ ते ४५७\nअभंग ४५८ ते ४६१\nअभंग ४६२ ते ४६३\nअभंग ४६७ ते ४७२\nअभंग ४७३ ते ४८५\nअभंग ४८६ ते ४९५\nअभंग ४९६ ते ५०५\nअभंग ५०६ ते ५१५\nअभंग ५१६ ते ५२५\nअभंग ५२६ ते ५३५\nअभंग ५३६ ते ५४५\nअभंग ५४६ ते ५५५\nअभंग ५५६ ते ५६५\nअभंग ५६६ ते ५७५\nअभंग ५७६ ते ५८५\nअभंग ५८६ ते ५९७\nअभंग ५९८ ते ६०५\nअभंग ६०६ ते ६१५\nअभंग ६१६ ते ६२५\nअभंग ६२६ ते ६३५\nअभंग ६३६ ते ६४५\nअभंग ६४६ ते ६५५\nअभंग ६५६ ते ६६५\nअभंग ६६६ ते ६७५\nअभंग ६७६ ते ६८५\nअभंग ६८६ ते ६९५\nअभंग ६९६ ते ७०३\nअभंग ७०४ ते ७१९\nअभंग ७२० ते ७२३\nअभंग ७२४ ते ७२५\nअभंग ७२६ ते ७२७\nअभंग ७२८ ते ७२९\nअभंग ७३७ ते ७५०\nअभंग ७५१ ते ७६३\nअभंग ७६४ ते ७८०\nअभंग ७८१ ते ८००\nअभंग ८०१ ते ८२०\nअभंग ८२१ ते ८४०\nअभंग ८४१ ते ८६०\nअभंग ८६१ ते ८८०\nअभंग ८८१ ते ९०३\nवासुदेव - अभंग ७२४ ते ७२५\nश्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.\nबाबा ममतानिशि अहंकार दाट \nगुरु कृपा वोळलें वैकुंठ \nतेणें वासुदेवो दिसे प्रगटगा ॥१॥\nवासुदेवा हरि वासुदेवा हरि \nरामकृष्ण हरि वासुदेवा ॥२॥\nतेणें केशव वोळला सहज \nतेणें जालें सर्व काजगा ॥३॥\nवासुदेवीं मन सामावेगा ॥४॥\nआनंदे वोसंडे अंबरी प्रेमे\nकीर्तन करुं ब्रह्ममेळींगा ॥७॥\nप्रीति पान्हा उजळी दिवी \nटाळ चिपळी धरुनि जिवीं \nध्यान मुद्रा महादेवींगा ॥८॥\nउदो जाला पाहाली वेळ \nउठा वाचे वदा गोपाळरे ॥१॥\nकैसा वासुदेव बोलतो बोल \nमेलें माणूस जीत उठविल \nवेळ काळांतें ग्रासीरे ॥२॥\nआतां ऐसेंची अवघे जन \nतें येतें जातें तयापासून \nजगीं जग झालें जनार्दन\nउदो प्रगटला बिंबले भानरे ॥३॥\nभोग भोगितांचि आटला भोग \nज्ञान गिळूनि गावा तो गोविंदरे ॥४॥\nगांवा आंत बाहेरी हिंडे आळी \nदेवो देविची केली चिपळी \nचरण नसतां वाजे धुमाळी \nज्ञानदेवाची कांति सांवळी ॥५॥\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-parallel-system-meter-reading-47920", "date_download": "2018-08-19T20:58:21Z", "digest": "sha1:GNKGS7C2YONSLDHNTRBSFSCJDFSLDNFI", "length": 11906, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news parallel system for meter reading मीटर रीडिंगसाठी लवकरच महावितरणची समांतर यंत्रणा | eSakal", "raw_content": "\nमीटर रीडिंगसाठी लवकरच महावितरणची समांतर यंत्रणा\nशुक्रवार, 26 मे 2017\nमुंबई - महावितरणकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी मीटर रीडिंगशी संबंधित आहेत. या तक्रारींची संख्या कमी करण्यासाठी आता समांतर यंत्रणेद्वारे मीटर रीडिंगची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. सध्या त्रयस्थ खासगी संस्थेद्वारे रीडिंग घेण्याचे काम राज्यभरात होते. मात्र, चुकीच्या पद्धतीमुळे मीटर रीडिंगबाबत ग्राहकांच्या तक्रारींत वाढ होत आहे.\nमुंबई - महावितरणकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी मीटर रीडिंगशी संबंधित आहेत. या तक्रारींची संख्या कमी करण्यासाठी आता समांतर यंत्रणेद्वारे मीटर रीडिंगची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. सध्या त्रयस्थ खासगी संस्थेद्वारे रीडिंग घेण्याचे काम राज्यभरात होते. मात्र, चुकीच्या पद्धतीमुळे मीटर रीडिंगबाबत ग्राहकांच्या तक्रारींत वाढ होत आहे.\nमीटर रीडिंगच्या तक्रारी कमी करण्यासाठी महावितरण प्रत्येक झोनमध्ये एक पथक नेमणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हे पथक समांतर मीटर रीडिंग घेण्याचे काम करेल. त्रयस्थ एजन्सीने एखाद्या घराचे मीटर रीडिंग घेतले की, काही वेळाने महावितरणच्या भरारी पथकासारख्या टीमकडूनही मीटर रीडिंग घेण्यात येईल. एजन्सी आणि महावितरणच्या पथकाने घेतलेल्या मीटर रीडिंगची तुलना करण्यात येईल. यामुळे याविषयीच्या तक्रारी कमी होतील, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nमीटर रीडिंगनंतर काही मिनिटांतच ग्राहकाला \"एसएमएस' पाठवला जाईल. सध्या महावितरणच्या दोन कोटी 40 लाखांपैकी एक कोटी 10 लाख ग्राहकांनी आपले मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदवले आहेत. या ग्राहकांना महावितरण एसएमएस पाठवते.\nगोविंदांच्या विम्याला राजकीय कवच\nमुंबई - गोविंदांना सक्ती करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या विम्याला राजकारण्यांचे कवच मिळत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nदादासाहेब गायकवाड योजनेत महिलांना प्राधान्य\nमुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nमहिलांना निर्णय स्वातंत्र्य द्या - किरण मोघे\nवाल्हेकरवाडी - महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. मात्र, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या...\nहॉटेलमध्‍ये डेबिट कार्डच्‍या डेटाची चोरी\nनालासोपारा - हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर डेबिट कार्ड द्वारे पैसे देणाऱ्या ग्राहकांच्या डेबिट कार्डची माहिती मिळवून त्यांच्या खात्यातील रक्‍कम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/crime-ashramshala-teacher-salary-stop-47369", "date_download": "2018-08-19T20:58:09Z", "digest": "sha1:MTXEEKAGGEBHDHPENJS5XEMOWP76V2DO", "length": 11286, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "crime on ashramshala teacher salary stop आश्रमशाळा शिक्षकांचे वेतन रखडल्यास कारवाई होणार | eSakal", "raw_content": "\nआश्रमशाळा शिक्षकांचे वेतन रखडल्यास कारवाई होणार\nबुधवार, 24 मे 2017\nनाशिक - अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांचे मार्च आणि एप्रिलचे वेतन रखडले असून, शिक्षकांचे वेतन यापुढे 1 तारखेस अदा झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरण्याचे आदेश आदिवासी विकास आयुक्तांनी दिले आहेत.\nनाशिक - अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांचे मार्च आणि एप्रिलचे वेतन रखडले असून, शिक्षकांचे वेतन यापुढे 1 तारखेस अदा झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरण्याचे आदेश आदिवासी विकास आयुक्तांनी दिले आहेत.\nअनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांचे वेतन 1 तारखेस खात्यावर जमा करण्याचे निवेदन स्वाभिमानी शिक्षक, शिक्षकेत्तर संघटनेच्या वतीने आदिवासी विकास आयुक्तांना देण्यात आले. राज्यातील पाचशेहून अधिक अनुदानित आश्रमशाळा शिक्षकांना दोन महिन्यांचे वेतन मिळाले नसून, दर महिन्याच्या 15 तारखेनंतर वेतन होत आहे. त्यामुळे गृहकर्जाचे हप्ते थकले असून, आर्थिक नुकसान होत आहे, असे म्हणणे आयुक्तांसमोर मांडण्यात आले.\nअनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे परिपूर्ण आणि अचूक देयके 15 तारखेच्या आत पाठविण्यात विलंब झाल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, तसेच विहित कालावधीमध्ये देयके प्राप्त होऊनही वेतन 1 तारखेस अदा झाले नाही, तर संबंधित अधिकाऱ्याची चौकशी केली जाईल, असे आदिवासी आयुक्तांनी संघटनेला स्पष्ट केले.\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nदादासाहेब गायकवाड योजनेत महिलांना प्राधान्य\nमुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nवडगाव मावळ - मावळात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पवना, वडिवळे व आंद्रा ही महत्त्वाची धरणे शंभर टक्के भरली असून, सर्व...\nकॉंग्रेस आमदार देणार एक महिन्याचे वेतन - राधाकृष्ण विखे\nशिर्डी - \"\"केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विधानसभा व विधान परिषदेतील कॉंग्रेसचे आमदार एक महिन्याचे वेतन देणार आहेत. पक्षाध्यक्ष राहुल गांधी...\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\nमराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/513543", "date_download": "2018-08-19T21:07:48Z", "digest": "sha1:7TVD7WLMEHSVCTPLFYS5GQ2E52HOMO66", "length": 6988, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "प्रकाश वेळीप यांच्या वाढदिवसानिमित्त 5 रोजी बाळ्ळी येथे विविध कार्यक्रम - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » प्रकाश वेळीप यांच्या वाढदिवसानिमित्त 5 रोजी बाळ्ळी येथे विविध कार्यक्रम\nप्रकाश वेळीप यांच्या वाढदिवसानिमित्त 5 रोजी बाळ्ळी येथे विविध कार्यक्रम\nमाजी मंत्री प्रकाश शंकर वेळीप यांचा 5 रोजी वाढदिवस असून त्याचे औचित्य साधून आदर्श कृषी सहकारी संस्थेतर्फे महिलांकरिता आरोग्य शिबिर, शेतकरी मेळावा व गौरव, विद्यार्थी तसेच शिक्षकांचा गौरव आणि इतर विविध कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत, अशी माहिती शनिवारी केपे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत संस्थेच्या पदाधिकाऱयांनी दिली.\nयावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप, संचालक सतीश वेळीप, भिकरो वेळीप, लक्ष्मण वेळीप, अनंतर गावकर यांची उपस्थिती होती. 5 रोजी शिक्षकदिन तसेच प्रकाश वेळीप यांचा वाढदिवसही असून त्यानिमित्त सकाळी 9 वा. महिलांकरिता आरोग्य शिबिर होईल. या शिबिराचे उद्घाटन खासदार विनय तेंडुलकर यांच्या हस्ते होणार आहे. 11 वा. शेतकरी मेळावा असून त्याचे उद्घाटन आदिवासी कल्याणमंत्री गोविंद गावडे, खासदार नरेंद्र सावईकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.\nयावेळी 12 उत्कृष्ट शेतकऱयांचा तसेच यंदाच्या दहावी, बारावी व पदवी परीक्षांत घवघवीत यश संपादन केलेल्या 27 विद्यार्थ्यांचाही गौरव केला जाणार आहे. त्याशिवाय शिक्षक दिनानिमित्त रतन महाले व सोलाज रॉड्रिग्स या दोन शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कर्मचारी या नात्याने स्नेहा रायकर यांना गौरविण्यात येईल. याशिवाय प्रकाश शंकर वेळीप ट्रस्टतर्फे देण्यात येणारा पुरस्कार यंदा नामदेव फातर्पेकर यांना प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती या पत्रकार परिषदेत प्रकाश वेळीप यांनी दिली.\nहा कार्यक्रम आंचल भवन, बाळ्ळी येथे होणार असून सर्वांनी हजर राहावे, असे आवाहन सतीश वेळीप यांनी केले. ऍग्रो कॉम्प्लेक्स, डेअरी, सेंद्रीय नारळ, शैक्षणिक उपक्रम यासारखे अनेक उपक्रम संस्थेतर्फे येणाऱया काळात राबविले जाणार आहेत, असे याप्रसंगी वेळीप यांनी स्पष्ट केले.\nऐन पावसाळय़ात रंगणार ‘पंचायत पॉलिटिक्स’\nकोमो इंडिया फॅशन वीक सुरु\nबेताळभाटी बलात्कारप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी\nसंतोष पाटील स्वातंत्र्यदिन-श्रीचा मानकरी\nकुस्तीत बजरंग पुनियाला सुवर्ण\nएटीएम सुरक्षेसाठी नवीन नियमावली\nसुशील कुमार पहिल्याच फेरीत गारद\nऋषभ पंतचा पदार्पणातच विक्रम\nक्रिकेटच्या सर्व प्रकारातून जॉन्सन निवृत्त\nचापोली धरणाचा जलाशय तुडुंब\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/conjugation/anblicken", "date_download": "2018-08-19T21:23:13Z", "digest": "sha1:BEBKD2I6WBWGIFA4XLTYOH6D4WK4YOSN", "length": 5266, "nlines": 176, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Anblicken संयोजन तालिका | कोलिन्स जर्मन क्रिया", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nजर्मन में anblicken संयोजन तालिका\nanblicken की परिभाषा पृष्ठ पर जाएं\n'Pronouns' के बारे में अधिक पढ़ें\n'A' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215393.63/wet/CC-MAIN-20180819204348-20180819224348-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2017/03/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:53:52Z", "digest": "sha1:25CAOBPF5XQOU2FSD34X632YZW2HGR5C", "length": 29652, "nlines": 138, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: सांस्कृतिक भारत: जम्मू आणि काश्मीर", "raw_content": "\nमंगळवार, १४ मार्च, २०१७\nसांस्कृतिक भारत: जम्मू आणि काश्मीर\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nजम्मू आणि काश्मीरचे भौगोलिक क्षेत्रफळ 2,22,236 चौरस किमी इतके आहे. (यात अनधिकृत पाकव्याप्त प्रदेश 78,114 चौरस किमी, पाकिस्तानने अनधिकृतपणे चीनला सोपवलेला 5,180 चौरस किमीचा प्रदेश आणि चीनकडे असलेला 37,555 चौरस किमी या अनधिकृत ताबा प्रदेशांचा समावेश आहे.) राज्याची राजधानी श्रीनगर तर हिवाळी राजधानी जम्मू ही आहे. सर्वात मोठे शहर श्रीनगर हे आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 1,25,48,926 इतकी असून साक्षरता 68.74 टक्के आहे. राज्याच्या प्रमुख भाषा उर्दु, काश्मीरी, डोग्रा, डोंगरी, पहाडी, बाल्टी, लडाखी, पंजाबी, गुजरी व दादरी या आहेत. 26 ऑक्टोबर 1947 ला काश्मीर राज्य भारतात विलीन झाले. जम्मू आणि काश्मीर मध्ये एकूण 22 जिल्हे असून काश्मीर, जम्मू व लडाख हे राज्याचे प्रशासकीय तीन विभाग आहेत.\nराजतरंगिनी आणि निलमन पुराणातील आख्यानानुसार काश्मीर हे एक मोठे सरोवर होते. कश्यप – ऋषींनी त्यातील पाणी उपसून तयार केलेले निवासस्थान. परंतु भूगर्भ शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या भौगोलिक परिवर्तनाचे कारण म्हणजे खडियानगर व बारामुल्ला येथील पर्वतांच्या खचण्यामुळे पाणी निघायला मोकळा मार्ग तयार झाला. अशा प्रकारे पृथ्वीवरील स्वर्ग असणार्‍या काश्मीरची उत्पत्ती इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात सापडते. काश्मीरमध्ये अशोकाव्दारे बौध्द धर्माचा परिचय झाला. कनिष्काव्दारे त्याचा प्रसार करण्यात आला. सहाव्या शतकाच्या प्रारंभी काश्मीरवर हून लोकांचा ताबा झाला. इसवी सन 530 मध्ये स्वातंत्र्यप्राप्ती. परंतु उज्जैनमधील सम्राटांचे पुन्हा वर्चस्व सिध्द झाले. विक्रमादित्य घराण्याच्या अस्तानंतर काश्मीर खोर्‍याला स्वत:चे शासक मिळाले. हिंदू आणि बौध्द संस्कृतीची सरमिसळ झाली. इसवी सन 697 ते 738 काळात प्रसिध्द हिंदू राजा ललितादित्य याचे पूर्वेकडील बंगालपर्यंत, दक्षिणेकडील कोकणपर्यंत, वायव्यकडील तुर्कीस्तानपर्यंत आणि ईशान्यकडील तिबेटपर्यंत अशा चोहोबाजूंकडे राज्याचा विस्तार झाला. राजा ललितादित्य हा घरे बांधण्याकरीता फार प्रसिध्द होता.\nतेराव्या व चौदाव्या शतकाच्या दरम्यान मुस्लीमांचे काश्मीरमध्ये आगमन झाले. इसवी सन 1440 -77 काळात झैनुल अबीहित तातारच्या हल्ल्यापूर्वी हिंदू राजा सिंहदेव यांचे पलायन. नंतर चकांचे झैन-उल-अबेदिनचा मुलगा हैदरशहावर आक्रमण झाले. त्यांचे राज्य कायम. इसवी सन 1586 मध्ये अकबराने काश्मीर जिंकले. इसवी सन 1572 मध्ये मोगलांच्या हातातून अफगाणिस्तानच्या अहमदशहा अब्दाली यांच्याकडे काश्मीरची सत्ता गेली. या पठाणांचे सदुसष्ट वर्षापर्यंत काश्मीरमध्ये राज्य होते. महाभारतात देखील जम्मूचे नाव नमूद आहे. हडप्पा मधील वस्तू आणि अखनूर येथील मौर्य, कुशान व गुप्त कालखंडातील प्राचीन वस्तू यांच्या नवीन शोधामुळे प्राचीन माहितीला नवीन दिशा मिळते. जम्मूचा प्रदेश बावीस वेगळ्या छोट्या टेकड्यांमध्ये विभाजीत आहे. डोगरा राजा मालदेव याने अनेक प्रांत काबीज केले. इसवी सन 1733 पासून इसवी सन 1782 पर्यंत राजा रणजित देव यांची जम्मूवर सत्ता होती. त्याच्या कमजोर वंशजामुळे, महाराणा रणजित सिंह यांनी हा प्रदेश पंजाबला जोडला. नंतर राजा गुलाबसिंगकडे हस्तांतरण झाले. जुन्या डोगरा कुटुंबातील सर्वात लहान वंशज राजा गुलाबसिंग याचे रणजितसिंहाच्या प्रशासकामध्ये प्रभाव होता. जम्मूचा प्रांत परत हस्तांतरीत झाला. 1947 पर्यंत डोगरा शासनकर्ते होते. 26 ऑक्टोबर 1947 ला महाराजा भारतीय सिंग (ह‍री सिंग) यांची संघराज्याच्या सामीलनाम्यावर स्वाक्षरी होऊन जम्मू आणि काश्मीर स्वतंत्र भारतात विलीन झाले.\nजम्मू आणि काश्मीर राज्याचा 32 अंश 15’ व 37 अंश 5’ उत्तर अक्षांश आणि 72 अंश 35’ व 83 अंश 20’ पूर्व रेखांश यांच्या दरम्यान विस्तार. भौगोलिकदृष्ट्या राज्याचे चार विभागात विभाजन. पहिला विभाग म्हणजे पर्वतीय व नीम पर्वतीय पठार, कांदीपठार, दुसरा विभाग म्हणजे शिवलिक रांगांसहीत टेकड्यांचा भाग, तिसरा विभाग म्हणजे काश्मीर मधील दरीचा पर्वत आणि पिरपांचाल रांगा, चौथा विभाग म्हणजे लडाख व कारगिल प्रदेशातील तिबेटचा मुलूख.\nकाश्मीर हे सुंदर डोंगरांसाठी प्रसिध्द आहे. म्हणून त्याला स्वर्ग म्हणतात. काश्मीरला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. लडाख सुध्दा लहान तिबेट म्हणून ओळखले जाते. लडाखमध्ये बौध्द संस्कृती पहायला मिळते.\nलडाखी भागातील लग्न विधी विशेष आकर्षक आहेत. खाटोक चेन्मो हे लग्न विधीनृत्य फक्‍त कौटुंबिक समुदायासमोर केले जाते, कोम्पा त्सुम-त्साक हे नृत्य तीन यशस्वी पदन्यासाचे आहे. या नृत्याच्या नावातच हे तीन पदन्यास अनस्युत आहेत. जाब्रो हे नृत्य लडाखच्या पश्चिम भागात पहायला मिळते. चाम्स हे नृत्य लामांचे आहे. चाब्स-स्क्यान त्सेस हे नृत्य भांड्यांच्या आधाराने केले जाते. राल्दी त्सेस हे नृत्य तलवार नृत्य असते. अल्लेय यातो या नृत्यात गाण्याचाही समावेश आहे.\nपारंपरिक संगीतात खास अशा वाद्यांचा समावेश असतो. सुरना आणि दामन म्हणजे शहनाई आणि ढोल. लडाखी बुध्दांचा संगीत उत्सव हा तिवे‍टियन संगीतासारखाच असतो.\nलडाखी हे भारत- तिबेटीयन संस्कृती पाळतात. मुखवट्यांचा उत्सव हा लोकप्रिय उत्सव असतो, लडाखी अन्न हे तिवे‍टीयन अन्नाच्या जवळपासचेच असते. उदाहरणार्थ, थुकपा, नुडल सुप, आणि त्साम्पा. लडाखी लोक आपल्या उत्सवांच्या वेळी सोन्या-चांदीचे दागिने परिधान करतात.\nबासोहली पेंटींग हे जम्मू आणि काश्मीर मध्ये लोकप्रिय आहे. लाकडापासून विविध वस्तू तयार केल्या जातात. लोकरापासून बनवलेले कपडे थंडीपासून संरक्षण करतात. काश्मीरी शालीही प्रसिध्द आहेत. लाकडाच्या बाहुल्या, वुलनचे कोट, कशिदा आणि सुंदर नक्षीकाम काश्मीरात केले जाते. विविध धातूंपासून दागिने तयार करण्याची परंपराही का‍श्मीर परंपरा आहे. पेन स्टँड, फ्लॉवर पॉट, हिरे ठेवण्यासाठीच्या पेट्या, फोटो फ्रेम, नक्षीकाम, रंगोटी अशा अनेक बाबी काश्मीरशी संबधीत आहेत.\nचाकरी हे खूप लोकप्रिय असे पारंपरिक संगीत आहे. चाकरी हे गाणे आणि संगीत असे मिश्र लोकसंगीत आहे. हार्मोनियम सारखे दिसणारे वाद्य, रूबाब, सारंगी, नॉट, गेगर आणि चिमटा ही ती लोकवाद्य आहेत. या संगीतावर आधारीत लोककथा सांगितल्या जातात. आणि लैला मजनू सारख्या पारंपरिक प्रेमकथाही सांगितल्या जातात.\nजम्मू आणि लडाखला सुध्दा स्वत:चे असे सांस्कृतिक स्थान आहे. दुम्हाल हे काश्मीर खोर्‍यातील प्रसिध्द नृत्य आहे. हे नृत्य पुरूषांकडून केले जाते. महिला रूफ नावाचे दुसरे पारंपरिक लोकनृत्य सादर करतात. कुड नावाचेही एक लोकप्रिय लोकनृत्य आहे. हे नृत्य लोकदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी केले जाते. हे नृत्य एक विधी म्हणून केले जाते आणि ते फक्‍त रात्री सादर केले जाते. बाछा नगमा नृत्य हे लग्न समारंभात केले जाते. शक्यतो हे नृत्य तरूणांकडून सादर केले जाते. या नृत्यात सहा किंवा सात तरूण असतात आणि त्यात एक गाणारा प्रमुख नेतृत्व करत असतो. याशिवाय दनदारा नृत्य, लाडीशहा नृत्य आदी नृत्य प्रकारही काश्मीरात प्रसिध्द आहेत.\nसुफियाना कलाम हे अभिजात संगीत काश्मीरचे समजले जाते. या संगीताचा स्वत:चा असा राग आहे, ज्याचे नाव माकम असे आहे. संतूर वाद्यावर हे संगीत निर्माण केले जाते. या वाद्यासोबत साज, सतार, वासोल आणि डोकरा ही वाद्यही वाजवली जातात.\nहस्तव्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय. राज्यातील रोजगारांमध्ये सर्वात महत्वाचा पर्याय म्हणून पारंपरिक व्यवसाय आहे. हस्तव्यवसायाला प्राधान्य. तसेच देशात आणि परदेशात या हस्त व्यवसायातील उत्पादनांना मोठी मागणी असते. या उत्पादनामध्ये पेपर- मशीन, लाकडी साधने, गालीचा, शाल, नक्षीकाम व इतर साधनांचा समावेश आहे. या उद्योगांतून प्रामुख्याने गालीचाच्या उद्योगातून भरमसाठी विदेशी चलनांची प्राप्ती होते.\nसुमारे 80 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. धान, गहू व मका प्रमुख पिके घेतली जातात. बार्ली, बाजरा व ज्वारीही पिकेही काही भागात घेतली जातात. लडाख मध्ये हरभरा पिकतो.\nरामाचा रावणावरील विजय- विजयादशमी – अस्सूज म्हणून साजरा केला जातो. शिवरात्रीचे आयोजन राज्यात मोठ्या प्रमाणात होते. ईद-उल-फित्र, ईद-उल-झुला, ईद-मिलाद-उल-नबी आणि मेहराज आलम हे प्रमुख मुस्लीम सण, मोहरम देखील महत्वाचा. जून मध्ये साजरा होणारा लडाख मधील हेमिस गुंपा हा सण विश्वविख्यात आहे. त्यातील मुखवट्यांचे नृत्य हे त्याचे वैशिष्ट्य. जानेवारीतील वार्षिक सणात कालिमातेच्या प्रचंड मूर्ती लेहमधील स्पिटुक मठात प्रदर्शित केल्या जातात. हिवाळ्यात साजरा केला जाणारा ‘लोहरी’ रामबाग व सभोवतालच्या खेड्यात साजरा केला जाणारा सिंहसंक्रांती भडेरवा व किस्तवार येथे चैत्रात साजरा केला जाणारा ‘मेला पाट’ हे लोकप्रिय उत्सव आहेत. लोहरी म्हणजेच मकर संक्रांत, बैसाखी, हेमीस, दसरा, दिवाली, बाहु मेला, उरूस, आदी सण काश्मीरात साजरे केले जातात.\nजम्मू व काश्मीर मध्ये उर्दु, काश्मीरी, डोग्रा, डोगरी, हिंदी, पहाडी, बाल्टी, लडाखी, पंजाबी, गुजरी, दादरी या भाषा प्रामुख्याने बोलल्या जात असल्या तरी अजून काही लोकभाषा राज्यात बोलल्या जातात, त्या खालीलप्रमाणे:\nभाषा – कोण बोलतं\nचाँग्पा - चाँग्पा /चाम्पा\nद्रोस्खत, (दोक्पा) - दोख्पा/ द्रोक्पा\nलदाखी - बेडा, बोध, गारा, मोन\nया व्यतिरिक्‍त बाकरवाल, बेडा, बोट, बोटो, ब्रोकपा, द्रोकपा, दर्द, गड्डी, गारा, मोन, पुरीगपा, सीप्पी आदी आदिवासीही काश्मीरात निवास करतात.\nअखनूर, अचबल, अथवट्टू, अनंतनाग, अमरनाथ, अवंतीपूर, अलची गोम्पा, कारगिल, किश्तवार, कुड, कोकरनाग, खजियार ग्लेशियर, गुलमर्ग, जम्मू, तरसर व मरसर सरोवर, दाचीगाम अस्वले, नहलगाम थंड हवेचे ठिकाण, पूरमंडल, बाटोट, मनसर सरोवर, लायामारू बौध्द मठ, लेह, वुलर सरोवर, वेरीनाग सरोवर, वैष्णोदेवी, सरसर, सियाचीन ग्ले‍सीयर, सोनमर्ग, श्रीनगर, हरवर, हेमीस उद्यान, डल सरोवर, लडाख, शालीमार बाग, निशात बाग, नुबरा खोरे, बेताब खोरे, बहु किल्ला, लोहचुंबक टेकड्या आदी पर्यटन केंद्रे महत्वाची आहेत.\nकाश्मीर राज्यात काराकोरम, कार, लडाख, पीरपांजाल, धौलाधार, शिवालिक हे पर्वत असून सिंधू, श्योक, झेलम, चिनाब, रावी, रिहन्द ब्रिनघी, चिपच्याप, दोडा, द्रास, गालवन, इंदूस, लिद्दर, मारखा, नाला पालखू, निलूम, नुब्रा, पुंछ, रांबी, संद्राम, शिंगो, सिंद, सुरू, तावी, तसराप, उझ, वेशाव या नद्या राज्यातून वाहतात.\n(हा लेख महाराष्ट्र शासनाच्या ‘महान्यूज’ या वेबसाइटवर ‘महाभ्रमंती’ या विभागात ‘सांस्कृतिक भारत’ या माझ्या सदरात प्र‍काशित झाला आहे. या व्यतिरिक्‍त अजून काही महत्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात ही विनंती. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)\n– डॉ. सुधीर रा. देवरे\n1) मराठी विश्वकोश, वार्षिकी 2005, प्रमुख संपादक: डॉ. श्रीकांत जिचकार,\nप्रकाशक: सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,\n2. आंतरजालावरून (Internet) शोधलेली माहिती.\n3. ढोल नियतकालिक, (अहिराणी, अंक क्रमांक 1, 2, 3, 4, 5 आणि मराठी वार्षिकांक, दिवाळी 2002), संपादक: डॉ. सुधीर रा. देवरे\n4. संदर्भ शोध सहाय्य: दर्शना कोळगे.\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ४:५० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसांस्कृतिक भारत: जम्मू आणि काश्मीर\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/further-strengthening-pandavas-indraprastha-delhi-2500-years-ago-residues-found-excavation/", "date_download": "2018-08-19T23:47:35Z", "digest": "sha1:BFYHIK5C7HO34XDNWGY7QYTR6AVXX2PV", "length": 32581, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Further Strengthening Of Pandavas' Indraprastha In Delhi, 2,500 Years Ago Residues Found In The Excavation | पांडवांचे इंद्रप्रस्थ दिल्लीतच होते याला आणखी बळकटी, उत्खननात सापडले २,५०० वर्षांपूर्वीचे अवशेष | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nपांडवांचे इंद्रप्रस्थ दिल्लीतच होते याला आणखी बळकटी, उत्खननात सापडले २,५०० वर्षांपूर्वीचे अवशेष\nमहाभारतामध्ये वर्णन केलेली पांडवांची ‘इंद्रप्रस्थ’ ही राजधानी आताच्या दिल्लीच्या परिसरातच वसलेली असावी या मान्यतेस बळकटी मिळू शकेल असे आणखी पुरातत्वीय पुरावे दिल्लीच्या ‘पुराना किला’ भागात करण्यात आलेल्या ताज्या उत्खननातून मिळाले आहेत.\nनवी दिल्ली : महाभारतामध्ये वर्णन केलेली पांडवांची ‘इंद्रप्रस्थ’ ही राजधानी आताच्या दिल्लीच्या परिसरातच वसलेली असावी या मान्यतेस बळकटी मिळू शकेल असे आणखी पुरातत्वीय पुरावे दिल्लीच्या ‘पुराना किला’ भागात करण्यात आलेल्या ताज्या उत्खननातून मिळाले आहेत.\n‘पुराना किला’मधील ताज्या उत्खनतात रंगविलेल्या राखाडी मातीच्या भांड्याचे अवशेष मिळाले असून ते इसवी सनपूर्व ६०० ते १२०० वर्षांपूर्वीच्या लोहयुगात या भागात विकसित झालेल्या गंगेच्या पश्चिम पठारीय आणि घग्गर-हाक्रा खोºयातील संस्कृतीशी संबंधित असावेत, असे तज्ज्ञांना वाटते.\nभारतीय पुरातत्व विभागातर्फे (एएसआय) करण्यात येत असलेल्या या ताज्या उत्खननाचे प्रकल्प संचालक वसंत स्वर्णकार यांनी यास दुजोरा देताना सांगितले की, आम्हीला रंगविलेल्या मातीच्या भांड्यांचे अवशेष आढळले आहेत. परंतु त्या कालखंडातील संस्कृतीविषयी ठाम निष्कर्ष काढण्यासाठी आणि काही मीटर खाली उत्खनन करावे लागेल. कदाचित या वर्षाच्या अखेरपर्यंत ते काम पूर्ण होईल.\nस्वर्णकार यांनी असेही सांगितले की, ताज्या उत्खननात आम्हाला मौर्य, शुंग, कुशाण, राजपूत व मुघल या सर्व कालखंडांशी संबंधित मातीची भांडी, मणी, मूर्ती आणि नाणीही सापडली आहेत.\nसध्या सुरु असलेले उत्खनन हे चौथ्या आणि अंतिम टप्प्याचे असून ते जमीनीच्या पृष्ठभागापासून ११ मीटर खोलीपर्यंत करण्यात आले आहे. येत्या महिनाभरात आणखी दोन मीटर उत्खनन पूर्ण होईल व मातीच्या शेवटच्या थरापर्यंत पोहोचले जाईल. हे उत्खनन पूर्ण झाले की, दिल्लीच्या २,५०० वर्षांच्या विनाखंड संस्कृतीचे प्रतिक म्हणून या ठिकाणाचा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याचा ‘एएसआय’चा विचार आहे.\nस्वर्णकार यांनी सांगितले की, उत्खननाचा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यावर हे स्थळ पारदर्शक छताने आच्छादले जाईल. त्यातून लोकांना आतील गोष्टी पाहता येतील.\nसोबत जागेचा सविस्तर नकाशा व माहिती फलकही लावले जातील.\nया ठिकाणाची इतिहासाच्या निरनिराळ््या कालखंडातील संगतवार माहिती अभ्यागतांना मिळावी\nयासाठी माहिती केंद्रही स्थापन केले जाईल.\nसध्या ‘पुराना किला’ म्हणून ओळखले जाणारे भग्नावशेष हा सूर साम्राज्याचा संस्थापक शेर शाह सुरी यांने सन १५४५ मध्ये मृत्यू होण्यापूर्वी बांधलेला किल्ला आहे, असे मानले जाते.\nमात्र स्वर्णकार यांचे असे म्हणणे आहे की, येथील उत्खननातून आणि खास करून सन २०१३-१४ मध्ये करण्यात आलेल्या याआधीच्या उत्खननातून या ठिकाणच्या मानवी संस्कृतीचा कालखंड मौर्य कालखंडापूर्वीपासूनचा असावा असे दिसते.\nयमुनेच्या काठी असल्याने हे ठिकाण सर्वच कालखंडांत व्यापारउदीम व शासकीय कारभाराचे प्रमुख केंद्र असावे, असा अंदाज यावरून करता येतो.\nपुराना किला’मध्ये सन १९५४-५५ व १९६९-७२ या काळात उत्खननाचे दोन टप्पे हाती घेण्यात आले होते. त्यावेळचे ‘एएसआय’चे संचालक बी. बी. लाल यांनाही या ठिकाणी रंगविलेल्या मातीच्या भांड्यांचे अवशेष मिळाले होते.\nलाल यांनी ‘महाभारता’मध्ये उल्लेख केलेल्या विविध स्थळांचे उत्खनन करण्याचे मिशन हाती घेतले व त्यावेळी त्यांनी ‘महाभारत’ काळाशी नाते सांगणारे असे सामायिक पुरातत्वीय पुरावे या सर्व ठिकाणी सापडल्याचा दावा त्यांनी केला होता.\nत्यावेळी सापडलेल्या मातीच्या भांड्यांचा पुरातत्वीय कालखंड इसवी सन पूर्व सहाव्या ते १२ व्या शतकातील असावा,असा अंदाज केला गेला होता. त्याआधारे लाल यांनी असा दावा केला होता की, पांडवांची इंद्रप्रस्थ नगरी आजच्या ‘पुराना किला’च्या जागी होती व महाभारतील युद्ध इसवी सनाआधी ९०० वर्षांपूर्वी झाले होते.\nदक्षिण कोरीयातील आंतरराष्ट्रीय संमेलनात वरूडच्या भूषण खोलेंनी केले भारताचे प्रतिनिधित्व\n..तर महाभारताचा शेवट अप्रतिम झाला असता-अशोक समेळ\nहिंदी महासागरात वाढणार भारताचे बळ, सेशल्समध्ये उभारणार नाविक तळ\nचॅम्पियन्स लीग हॉकी : भारताचा पाकिस्ताननंतर अर्जेंटीनावर दमदार विजय\nसहकाऱ्याच्या पत्नीची हत्या करणाऱ्या मेजरला बेड्या\n चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा\nथेट सहसचिवपदासाठी सहा हजारांहून जास्त अर्ज\nKerala Floods : राज्याकडून आणखी ३० टन सामग्री केरळला रवाना\nमणिशंकर अय्यर यांचे निलंबन काँग्रेसकडून रद्द\nदुर्मिळ योगायोग; पुढील ५ वर्षांत देशाचे ३ सरन्यायाधीश मराठी\nसिद्धूंच्या गळाभेटीवर नाराजी; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे खडे बोल\nKerala Floods : केरळच्या मदतीला २४ विमाने, ७२ हेलिकॉप्टर, इस्रोचे ५ उपग्रह\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/05/how-to-write-marathi-in-word-ms-office.html", "date_download": "2018-08-19T23:31:17Z", "digest": "sha1:E2W2RWHNFAT4JGVM6R4DQ3U56YRVYW5N", "length": 14219, "nlines": 80, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "MS-Office (Microsoft Xp) वापरताना Unicode fonts सुस्पष्टपणे दिसत नाहीत ? - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nमायक्रोसोफ्ट ऑफीसमध्ये युनिकोड फाँट्स मधील मराठी दिसत नाही म्हणून बरेच जणांनी मला शंका विचारली होती. त्यांचे म्हणणे होते की ते ग म भ न, क्विलपॅड किंवा बरह वर लिहीलेले त्यांनी जेव्हा कॉपी मायक्रोसोफ्ट वर्डमध्ये किंवा ओपनऑफिसमध्ये पेस्ट केले तर चौकोन चौकोन दिसतात कारण त्या फॉण्ट्स Unicode म्हणजेच UTF8 किंवा Open type या प्रकारातल्या असतात. मग मी सुद्धा माझ्या संगणकावर हे आजमावून पाहिले आणि मलासुद्धा तसाच अनुभव आला. कदाचित तुम्हालाही तो आला असेल. काहीसे खाली दाखवल्याप्रमाणेच चित्र तुम्ही कधीतरी नक्कीच पाहिले असेल.\nया समस्येवर तोडगा अतिशय साधा, सरळ आणि सोपा आहे. आधी आपण फाँट या प्रकाराबद्दल थोडी तांत्रिक माहिती घेऊया. मुख्यत्वे फॉण्ट्स या ३ प्रकारात मोडतात.\nएक म्हणजे Open Type, True Tupe आणि तिसरी All res. Open type या प्रकारतल्या फॉण्ट्स तुम्हाला जगातल्या कोणत्याही संगणकावर गेलात तरी तशाच दिसतील ( कारण प्रत्येक Operating system मध्ये त्या मुळतः म्हणजेच by default installed असतात) आणि म्हणूनच आपल्याला Arial, Times of Roman, Monotype या आणि यांसारख्या अनेक फॉण्ट्स मायक्रोसोफ्ट ऑफीसमध्ये दिसतात. खरं तर त्या फॉण्ट्स या आपल्या Operating system च्याच असतात( by default). या ऊलट Shivaji, Kruti, Simplified arabic या आणि यांसारख्या इतर काही फॉण्ट्स दिसतील त्या आपल्याला बाहेरून Download करुन Install कराव्या लागतात आणि महत्त्वाची बाब म्हणजे सम्जा तुम्ही जर एखादी फाईल Shivaji फॉण्ट वापरून तुमच्या काँप्युटरवर बनवली आणि दुसर्‍या एखाद्या काँप्युटरवर (ज्यात shivaji फॉण्ट नाही अशा कॉप्युटरवर) उघडली तर काही चिन्ह दिसतील तुम्हाला.\nआता या फॉण्टस असतात कूठे ते बघुया. Start ----------> Control Panel (कंट्रोल पेनेलला आल्यावर तुम्हाला Switch to classic view हा डाव्या बाजूला उपलब्ध असलेला पर्याय निवडावा लागेल) ----------> Fonts नावाचे फोल्डर उघडा त्यात तुम्हाला फॉण्ट्स दिसतील.\nयातील O चिन्ह असलेल्या फाईल्स या Open type fonts आहेत (लिहिताना जरी तुम्हाला तिकडे True type असे दिसले तरी त्या open type च्याच फॉण्ट्स आहेत, तुम्ही जर त्या फाईल उघडून बघीतल्या तर तुम्हाला Open type असे स्पष्ट लिहीलेले दिसेल), T चिन्ह असलेल्या फाईल्स या True type fonts आहेत आणि उरलेल्या A चिन्ह असलेल्या फाईल्स या All Res या आहेत.\nअसो तर हे झाले फॉण्टपुराण. आता आपण आपल्या मुळ मुद्द्यावर येऊया. Open type फॉण्ट या सर्व Operating system मध्ये मूळतःच installed असतात पण दुखा:ची गोष्ट अशी की आशिया खंडातील तसेच इंडोनेशियातील भाषा XP या ऑपरेटींग सिस्टम by defualt इंस्टॉल करत नाही. त्या आपल्याला customize करून Install कराव्या लागतात . आपण या आशिया खंडातील तसेच इंडोनेशियातील भाषा कशा install करायच्या ते क्रमाक्रमाने बघुया.\nसर्वांत आधी तुम्हाला Start या बटणावर क्लिक करुन Control Panel मध्ये जावे लागेल.\nत्या नंतर Control Panel ची विंडो उघडेल तुमच्यासमोर.\nत्यातून तुम्हाला Date, Time, Language, and Regional Options हा पर्याय निवडा, तुम्ही पुन्हा नवीन विंडोमध्ये याल\nRegional and Language options हा पर्याय निवडा. तुमच्या समोर एक विंडो उघडेल. त्यातून Languages या टॅबवर क्लिक करा. नंतर खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे आधी पहिल्या चेकबॉक्समध्ये टीक करा , लगेचच तुम्हाला दुसरी एक छोटी विंडो दिसेल तिकडे OK या बटणावर क्लिक करा.\nअशाच प्रकारे तुम्हाला दुसर्‍या चेकबॉक्समध्ये सुद्धा बरोबरची खूण करायची आहे बरं का मग पुन्हा वर जशी एक विंडो उघडली तशीच दुसरी विंडो उघडेल तिकडे सुद्धा OK या बटणावर क्लिक करा आणि नंतर मुख्य विंडोतील Apply या बटणावर क्लिक करा.\nतुमच्या समोर आता एक नविन छोटी विंडो उघडेल त्यात तुम्हाला सांगितले जाईल की तुमच्या संगणकावर इंस्टॉल्ड असलेल्या XP ची CD टाका म्हणून (आता तुम्ही XP चि नक्की कोणती आवृत्ती Install केली आहे त्याच आवृत्तीची CD तुम्हाला CD ROM मध्ये टाकावी लागेल) तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेली XP ची CD संगणकाच्या CD ROM मध्ये टाका आणि OK या बटणावर क्लिक करा.\nOK या बटणावर क्लिक केल्यावर, तुम्हाला विविध प्रकारच्या फाईल्स CD तून संगणकामध्ये कॉपी होताना स्पष्टपणे दिसतील.\nआपोआपच सगळ्या फाईल्स कॉपी होतील आणि संगणक Restart करायला सांगणारी एक छोटी नविन खिडकी दिसेल तुम्हाला, मग तुम्ही तुमचा PC Restart करा.\nआणि आता बिनधास्त होऊन गमभन, बरह किंवा क्विलपॅड वर लिहा आणि तो मजकूर वर्ड काय कुठल्याही Offiec Suite मध्ये कॉपी केलात तरी तो तुम्हाला अगदी ठसठशीत दिसेल.\nतुम्ही या मराठी युनिकोड फॉण्ट्सने तयार केलेली कुठलिही Office suite मधील फाईल जर दुसर्‍या कोणत्याही संगणकावर उघडायला जाल तर त्या संगणकावार आधी अशा प्रकारे मराठी फॉण्ट्स install आहेत की नाही हे पडताळून पहा बरं का....\nफॉण्ट डिस्प्लेयींगचा प्रोब्लेम कसा सोडवावा या बाबतची माहिती देणारा हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा, तसेच आपल्या प्रतिक्रिया, सुचना, इत्यादी देखील आमच्यापर्यंत पोहोचू द्या मंडळी....\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-custard-apple-festival-ambajogai-aurangabad-1694", "date_download": "2018-08-19T23:05:19Z", "digest": "sha1:LNT5E23QRD2NBKODKAWDJLKK346DMFUF", "length": 17686, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Custard apple Festival in Ambajogai, aurangabad | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअंबाजोगाईत ११ ऑक्टोबरला सीताफळ महोत्सव\nअंबाजोगाईत ११ ऑक्टोबरला सीताफळ महोत्सव\nबुधवार, 4 ऑक्टोबर 2017\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील अंबाजोगाईस्थीत सीताफळ संशोधन केंद्रात येत्या बुधवारी (ता. ११) सीताफळ महोत्सवासह शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व सीताफळ संशोधन केंद्र, अंबाजोगाई यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.\nया महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या भागातील वाणांचा प्रदर्शनात सहभाग नोंदविण्याची संधीही सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना असणार आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे १९९७ साली पहिल्यांदा सीताफळ संशोधन केंद्राला मंजुरी मिळाल्यानंतर ते संशोधन केंद्र २००० साली कार्यान्वित झाले.\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील अंबाजोगाईस्थीत सीताफळ संशोधन केंद्रात येत्या बुधवारी (ता. ११) सीताफळ महोत्सवासह शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व सीताफळ संशोधन केंद्र, अंबाजोगाई यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.\nया महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या भागातील वाणांचा प्रदर्शनात सहभाग नोंदविण्याची संधीही सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना असणार आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे १९९७ साली पहिल्यांदा सीताफळ संशोधन केंद्राला मंजुरी मिळाल्यानंतर ते संशोधन केंद्र २००० साली कार्यान्वित झाले.\nया केंद्राच्या माध्यमातून कार्यान्विततेच्या जवळपास सतरा वर्षांत पहिल्यांदाच अशाप्रकारे महोत्सव व शेतकरी मेळाव्याच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला गेला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत उत्पादित होणाऱ्या व आपली गुणवैशिष्ट्ये जपून असलेल्या सीताफळाच्या वाणांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.\nप्रदर्शनात सहभागी होणाऱ्या सीताफळ वाणांची निकोप स्पर्धा ठेवून त्यांना पारितोषिकाने सन्मानितही करण्यात येणार आहे. या महोत्सवानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सीताफळाची आधुनिक पद्धतीने लागवड, उत्पादन तंत्रज्ञान, मार्केटिंग व प्रक्रिया उद्योग आदी विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.\nराज्याच्या कानाकोपऱ्यातून आपले विशेषत्व जपून असलेले सीताफळाचे वाण प्रदर्शनात सहभागी होणे अपेक्षित आहे. त्या वाणांच्या गुणात्मक संशोधनात मोठा हातभार लागेल, असे सीताफळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. गोविंद मुंडे म्हणाले.\nऔरंगाबाद शहरातही येत्या १३ ते १५ ऑक्‍टोबरदरम्यान सीताफळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद शहरातील कलाग्राममध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.\nमराठवाड्यातील सीताफळाची लागवड वाढावी, सीताफळाच्या प्रक्रियेत नवउद्योजकांनी उतरावे, तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोचावे, या उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, कृषी विभाग औरंगाबाद विभागीय आयुक्‍तालयाच्या समन्वयातून या सीताफळ महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.या संदर्भात नुकतीच बैठक पार पडल्याची माहिती हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिली.\nकृषी विभाग agriculture department परभणी पुढाकार प्रदर्शन बीड औरंगाबाद महाराष्ट्र\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी\n२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे सरासरी वार्षिक\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची...\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी\nब्रॉयलर्सचा बाजार श्रावणातही किफायती, तेजी टिकणार\nसंतुलित पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात श्रावण महिन्यातही ब्रॉयलर\nवायदे बाजारातून शेतमाल विक्री व्यवस्था बळकटीचे...\nउत्पादन शेतकऱ्यांच्या हाती असले तरी विक्री आणि तत्पश्चात विपणन व्यवस्थेमुळे तो अनेकवेळा प\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणारकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ...\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिकालहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे...\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील...नांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी,...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n'वाटेगाव-सुरूल ही देशाच्या सहकार...इस्लामपूर, जि. सांगली ः वाटेगाव-सुरूल शाखा ही...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\n‘भूजल’विरोधात आंदोलनाचा पवित्रालखमापूर, जि. नाशिक : शासनाने नव्याने भूजल अधिनियम...\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/photos", "date_download": "2018-08-19T23:07:16Z", "digest": "sha1:HWYBDV3RG652JHYRRNDSZ5WVSO63PH3C", "length": 4567, "nlines": 144, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "फोटो - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमराठा क्रांती मोर्चाचं ठिय्या आंदोलन...\nHappy Birthday Kat, पाहा कतरिनाचे आकर्षित फोटो...\nHappy Birthday: आठवणीतले अमरीश पुरी\nजगन्नाथ रथयात्रेला सुरुवात...पाहा हे मनमोहक फोटो...\nInternational yoga day 2018 महाराष्ट्रात असा साजरा केला पाहा हे फोटो...\nअंधेरी स्टेशनवर पुलाचा फुटपाथ कोसळला - पाहा फोटो\nघाटकोपरमध्ये विमान दुर्घटना, पाहा त्या विमानाची अवस्था...\n#Fifagiri फुटबाॅलचे क्रेझी फॅन्स, पाहा त्यांचे क्रेझी फोटो\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/no-crop-loan-rate-increase-marathwada-126950", "date_download": "2018-08-19T23:21:51Z", "digest": "sha1:RRMKXRQ4YTUJFXOC7TNMZEEAF7NEZWAW", "length": 10632, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "no crop loan rate increase in Marathwada मराठवाड्यात पीककर्जाची गती वाढेना | eSakal", "raw_content": "\nमराठवाड्यात पीककर्जाची गती वाढेना\nशुक्रवार, 29 जून 2018\nऔरंगाबाद - मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत पीककर्ज वाटपाची गती संथ असून, चार जिल्ह्यांत 25 जूनअखेर फक्त 10.88 टक्‍केच कर्जवाटप झाले. औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत यंदा खरीप पीककर्ज वाटपासाठी 4,832 कोटी 53 लाख 60 हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. 25 जूनअखेर चारही जिल्ह्यांतील जिल्हा सहकारी, व्यापारी व ग्रामीण बॅंकांच्या शाखांनी केवळ 10.88 टक्‍केच उद्दिष्टपूर्ती करत केवळ 94 हजार 700 शेतकरी सभासदांना 525 कोटी 83 लाख 36 हजार रुपयांचे कर्जवाटप केले.\nऔरंगाबाद - मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत पीककर्ज वाटपाची गती संथ असून, चार जिल्ह्यांत 25 जूनअखेर फक्त 10.88 टक्‍केच कर्जवाटप झाले. औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत यंदा खरीप पीककर्ज वाटपासाठी 4,832 कोटी 53 लाख 60 हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. 25 जूनअखेर चारही जिल्ह्यांतील जिल्हा सहकारी, व्यापारी व ग्रामीण बॅंकांच्या शाखांनी केवळ 10.88 टक्‍केच उद्दिष्टपूर्ती करत केवळ 94 हजार 700 शेतकरी सभासदांना 525 कोटी 83 लाख 36 हजार रुपयांचे कर्जवाटप केले.\nचीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव\nनाशिक - चीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे...\nभाव नसल्याने फुले, भाजीपाला मातीमोल\nनारायणगाव - नाशिक, लासलगाव, संगमनेर, पिंपळगाव बसवंत भागातील टोमॅटोचा तोडणी हंगाम सुरू झाल्याने टोमॅटोच्या बाजारभावात मोठी घट झाली आहे. नारायणगाव...\nबारामतीच्या टंचाईग्रस्त भागात शिरसाई योजनेचे आवर्तन सुटले\nउंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात शिरसाई उपसा जल सिंचन योजनेचे पाण्याचे आवर्तन नुकतेच सोडण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील पाणी...\nजुन्नरला युरिया खताचा तुटवडा\nजुन्नर : जुन्नरला युरिया खताचा मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत असून खरेदी विक्री संघासह अनेक कृषी सेवा केंद्रातून युरिया उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीर\nकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी सांभाळत शेखर महाकाळ यांनी मानोली (जि. वाशीम) येथील स्वतःच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये पीक बदल करत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/bad-condition-fattesinha-ground-due-ignorance-management-akkalkol-129744", "date_download": "2018-08-19T23:21:27Z", "digest": "sha1:7OCQJJLTEYOXJKOGCK3BX3IZZS6IHDKZ", "length": 14709, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "bad condition of fattesinha ground due to ignorance of management in akkalkol सोलापूर - क्रीडा कार्यालयाच्या दुर्लक्षाने फत्तेसिंह क्रीडांगणाची वाताहात | eSakal", "raw_content": "\nसोलापूर - क्रीडा कार्यालयाच्या दुर्लक्षाने फत्तेसिंह क्रीडांगणाची वाताहात\nबुधवार, 11 जुलै 2018\nअक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट येथील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले व खेळाडू,जेष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी यांना सोयीचे असलेल्या फत्तेसिह क्रीडांगणाची जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या कार्यालयाच्या दुर्लक्षाने वाताहात झाली आहे.\nअक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट येथील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले व खेळाडू,जेष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी यांना सोयीचे असलेल्या फत्तेसिह क्रीडांगणाची जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या कार्यालयाच्या दुर्लक्षाने वाताहात झाली आहे.\nसन २०१७ च्या सहा फेब्रुवारीस तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली त्यावर्षी करावयाच्या कामास मंजुरी देण्यात आली होती.त्यावेळी क्रीडा खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पन्नास लाख रुपयांचे अनुदान या क्रीडांगणाच्या विकासासाठी निधी उपलब्द होता.त्यानंतर संरक्षक भिंत, रनिंग ट्रॅक, पाण्याची सुविधा, खेळाचे साहित्य, मैदानाची डागडुजी, शौचालय आदी कामे घेतली जाणार असून या मैदानावर कायमस्वरूपी कार्यालय आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले गेले होते.\nतब्बल त्याला आता पंधरा महिने उलटली अंदाजपत्रक तयार करणे आणि निविदा काढणे यातच दिवसामागून दिवस गेले आहेत.अद्याप एक रुपयांचे देखील काम याठिकाणी सुरू नाही.मैदान एका पावसात संपूर्ण चिखल होते,पूर्ण पाण्याचा निचरा होत नाही,संरक्षक भिंत नाही कुणीही वाहन घेऊन यावे आणि फेरी मारून जावे, कार्यालयाचे दरवाजे अज्ञातांनी तोडले आहेत. त्यात कुणीही जाऊन वर खाली प्रवेश मिळवू शकतो अशी स्थिती आहे.\nखेळाच्या सुविधा नाहीत,मैदानाला सुरक्षा रक्षक नाही,चारही बाजूने मैदानावर सहज प्रवेश यासह अनेक समस्या या मैदानावर आहेत.पण मागील अनुदानच खर्ची पडण्याची तसदी क्रिडाधिकारी घेत नाहीत.चालू वर्षीचे अनुदान किती आणि कोणते कामे करायची याचा पत्ता नाही.जेष्ठ नागरिक व महिला सकाळ व सायंकाळी फिरायला येतात पण वाहनधारक ट्रॅकवरच वाहन चालवितात आणि मैदानाला कुणीच वाली नाही किंवा कुणाचेच नियंत्रण नाही अशी सध्याची स्थिती आहे.जिल्हाधिकारी यांनी याकामी लक्ष घालावे अशी नागरिकांची मागणी होत आहे.\nश्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी चार वर्षांपूर्वी लावून बहरलेली ११० झाडे,सलग चार वर्षे दर शनिवारी त्यांना दिलेले पाणी, बसण्यास भरपूर बाकडे,मुख्यगेट सजावट, आणि पर्यावरणपूरक संदेश या सकारात्मक बाबी केल्या आहेत, या बाबी मात्र सुखावह आहेत.पण ज्यांचे मूळ काम आहे आणि भरपूर निधी असूनही कामे होत नाहीत ते क्रीडा खाते मात्र इतर कामासाठी दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक मात्र प्रचंड नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nगोविंदांच्या विम्याला राजकीय कवच\nमुंबई - गोविंदांना सक्ती करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या विम्याला राजकारण्यांचे कवच मिळत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-hukka-youth-ganration-131199", "date_download": "2018-08-19T23:21:15Z", "digest": "sha1:G7LQ6YYN6QRSC63BEOVH7CERPZMIKS37", "length": 15134, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon hukka youth ganration हुक्‍क्‍याचे \"दम मारो दम' पोखरतेय तारुण्य | eSakal", "raw_content": "\nहुक्‍क्‍याचे \"दम मारो दम' पोखरतेय तारुण्य\nमंगळवार, 17 जुलै 2018\nजळगाव : पोलिसांच्या कारवाईने मोठ्या हॉटेल्स्‌मधील बिगडे नवाबांच्या मैफलींचे नागडे सत्य उघड झाले असून, भारतातील तारुण्य पोखरणारी खास \"लिक्विड तंबाखू' थेट आखाती देशातून येत असल्याचे सत्य समोर आले आहे. पोलिसांच्या छाप्यातून जप्त \"फ्लेवर्ड' तंबाखूच्या निर्मितीत अल-फकीर, अफजल या कंपन्यांची मक्तेदारी आहे. शहरातील जवळपास सर्वच मोठ्या हॉटेल्समध्ये \"प्रेस्टीज' म्हणून हुक्का उपलब्ध असून तरुणांमध्ये तो विशेष लोकप्रिय आहे.\nजळगाव : पोलिसांच्या कारवाईने मोठ्या हॉटेल्स्‌मधील बिगडे नवाबांच्या मैफलींचे नागडे सत्य उघड झाले असून, भारतातील तारुण्य पोखरणारी खास \"लिक्विड तंबाखू' थेट आखाती देशातून येत असल्याचे सत्य समोर आले आहे. पोलिसांच्या छाप्यातून जप्त \"फ्लेवर्ड' तंबाखूच्या निर्मितीत अल-फकीर, अफजल या कंपन्यांची मक्तेदारी आहे. शहरातील जवळपास सर्वच मोठ्या हॉटेल्समध्ये \"प्रेस्टीज' म्हणून हुक्का उपलब्ध असून तरुणांमध्ये तो विशेष लोकप्रिय आहे.\nशहरातील मोठ-मोठ्या हॉटेल्समध्ये स्पेशल रूममध्ये उपलब्ध असलेल्या या हुक्‍क्‍यांनी बाहेर गावाहून शिक्षणासाठी जळगावात आलेल्या तरुणांना नादी लावल्याची माहिती आता समोर येत आहे. विविध महाविद्यालयांच्या परिसरात सर्रास हुक्का पार्लर चालवले जात असल्याचे हुक्का पेणाऱ्या तरुणांशी चर्चा केल्यावर माहिती समोर आली.\nहुक्का ओढणे हा देखील गुन्ह्याचा प्रकार आहे, हे सुद्धा या अल्पवयीन तरुणांना माहिती नसताना अगदी बर्थ-डे पार्टी, परीक्षांचे निकाल असो सोबत शिक्षण घेणारे मुलं-मुली हुक्का पार्टी देतात. शहरातील हॉटेल ग्रेपीज्‌वर पडलेल्या छाप्यात ताब्यात घेतलेले सर्वच्या सर्व विद्यार्थी आणि त्यांना हुक्का देणारे चार वेटर असे वीस संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. यात ताब्यात घेतलेल्या सर्व संशयितांना प्रत्येकी दोनशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, हॉटेलवर कारवाई संदर्भात माहिती मागविण्यात आली आहे.\nहुक्‍क्‍यामध्ये वापरली जाणारी विविध फळे आणि फुलांच्या फ्लेवरमध्ये लिक्विड तंबाखू वापरली जाते. पारंपरिक हुक्‍क्‍यात तंबाखूचा चिरूट आणि कोळसा होता, आधुनिक हुक्‍क्‍यात मात्र ती जागा आता फ्लेवर्ड तंबाखूने घेतली आहे. याच फ्लेवर्ड तंबाखूला अफूची गोळी व गांजाची पूड टाकून अधिक \"डार्क-स्ट्रॉंग' करण्यात येते, या नशेची किक साधारण 8 ते 10 तास टिकते.. नंतर हळूहळू कमी होते.\nआखाती देश मुख्य पुरवठादार\nफ्लेवरमध्ये स्ट्रॉबेरी, ऑरेंज, बनाना, ऍपल, डबल ऍपल, मॅंगो अशा अनेक फळा, फुलांचा समावेश असतो. या फ्लेवरचा एक डबा सुमारे 80 ते 100 रुपयांना बाजारात उपलब्ध असतो. परंतु, पार्लरमध्ये एका फ्लेवरसाठी तासाला 200 ते 300 रुपये असा दर ग्राहकाकडून घेतला जातो. या फ्लेवर उत्पादनात स्थानिक अफजल, तर आखाती देशातील अलफकीर कंपनी आघाडीवर असून आखाती देशातील ब्रॅण्डला प्रचंड मागणी असते. जादा पैसा मोजून आखाती ब्रॅंड घेतले जातात.\n- हुक्‍क्‍याचे दुष्परिणाम होत नाही\n- कॅन्सरचा धोका निम्मा होतो\n- ऍसिडिटी कमी होते\n- पोटाची चरबी कमी होते\n- पचन चांगले होते\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nशासकीय आरोग्य सेवा आजारी\nसोलापूर - सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये मागील काही महिन्यांपासून डॉक्‍टरांसह परिचारिका, कक्षसेवक, सफाईदार, लॅब टेक्...\nमहाड आदिवासी विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात\nउल्हासनगर : गेल्या तीन वर्षात तब्बल सोळा ग्रामीण क्षेत्रातील आदिवासी वाड्या-पाड्यात धाव घेऊन तेथील गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/car/photos/", "date_download": "2018-08-19T23:46:38Z", "digest": "sha1:MDFBMNRRGPAB42VB764WIWPBM2NAGSCH", "length": 23207, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "car Photos| Latest car Pictures | Popular & Viral Photos of कार | Photo Galleries at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nअनेक लग्जरी कार असूनही साध्या गाड्यांमधून फिरतात 'हे' बॉलिवूड स्टार्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nया सात देशांमध्ये वापरू शकता भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकोल्हापुरात ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’चा थरार, सर्वांचे लक्ष घेतले वेधून\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n'अशा' व्हिंटेज कार आणि बाईक्स तुम्ही याआधी पाहिल्या नसतील\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n'चायना ऑटो शो'मधल्या या भन्नाट गाड्या पाहिल्यात का\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\ncarElectric Carelectric vehicleकारइलेक्ट्रिक कारवीजेवर चालणारं वाहन\nतब्बल साडेसहा कोटींची कार; अवघ्या 2 सेकंदात 100 किमी वेग पकडणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nटाटा कंपनीची Tata Nexon XZ व्हेरिएंट भारतात लाँच\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनीरवच्या अलिशान गाड्या जप्त\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nNirav ModicarPunjab National Bank Scamनीरव मोदीकारपंजाब नॅशनल बँक घोटाळा\nही कार धावते ताशी 482 किलोमीटर वेगाने\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nटोकियोतील भन्नाट कार शो\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-dryland-agriculture-5141?tid=120", "date_download": "2018-08-19T23:07:31Z", "digest": "sha1:P35SKIL66XZSD3Q4TN2QW66JNJ3G6R7Y", "length": 22284, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon special article on dryland agriculture | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतर\nजिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतर\nसोमवार, 22 जानेवारी 2018\nराज्यातील जिरायती शेती टिकवायची असेल तर शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात कोणती जिरायती पिके घ्यावीत, त्यात नेमक्या कोणत्या वाणांची निवड करायची याचे योग्य, शास्त्रीय नियोजन मिळायला हवे.\nमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी मित्रांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झालीय. त्यामुळे शेतकरी कामाच्या शोधात शहरी भागाकडे स्थलांतरीत होण्यास सुरवात झाली आहे. तो शहरात जगण्यासाठी मिळेल ते काम कमी मोबदल्यात करीत आहे. इकडे शेती कामासाठी शेतकरी मित्रांना मजूर परराज्यातून आणण्याची वेळ आली आहे. शहरी भागात लोकसंख्या वाढत असल्याने शहरी यंत्रणेवर ताण वाढत आहे. त्यामुळे शेतीसाठी उपयोगात येणारे पाणी आरक्षित करण्याची वेळ शासनावर आली आहे. शहरी विरुद्ध ग्रामीण असा संघर्ष पेटत आहे. याला कारण जागतिक दबावाखाली अनेक निर्णय शेतकरीहिताच्या विरोधात घेतले गेले.\nइ.स. २०००च्या दशकात कापूस पिकात बीटी तंत्रज्ञान आले. सुरवातीला तंत्रज्ञान प्रभावीपणे लागू झाल्यामुळे कापूस पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आणि पारंपरिक पिके हळूहळू कमी होत गेली. बीटी कापूस तंत्रज्ञान हे मुख्यत्वे बागायती क्षेत्रासाठी आहे हे सांगण्यास आमची विस्तार यंत्रणा विसरली. त्याचा परिणाम असा झाला की, आमचे तृणधान्य आणि कडधान्य पिकाखालील जिरायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले. तेव्हापासूनच आमच्या जिरायती शेतीचा तोल ढासळायला सुरवात झाली. आता कृषी विद्यापीठे आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांनी देशी कापूस वाणात संशोधन करून त्यातून सक्षम वाण शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करण गरजेचे आहे. बीटी कापूस पिकाचे क्षेत्र वाढल्यामुळे रब्बी शाळू ज्वारीचे क्षेत्र कमी झाले. याचा परिणाम शेतकऱ्यांजवळील पशुधन कमी होण्यात झाला. घरचे दुधदुभते आणि शेणखत हे शेतीला मिळेनासे झाले. जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी होत गेला.\nरब्बी शाळू ज्वारीमध्ये सोंगनीचे तंत्रज्ञान विकसित होणे गरजेचे आहे. अनेक शेतकरी सोंगणीला मजूर मिळत नसल्यामुळे ज्वारीचे पीक घेत नाहीत. त्यामुळे ज्वारीसारखे पौष्टिक धान्य जेवणातून हद्दपार होत आहे. गव्हासारखे पचायला जड अन्न शेतकरी नाईलाजाने स्वीकारत आहेत. देशी कापसाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे मटकी, तीळ, अंबाडी यांसारखे रोजच्या वापरात लागणारी धान्ये शेतकऱ्यांना विकत घ्यावी लागत आहेत. तसेच उडीद, मूग, तूर यांसारख्या कडधान्याचा पेरा कमी झाल्यामुळे शासनाला डाळी आयात करण्याची वेळ आली आहे. कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून उडीद, मूग या पिकांत संशोधन होणे गरजेचे आहे. उडीद, मूग या पिकांना तोडणीच्या वेळी एखादा पाऊस लागून पीक खराब होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यावर ही संशोधन होण्याची गरज आहे. जोपर्यंत आपण कडधान्य पिकात सक्षम होत नाही तोपर्यंत आपल्या केंद्र शासनाच्या तिजोरीवरील आयातीचा भार कमी होत नाही. आज घडीला राज्यातील जिरायती शेती टिकवायची असेल तर शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात कोणती जिरायती पिके घ्यावीत, त्यात नेमक्या कोणत्या वाणांची निवड करायची याचे योग्य, शास्त्रीय नियोजन मिळायला हवे. एवढ्यावर थांबून चालणार नाही तर या पिकांचा उत्पादन खर्च कसा कमी होईल, त्यांचे अधिक उत्पादन मिळून शेतकऱ्यांचा नफा कसा वाढेल हेही त्यास सांगावे लागेल. याकरिता कृषी विभागाची विस्तार यंत्रणा शेतीतील शेवटच्या घटकापर्यंत पोचणे गरजेचे आहे. त्यावरच शेतकऱ्यांचे यश अवलंबून आहे. शेतकरी जसजशी वैरणीची पिके घेऊ लागतील तसे त्यांच्याकडे गाई, म्हशी, शेळी हे पशुधन दिसू लागेल. त्यामुळे त्यांच्या रोजच्या प्रपंचाला लागणारा आर्थिक हातभार त्यातून मिळेल.\nसध्या शासन वन विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करीत आहेत. त्यात किती यश येते हे त्या यंत्रणेलाच माहित आमची शेतकरी मित्रांची अशी मागणी आहे की वन विभागाच्या माध्यमातून जी वृक्षलागवड केली जाते ती शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर रोजगार हमी योजनेचा वापर करून करायला हवी. आवळा, चिंच, बोर, सीताफळ यांसारखी अनेक कोरडवाहू फळपिके सलग शेतात अथवा बांधावर लागवडीस योग्य आहेत. अशा फळपिकांची लागवड केल्यानंतर प्रत्येक जगलेल्या झाडामागे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्यायला हवे. त्या वृक्षांची प्रत्येक वर्षी गणना करूनच शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. साग, साल, बांबू ही वनवृक्षेसुद्धा शेतकऱ्यांना दीर्घकालावधीसाठी फायदेशीर ठरू शकतात. सध्याच्या लहरी पावसामुळे जिरायती शेतीची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. त्यामुळे धरणे ही गाळाने भरत आहेत. धरणांची साठवण क्षमता कमी झाली आहे. याचा परिणाम ओसाड झालेली शेती परत हिरवीगार होण्यात होईल. शेतकरी अनुदानाच्या आशेने झाडे जास्तीत जास्त जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेन. यातून वन विभागाने केलेले काम लोकांसमोर येईल आणि त्यांच्यावर होणारी टीका कमी होईल. प्रत्येक गावात नर्सरी उद्योग युवकांना देऊन गावातील बेकारी कमी होण्यास मदत होईल. अशा प्रकारे शासनाने नियोजन केल्यास बऱ्याच युवकांना गावपातळीवर रोजगार मिळेल. त्यांचा शहराकडे जाण्याचा ओढा कमी होईल. यातून शहराच्या यंत्रणेवरील ताणही कमी होईल. शहरी विरुद्ध ग्रामीण हा संघर्षही कमी होण्यास मदत होईल.\nदीपक जोशी : ७५८८९३१९१३\nखरीप रब्बी हंगाम स्थलांतर कापूस बागायत तृणधान्य cereals कडधान्य कृषी विद्यापीठ agriculture university ज्वारी पशुधन डाळ सीताफळ कोरडवाहू\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी\n२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे सरासरी वार्षिक\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची...\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी\nब्रॉयलर्सचा बाजार श्रावणातही किफायती, तेजी टिकणार\nसंतुलित पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात श्रावण महिन्यातही ब्रॉयलर\nवायदे बाजारातून शेतमाल विक्री व्यवस्था बळकटीचे...\nउत्पादन शेतकऱ्यांच्या हाती असले तरी विक्री आणि तत्पश्चात विपणन व्यवस्थेमुळे तो अनेकवेळा प\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nअटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्तभारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते...\nस्वातंत्र्य संग्रामातील ग्रामीण सहभागब्रिटिश सत्तेविरोधी स्वातंत्र्य चळवळीत केवळ शहरी...\nसापळ्यात अडकलाय शेतकरीयावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात बीटी कापसावर एक...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nपंढरपुरीला ग्रहणराज्यामध्ये म्हैसपालनाचा अवलंब पूर्वापार असून,...\nमहावितरणचे फसवे दावे अाणि सत्य स्थिती जी कंपनी गेली अाठ वर्षे शेतीपंप वीज वापराच्या...\nदिशाभूल करणाऱ्या प्रचाराचे बळी आज देशात जवळपास ९८ टक्के बीटी कापूसच आहे. हे सर्व...\nयंत्र-तंत्राचा विभाग हवा स्वतंत्रराज्य सरकारांनी जिल्हानिहाय कृषी अभियंत्यांची...\nकुंपणच राखेल शेतचार जून रोजी ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘या...\nलावलेली झाडे जगवावी लागतीलराज्यातील वृक्षांची संख्या कमी झाल्याने आपल्याला...\nअनियमित पावसाचा सांगावापावसाळ्याचे दोन महिने संपले आहेत. या काळातील...\nडोंगराचे अश्रू कोण आणि कधी पुसणारडोंगराची व्याख्या काय\n‘ऊस ठिबक’ला हवे निधीचे सिंचनराज्यातील दुष्काळी भागातील काही उपसा सिंचन...\nतणनाशकावरील निर्बंध वाढवणार समस्यादेशात लागवडीसाठी मान्यता नसलेल्या हर्बिसाइड...\nदेशात तंट्यांचा प्रमुख मुद्दा जमीनचमहसूल खात्याच्या बेजबाबदार कार्यपद्धतीत मूलभूत...\nखासगीकरणाची वाट चुकीचीकेंद्र सरकारची कठोर धोरणे सार्वजनिक क्षेत्रातील...\nजल निर्बंध फलदायी ठरोत दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पडणारा...\nप्रश्‍न प्रलंबित ठेवणारे महसूल खाते महाराष्ट्रातील महसूल खात्याला पेंडिंग प्रकरणातील...\nव्यापार युद्धाच्या झळा कोणालाकेंद्राने हमीभावात केलेल्या वाढीवर सध्या जोरदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/maharashtra/watching-hands-helped-me-suresh-dhas-1/", "date_download": "2018-08-19T23:46:46Z", "digest": "sha1:BOCO6J5DCGBEKVU6BLY3GD2HRZJXAS4B", "length": 34459, "nlines": 472, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Watching Hands Helped Me - Suresh Dhas | 'बाप बाप होता है, बेटा बेटा होता है!' सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना खोचक टोला | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\n'बाप बाप होता है, बेटा बेटा होता है' सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना खोचक टोला\nविधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांच्याविरुद्ध आश्चर्यकारकरित्या विजय मिळवल्यानंतर भाजपाचे विजयी उमेदवार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना खोचक टोला लगावला. तुमचा आजचा विजय धनंजय मुंडेंना दिलेला धक्का आहे का, असा प्रश्न त्यांना प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आला. त्यावेळी धस यांनी 'बाप बाप होता है, बेटा बेटा होता है', असे विधान करत धनंजय यांना अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला.\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात बंदची हाक\nMaratha Reservation Protest : आरक्षणासाठी सोलापूरसह राज्याच्या विविध भागात मराठा समाजाचं आंदोलन\nMaratha Kranti Morcha : मराठा समाजाचं राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु\nMaratha Kranti Morcha : उमरग्यात ठिय्या आंदोलन सुरू असताना एका रुग्णवाहिकेस दिला रस्ता\nMaratha Kranti Morcha : हिंगोली-खानापूर व सावरखेडा या ठिकाणी टायर जाळून रास्ता रोको\nविठ्ठल नामाच्या शाळेत रमले बाल वारकरी..\nहातात फाशीचा दोर घेऊन मोबाईल टॉवरवर चढले शेतकरी\nधुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेतक-यांना एमआयडीसीसाठी भूसंपादित केलेल्या शेत जमिनींना योग्य मोबदला शासनाकडे सतत पाठपुरावा करून देखील मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टॉवर चढून आंदोलन करताच प्रशासन खडबडून जागे झाले.\nजगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती जेफ बेजोस सहकुटुंब महाराष्ट्रात\nऔरंगाबाद: अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणारे जेफ बेजोस औरंगाबादमध्ये आले होते. सहकुटुंब औरंगाबादमध्ये आलेल्या बेजोस यांनी वेरुळ लेणीला भेट दिली.\nमहत्त्वाची यादीः कोणतं प्लास्टिक चालेल, कुठल्या प्लास्टिकवर बंदी\nमुंबई: आजपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. त्यामुळे आता एखादी व्यक्ती प्लास्टिक वापरताना आढळल्यास त्या व्यक्तीला 5 हजारांचा दंड भरावा लागू शकतो. मात्र या बंदीतून काही प्लास्टिकच्या वस्तूंना वगळण्यात आलं आहे.\n ठिकठिकाणी सामूहिक नमाजचं पठण\nदेशभरात आज रमजान ईद साजरी केली जाते आहे. शनिवारी सकाळपासूनच देशासह राज्यभरात ठिकठिकाणी सामूहिक नमाजचं पठण करण्यात येत आहे.\n'बाप बाप होता है, बेटा बेटा होता है' सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना खोचक टोला\nविधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांच्याविरुद्ध आश्चर्यकारकरित्या विजय मिळवल्यानंतर भाजपाचे विजयी उमेदवार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना खोचक टोला लगावला. तुमचा आजचा विजय धनंजय मुंडेंना दिलेला धक्का आहे का, असा प्रश्न त्यांना प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आला. त्यावेळी धस यांनी 'बाप बाप होता है, बेटा बेटा होता है', असे विधान करत धनंजय यांना अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला.\nपंकजांचा धनंजय यांना धक्का, भाजपाचे सुरेश धस यांचा विजय\nउस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांच्याविरुद्ध भाजपाच्या सुरेश धस यांनी 74 मतांनी विजय मिळवला आहे.\nST Workers Strike : एसटीच्या भांडणात प्रवाशांचे हाल\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nसुवर्णपदकाचा सामना खेळताना माझ्यावर कोणतेच दडपण नव्हते. कारण दडपण घेतल्यावर तुमची कामगिरी चांगली होऊ शकत नाही. अंतिम फेरी चांगलीच रंगतदार झाली, असे बजरंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यावर पहिल्यांदाच सांगितले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nभारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 Opening Ceremony: १८ व्या आशियाई स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nशुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहे. या स्पर्धेत भारताचा तलवारबाजीचा (फेन्सिंग) संघही सहभागी होत असून, भारतीय तलवारबाजी संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचे फेन्सिंग इंडियन असोसिएशनचे सेक्रेटरी उदय डोंगरे यांनी सांगितले.\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nमुंबई : सहिष्णू भारत असहिष्णू होतोय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, असे प्रश्न हल्ली काही वेळा मनात येतात. देशातील काही घटनांमुळे नागरिकांमध्ये एक अनामिक भीती जाणवते. पण, जितकं भासवलं जातंय, तितकंही देशातलं वातावरण चिंताजनक नाही. गरज आहे ती, आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना-घडामोडींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची... नेमका हाच संदेश देण्याच्या उद्देशानं लोकमत मीडिया आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी एकत्र येऊन 'परस्पेक्टिव्ह' या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. आदिनाथ कोठारेच या लघुपटाचा दिग्दर्शकही आहे. 'परस्पेक्टिव्ह'ला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nनवी मुंबई : वाशी येथे नवी मुंबई सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नृत्य सादर करताना आदिवासी बांधव. (व्हिडीओ - संदेश रेणोसे)\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरी सह celebrates आंतरराष्ट्रीय मांजर दिन\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nडहाणूमध्ये पारंपरिक तारपा नृत्याच्या आविष्कारात आदिवासी दिन साजरा\n... आणि आस्ताद काळे पडला स्वप्नाली पाटीलच्या प्रेमात\nआस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी सांगितले त्यांच्या प्रेमकथेविषयी...\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/sanjay-wagh-got-chatrapati-shivaji-maharaj-loknayak-rashtriya-puraskar-122060", "date_download": "2018-08-19T22:47:41Z", "digest": "sha1:2BA2RM4ZC6YBT46ARSVLMYUA46VQMCXY", "length": 13146, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "sanjay wagh got chatrapati shivaji maharaj loknayak rashtriya puraskar संजय वाघ यांना छत्रपती शिवाजी महाराज लोकनायक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान | eSakal", "raw_content": "\nसंजय वाघ यांना छत्रपती शिवाजी महाराज लोकनायक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nगुरुवार, 7 जून 2018\nसटाणा - येथील प्रगतीशील शेतकरी संजय वाघ (शिरसमणीकर) यांना भारतीय निसर्ग साधनेच्या प्राचीन कला, संस्कृती व सभ्यतेचे संवर्धन करणाऱ्या विद्यार्थी विकास प्रशिक्षण अकादमी व समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग व आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'छत्रपती शिवाजी महाराज लोकनायक राष्ट्रीय पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.\nसटाणा - येथील प्रगतीशील शेतकरी संजय वाघ (शिरसमणीकर) यांना भारतीय निसर्ग साधनेच्या प्राचीन कला, संस्कृती व सभ्यतेचे संवर्धन करणाऱ्या विद्यार्थी विकास प्रशिक्षण अकादमी व समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग व आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'छत्रपती शिवाजी महाराज लोकनायक राष्ट्रीय पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.\nमुंबई येथील म्हैसूर असोशिएन ऑडिटेरीयममध्ये आयोजित राष्ट्रीय निसर्गसाधना कला, संस्कृती, महासंमेलनात या पुरस्कारांचे वितरण झाले. संजय वाघ शिरसमणीकर यांनी प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत आत्मविश्वासाने शेती केली असून पाणी आडवा पाणी जिरवा व वृक्षारोपण माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन यंदा या राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची नाशिक विभागातून निवड करण्यात आली होती. आई फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष, उद्योगपती डॉ.विनोदराव मोरे व विद्यार्थी विकास अकादमी व समृद्धी प्रकाशनचे अध्यक्ष डॉ.बी.एन.खरात यांच्या हस्ते त्यांना शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र, सुवर्णपदक व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी दिल्ली येथील सामाजीक न्याय विभागाचे अध्यक्ष भावीणभाई हरीयाणी, अभिनेते शशिकांत शिंदे, अभिनेत्री नीतू सरदाना आदी उपस्थित होते. श्री. वाघ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/publications/mcgraw-hill-education", "date_download": "2018-08-19T23:46:46Z", "digest": "sha1:ZIBYXQS3QZHKFNH3RIEXKXTA6ZP5OPNE", "length": 15363, "nlines": 415, "source_domain": "www.cart91.com", "title": "एमसी ग्रो हिल एज्युकेशनची पुस्तके खरेदी करा ऑनलाईन | आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएमसी ग्रो हिल एज्युकेशन\nएमसी ग्रो हिल एज्युकेशन\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nएमसी ग्रो हिल एज्युकेशन\nएमसी ग्रो हिल एज्युकेशन\nएमसी ग्रो हिल एज्युकेशन\nएमसी ग्रो हिल एज्युकेशन\nएमसी ग्रो हिल एज्युकेशन\nएमसी ग्रो हिल एज्युकेशन\nएमसी ग्रो हिल एज्युकेशन\nएमसी ग्रो हिल एज्युकेशन\nअभिजित गुहा, अरुण शर्मा ... आणि अधिक ...\nएमसी ग्रो हिल एज्युकेशन\nएमसी ग्रो हिल एज्युकेशन\nएमसी ग्रो हिल एज्युकेशन\nएमसी ग्रो हिल एज्युकेशन\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-vs-south-africa-gavaskar-questions-indias-team-selection-for-2nd-test/", "date_download": "2018-08-19T23:04:44Z", "digest": "sha1:6OICUTYJEUKNHJITQ3FWMLRYRCKXL4MV", "length": 6550, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "शिखर धवनला कायमच बळीचा बकरा बनवलं जात; एक माजी क्रिकेटपटूच स्पष्ट मत -", "raw_content": "\nशिखर धवनला कायमच बळीचा बकरा बनवलं जात; एक माजी क्रिकेटपटूच स्पष्ट मत\nशिखर धवनला कायमच बळीचा बकरा बनवलं जात; एक माजी क्रिकेटपटूच स्पष्ट मत\n पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. यातील सर्वात पहिला बदल म्हणजे शिखर धवनच्या जागी केएल राहुलला दिलेली संधी.\nयाबद्दल माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर यांनी थेट नाराजगी केली आहे. शिखर धवनला कायम बळीचा बकरा बनवण्यात येत. एक सामना खराब खेळल्यावर त्याला संघातून काढून टाकण्यात आलं. हे काय होतंय हे समजत नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.\nतसेच केपटाउन कसोटीत चांगली कामगिरी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला संघात कायम ठेवायला हवं होत. बुमराह किंवा शमीच्या जागी इशांत शर्माला संधी द्यायला हवी होती.\nसंघातून भुवनेश्वर कुमारला वगळल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटू अॅलन डोनाल्ड यांनाही नाराजी व्यक्त केली आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai?start=18", "date_download": "2018-08-19T23:10:02Z", "digest": "sha1:7UGFWVTTDR2QEPX5QO7V6PMEDUVVUVJQ", "length": 5677, "nlines": 158, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस, सामान्य नागरिकांचे हाल\n17 लाख सरकारी कर्मचारी संपावर...\nमराठा आरक्षण : राज्यभरात बैठकांचं आयोजन...\nरेल्वेने प्रवास करताय, वेळापत्रक नक्की बघा...\nरेल्वेच्या ट्रॅकवर धावतोय ट्रक...\nमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले राणे\nआरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे घेणार बैठक...\nमुलुंडमध्ये झाली या कारणावरुन चेंगराचेंगरी...\nविकासकामांची बोंब अन् सभागृहात वाढदिवसाचं सेलिब्रेशन..\nमराठी तरूणाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव गमावू नये - राज ठाकरे\nलोकलमध्ये साप, प्रवाशांच्या डोक्याला ताप...\nमराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा - गडकरी\nकारगिल दिनानिमित्त सोशल मीडियावर शूर सैनिकांना श्रद्धांजली\nटॉयलेट स्वच्छतेसाठी पश्चिम रेल्वेचा व्हॉट्स अॅप फंडा\n'जय महाराष्ट्र'वर आंदोलकांचा हल्ला.....\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://davashree.blogspot.com/2010/11/blog-post_21.html", "date_download": "2018-08-19T23:42:09Z", "digest": "sha1:GNGIOCWBGWIBXMJ2VSCNVKDLELKQ4OHC", "length": 5935, "nlines": 83, "source_domain": "davashree.blogspot.com", "title": "मन तरंग....: तूला भेतन्याच्या वेला", "raw_content": "\nएक छोटासा प्रयास मनाची चाहूल धेण्याचा....\nतुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील \nतूला भेतन्याच्या वेला अनेक होत्या...\nआन तुझे रंग अनेक होते \nमीच वेडी , कधी पहाट तर कधी सांज बनून यायची..\nबहरलेल्या नदी प्रमाने ओसंडून वहायचे..\nतुझे असणे चांदणे अन नसणे तिमिर होते...\nअन तुझे सप्त सुर होते \nमी कधी चाँदनी तर कधी लाली होते.....\nकोकिलेचा सुर पहाटे गायचे\nइंद्रधनुष्य मिलनाचे तू मी पाहिलेले....\nजीवनाच्या पलिकडे आपन जगलेले...\nरंग आपले अनेक होते\nLabels: इंद्रधनुष्य, तिमिर, नदी, पहाट, रंग, सुर\nनव्याने शोधले तुला , पण तू तर अजनच गहिरा झालेला, नजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास नव्याने शोधले तुला नदीच्या काठी,...\nतूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले.. पण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले... अधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली... तसा कही फार काळ ल...\nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ... काहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी... निळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ... कधी निर...\nतुझा बरोबर उडायला, तुझ्या बरोबर पाळायला, तुझ्या बरोबर तरंगायला, मला तुझे पण हवे आहे, फुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\n(Photo credit: Wikipedia ) पान गळती झालेल्या झाडा प्रमणे.......... सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी... पान गळती झालेल्या ...\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी सरी वर सारी अन तू विशाल आभाळी ..... पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी थेंबे थें...\nशाळेत शिकलेले धड़े आयुष्यात कधी कुठे संदर्भात येतील सांगताच येत नहीं ...... कधीही न समजलेली भावना ....आता राहून राहून मनातून जात नहीं .....\nवाऱ्याची झुळूक यावी तसा तू नव्याने आलास... हवेचा गारवा तुझ्या नजरेत मिळाला.. नेहमीच तुझी सावली बनावे तसे आज परत सुगंध झाले... तुझ्या झोतात ...\n(Photo credit: Metrix X ) भिरभिरती नजर कही तरी शोधते आहे...... कळत च नहीं नक्की काय ते अत्ता नज़ारे आड़ झालेला तू ....\nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट... मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात, एथे ही मातीच ती पण कोरडे श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/virat-kohli-only-indian-forbes-list-no-women-top-100-122012", "date_download": "2018-08-19T22:54:27Z", "digest": "sha1:LKAP7YYBR77LKJAHFYH2OFH7IKCLDK5V", "length": 13584, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Virat Kohli Only Indian On This Forbes List, No Women In Top 100 फोर्ब्स्‌च्या यादीत विराट कोहलीची लक्षणीय प्रगती | eSakal", "raw_content": "\nफोर्ब्स्‌च्या यादीत विराट कोहलीची लक्षणीय प्रगती\nगुरुवार, 7 जून 2018\nस्त्री तसेच पुरुष खेळाडूंना समान बक्षिसाची मागणी होत असली तरी महिला क्रीडापटूंवर बक्षीस; तसेच पुरस्कार रकमेच्याबाबतीत अन्यायच होत असल्याचे सिद्ध झाले. सर्वाधिक श्रीमंत क्रीडापटूंच्या क्रमवारीत पहिल्या शंभर खेळाडूंत एकही महिला खेळाडू नाही.\nवॉशिंग्टन - स्त्री तसेच पुरुष खेळाडूंना समान बक्षिसाची मागणी होत असली तरी महिला क्रीडापटूंवर बक्षीस; तसेच पुरस्कार रकमेच्याबाबतीत अन्यायच होत असल्याचे सिद्ध झाले. सर्वाधिक श्रीमंत क्रीडापटूंच्या क्रमवारीत पहिल्या शंभर खेळाडूंत एकही महिला खेळाडू नाही.\nअर्थात महिला क्रीडापटू या यादीत क्वचितच दिसत असत. गतवर्षी केवळ सेरेना विल्यम्स या यादीत होती; पण बाळंतपणामुळे तिने ब्रेक घेतला; त्यामुळे ती अव्वल शंभरमधून बाहेर गेली. या यादीतील आघाडीचे खेळाडू लक्षात घेतल्यास त्या खेळात महिला स्टारच नाहीत हे लक्षात येते. फ्लॉईड मेवेदर या यादीत आघाडीवर आहे. त्याची कमाई 28 कोटी 50 लाख डॉलर आहे.\nभारतीयांसाठी जमेची बाब म्हणजे विराट कोहलीने या यादीत प्रगती केली आहे. तो 89 व्या क्रमांकावरून 83 व्या स्थानी गेला आहे. त्याची कमाई दोन कोटी 40 लाख डॉलर (161 कोटी रुपये) आहे; पण त्यातही जास्त रक्कम जाहिरात करारातूनच आहे. त्याला खेळल्याबद्दल मिळालेला वाटा केवळ 40 लाख डॉलर आहे. गतवर्षीची विराटची कमाई 143 कोटी रुपये होती. केवळ जाहिरात करार लक्षात घेतल्यास कोहलीची कमाई आघाडीवर असलेल्या फ्लॉईड मेवेदरपेक्षाही (1 कोटी डॉलर) जास्त आहे.\nश्रीमंत खेळाडूंच्या यादीत अमेरिकेतील एनबीए स्टारचा सहभाग 40 टक्के आहे. त्यापाठोपाठ अमेरिकन फुटबॉल खेळणारे आहेत, बास्केटबॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर बक्षिसेही आहेत, त्याचा फायदा त्यांना होतो. टेनिस, गोल्फ, क्रिकेटमधील स्टारची जास्त कमाई जाहिरात करारातून असते.\nटॉप टेन श्रीमंत खेळाडू\n1 फ्लॉईड मेवेदर (बॉक्‍सिंग) 28 कोटी 50 लाख\n2 लिओनेल मेस्सी (फुटबॉल) 11 कोटी 10 लाख\n3 ख्रिस्तियानो रोनाल्डो (फुटबॉल) 10 कोटी 80 लाख\n4 कॉरन मॅकग्रेगॉर (मिक्‍स्ड मार्शल आर्ट) 9 कोटी 90 लाख\n5 नेमार (फुटबॉल) 9 कोटी\n6 लेब्रॉन जेम्स (बास्केटबॉल) 8 कोटी 55 लाख\n7 रॉजर फेडरर (टेनिस) 7 कोटी 72 लाख\n8 स्टीफन करी (बास्केटबॉल) 7 कोटी 69 लाख\n9 मॅट रायन (अमेरिकन फुटबॉल) 6 कोटी 73 लाख\n10 मॅथ्यू स्टॅफोर्ड (अमेरिकन फुटबॉल) 5 कोटी 95 लाख\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nमहिलांना निर्णय स्वातंत्र्य द्या - किरण मोघे\nवाल्हेकरवाडी - महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. मात्र, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या...\n'सोनी मराठी' आजपासून घेऊन येतोय मनोरंजनाचा खजाना\nमुंबई: सोनी समुहाने ‘सोनी मराठी’ चॅनेलची निर्मिती केली आहे. आजपासून (ता. 19 ऑगस्ट) हे चॅनेल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. वैविध्यपूर्ण...\nनदी जोडण्यापेक्षा प्रत्येक माणूस नदीला जोडण्याची गरज - राजेंद्र सिंह\nतळेरे - नदी जोडण्यापेक्षा प्रत्येक माणूस नदीला जोडला गेला पाहिजे, तरच पाण्याचा प्रश्न सुटेल. पडणारे पाणी साठवले पाहिजे, साठवलेले पाणी जिरवले पाहिजे...\nवाडेकरांना होती सांगलीशी आत्मीयता\nसांगली - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांना सांगलीविषयी आत्मीयता होती. त्यांनी स्वतः सन २००७ मध्ये ही गोष्ट सांगितली होती. नाना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/chokkalingam-only-47-percent-workforce-four-talukas-are-process-computerization-gudi-padva/amp/", "date_download": "2018-08-19T23:48:58Z", "digest": "sha1:TZAXQFGDGAJIGNS7QZWI7ZKH2EXURMYD", "length": 7844, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Chokkalingam: Only 47 percent of the workforce in four talukas are in the process of computerization of Gudi Padva. | चोक्कलिंगम : चार तालुक्यांत फक्त ४७ टक्केच कामकाज सातबारा संगणकीकरणाला गुढीपाडव्याचा मुहूर्त | Lokmat.com", "raw_content": "\nचोक्कलिंगम : चार तालुक्यांत फक्त ४७ टक्केच कामकाज सातबारा संगणकीकरणाला गुढीपाडव्याचा मुहूर्त\nनाशिक : संगणकीय सातबारातील चुका दुरुस्त करण्याच्या कामात चार तालुक्यांत ४७ टक्केच काम झाल्याबद्दल आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांनी नाराजी व्यक्त करीत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nनाशिक : संगणकीय सातबारातील चुका दुरुस्त करण्याच्या कामात चार तालुक्यांत जेमतेम ४७ टक्केच काम झाल्याबद्दल जमाबंदी आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांनी नाराजी व्यक्त करीत, गुढीपाडव्याच्या मुहूर्तापर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांना दिल्या आहेत. ज्या तालुक्यात सर्व्हरचा वा रेंजचा प्रश्न येत असेल त्याठिकाणी आॅफलाइन काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. नाशिक तालुक्यात सव्वादोन लाख खातेदारांची संख्या असल्यामुळे गेल्या महिन्यापासून सर्व तलाठ्यांकडून काम पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले, तर अन्य तालुक्यांत सर्व्हर डाउनमुळे तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे काम मंदगतीने होत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. चोक्कलिंगम यांनी ज्या चार तालुक्यांत कामाची मंदगती आहे अशा तालुक्यांमध्ये जलदगतीने कामे करण्याची सूचना केली तसेच सर्व्हर डाउनबद्दल यापूर्वीही नाशिक जिल्ह्णातून तक्रार करण्यात आल्याचे पाहून ज्या ज्या ठिकाणी सर्व्हरचा प्रश्न निर्माण होईल तेथे आॅफलाइन काम करण्यात यावे, असे सूचित केले. मार्च महिन्यापर्यंत सातबारा संगणकीयकरणाचे काम पूर्ण करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून त्याचे वाटप सुरू करण्यात यावे, असेही चोक्कलिंगम म्हणाले. सध्या सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण होऊन रिइडीटचे काम केले जात आहे. रिइडीटमध्ये संगणकीय सातबारा उताºयात निदर्शनास आलेल्या चुका दुरुस्त केल्या जातात. नाशिक तालुक्यात सर्वाधिक खातेदार असल्यामुळे गेल्या महिन्यापासून सर्व तलाठी, मंडळ अधिकारी दररोज आठ तास एकाच ठिकाणी बसून सातबारा संगणकीयकरणाचे काम करीत असून, सर्व्हरचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे आॅफलाइन काम केले जात आहे. चोक्कलिंगम यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून सातबारा संगणकीकरणाच्या कामकाजाची प्रगती जाणून घेतली. नाशिक जिल्ह्यातील ११ तालुक्यांत सातबारा संगणकीकरणातील चुका दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाले असून, त्या तालुक्यांमध्ये काही प्रमाणात संगणकीय सातबारा उतारा वाटपही केले जात आहे. परंतु मालेगाव, नाशिक, नांदगाव, निफाड या चारही तालुक्यांत मात्र जेमतेम ४७ टक्केच काम झाल्याचे सांगण्यात आले.\nमुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा घोळ नित्याचाच\n१६०० जात पडताळणी दाखले वितरित\nजातपडताळणी मिळविण्यासाठी १२ वर्र्षे संघर्ष\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निवेदन\nखरीप पिकांसाठी तत्काळ कर्ज द्या\nसभोवतालच्या जीवसृष्टीवर प्रेम करा\nकर्मवीरांचा वारसा चालविणे ही काळाची गरज : गायधनी\nदुबार पेरणीचे संकट टळले\nदेशवंडी येथे अभिमान सोहळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/bjps-dissatisfaction-telangana-assam-chandrababu-attacked/amp/", "date_download": "2018-08-19T23:48:56Z", "digest": "sha1:ZXYQU4MEJEPOA4CZH7Y67PG4KUOXJRKY", "length": 9613, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "BJP's dissatisfaction with Telangana in Assam, Chandrababu attacked | तेलगू देसममध्ये भाजपविषयी असंतोष, चंद्राबाबूही चिडले, आक्रमक राहण्याचे खासदारांना आदेश | Lokmat.com", "raw_content": "\nतेलगू देसममध्ये भाजपविषयी असंतोष, चंद्राबाबूही चिडले, आक्रमक राहण्याचे खासदारांना आदेश\nआंध्र प्रदेशला स्पेशल पॅकेज निधी देण्यावरून संसदेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेल्या विधानामुळे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू पुन्हा नाराज झाले आहेत. तेलगू देसमच्या खासदारांशी बोलताना, केंद्र सरकारच्या एकूण वर्तणुकीमुळे आंध्रच्या जनतेला आपण भाग भाग आहोत की नाही असा प्रश्न मला पडला आहे, असे चंद्राबाबू म्हणाल्याचे वृत्त आहे.\nनवी दिल्ली/विजयवाडा : आंध्र प्रदेशला स्पेशल पॅकेज निधी देण्यावरून संसदेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेल्या विधानामुळे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू पुन्हा नाराज झाले आहेत. तेलगू देसमच्या खासदारांशी बोलताना, केंद्र सरकारच्या एकूण वर्तणुकीमुळे आंध्रच्या जनतेला आपण भाग भाग आहोत की नाही असा प्रश्न मला पडला आहे, असे चंद्राबाबू म्हणाल्याचे वृत्त आहे. दुबईहून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी तेलगू देशमच्या खासदारांची बैठक घेतली. बैठकीला तेलगू देसमचे केंद्रातील दोन मंत्रीही होते. नायडूंनी आक्रम राहण्याच्या सूचना खासदारांना दिल्या आहेत. तेलगु देसमचे नेते टोटा नरसिंहन म्हणाले की, काही दिवसांपासून भाजपकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे चंद्राबाबू खूप व्यथित झाले आहेत. आंध्रला देण्याच्या विशेष पॅकेजबाबत केंद्राने तोडगा न काढल्यास चंद्रबाबू न्कठोर निर्णय घेतील असा कयास बांधला जात आहे.आंध्रचे मनुष्यबळ विकासमंत्री गंता श्रीनिवास राव यांनी सांगितले की, कदाचित नायडू राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील. भाजपनेही चंद्राबाबूंच्या शक्तीप्रदर्शनापुढे मान न तुकवता कठोरपणे निर्णय घेतला जाईल, असे संकेत दिले आहेत. भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, एखाद्याच्या मागण्यांपुढे किती नमते घ्यावे याला मर्यादा आहे. काही मागण्या मान्य केल्या की तेलगु देसमचे नेते नव्या मागण्या घेऊन समोर येतात. केंद्रासमोर आंध्र हे एकमेव राज्य नाही, अन्य राज्यांचाही विचार करावा लागतो. तेलगू देसमच्या खासदारांची जोरदार निदर्शने सुरु असताना अरुण जेटली यांनी राज्याच्या विभाजनानंतर अनेक मोठ्या आस्थापना तेलंगणाच्या वाट्याला गेल्याने नव्या संस्थांच्या उभारणीसाठी आम्ही भरपूर निधी दिला आहे. आंध्रप्रदेशचा हा हक्कच आहे, असे संसदेत सांगितले होते. तरीही तेलगू देसमचे त्यामुळे समाधान झालेले नाही. काँग्रेसचा आंध्रच्या मागणीला पाठिंबा आंध्रला विशेष राज्याच्या दर्जा देण्याच्या मागणीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. आंध्रला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, पोलावरम प्रकल्प तातडीने पूण केला जावा. आंध्रच्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे. आंध्रप्रदेश पुनर्रचना कायद्यानुसार दिलेली वचने व आश्वासने पूर्ण करून तसेच विविध प्रकल्पांसाठी निधी पुरवून केंद्राने आंध्रातील जनतेचा योग्य सन्मान ठेवावा, अशी आंध्रप्रदेशची प्रमुख मागणी आहे.\nचंद्राबाबू नायडूंच्या निर्णयानंतर तेलुगू देसम आणि भाजपा समर्थकांमध्ये ट्विटर वॉर\nतेलुगू देसम मोदी सरकारवर नाराज, दोन मंत्री राजीनामा देणार\nतेलगू देसमचे मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत\n177 कोटी रूपयांच्या संपत्तीचे मालक चंद्राबाबू नायडू सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री, माणिक सरकार सर्वात गरीब\nनाराज चंद्राबाबूंची भाजपातर्फे मनधरणी, नरेंद्र मोदींच्या निर्देशानंतर हालचाली सुरू\nनिवडणुकीत भाजपाच्या विचारसरणीचा पराभव निश्चित; काँग्रेसला ठाम विश्वास\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\n दुथडी नदी पार करून 'ती' पोहोचली लग्नमंडपात\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2018-08-19T23:05:36Z", "digest": "sha1:6YKGQZEYHMAFOOARE7CENDENEOWQ5V34", "length": 5069, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:स्थापत्य अभियांत्रिकी - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गातील मुख्य लेख स्थापत्य अभियांत्रिकी हा आहे.\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► जगातील गगनचुंबी इमारती‎ (१३ प)\n► पर्यावरण अभियांत्रिकी‎ (३ प)\n► बांधकाम अभियांत्रिकी‎ (३ प)\n► भूकंप अभियांत्रिकी‎ (१ प)\n► वाहतूक अभियांत्रिकी‎ (१ क)\n\"स्थापत्य अभियांत्रिकी\" वर्गातील लेख\nएकूण २४ पैकी खालील २४ पाने या वर्गात आहेत.\n\"स्थापत्य अभियांत्रिकी\" वर्गातील माध्यमे\nएकूण ५ पैकी खालील ५ संचिका या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जून २०१३ रोजी १९:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/salman-is-not-invited-for-anushka-virar-marriage-276654.html", "date_download": "2018-08-20T00:05:40Z", "digest": "sha1:O6MGUWF5D5DYBFI3RUONY6NFQGQFNI5S", "length": 12775, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विराट-अनुष्काच्या लग्नाला सलमानला आमंत्रणच नाही!", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nविराट-अनुष्काच्या लग्नाला सलमानला आमंत्रणच नाही\nविराट कोहली आणि अनुष्का शर्माचं बहुचर्चित लग्न इटलीला होणार हे आता नक्की. कसं होतंय त्यांचं लग्न आणि कोणाकोणाला आमंत्रण आहे\n11 डिसेंबर : विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं बहुचर्चित लग्न इटलीला होणार हे आता नक्की. कसं होतंय त्यांचं लग्न आणि कोणाकोणाला आमंत्रण आहे आणि कोणाकोणाला आमंत्रण आहे बाॅलिवूडमध्ये आमिर खानला पत्रिका पाठवलीय. शाहरूखला पत्रिका मिळाली की नाही हे अजूनन कळलं नाहीय. पण सलमान खानला आमंत्रण नाही. खरं तर सुलतानमध्ये अनुष्कानं त्याच्या बरोबर काम केलंय. त्याच वेळी विराट-अनुष्कामध्ये तणाव निर्माण झाला होता. तो दूर करायला सलमाननंच मदत केली होती. त्यामुळे सलमानला आमंत्रण कसं नाही, याची चर्चा सुरू आहे.\nबोर्गो फिनोचितो हाॅटेलमध्ये होणार लग्न\nहे हाॅटेल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आवडतं हाॅटेल. जगातल्या 20 महागड्या हाॅटेल्सपैकी ते एक आहे.\nफक्त 44 लोकांची राहण्याची व्यवस्था\nया रिसाॅर्टमध्ये 22 रुम्स आहेत. त्यात 44 लोकांची राहण्याची व्यवस्था आहे. म्हणून कमी लोकांना आमंत्रण आहे. रोमहून अडीच तास ड्राइव्ह करून हाॅटेलवर जाता येतं.\nसचिन तेंडुलकर आणि युवराज सिंगला आमंत्रण आहे. महेंद्रसिंग धोनीला अजून आमंत्रण नाहीय.\nलग्नाचं रिसेप्शन भारतात होणारेय. त्यावेळी बाॅलिवूड आणि क्रिकेट जगतातले स्टार्स उपस्थित राहणार आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: anushka sharmasalman khanvirat kohliअनुष्का शर्माविराट कोहलीसलमान खान\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nIt’s Confirm: 'हा' फोटो शेअर करुन प्रियांकाने निकसोबत साखरपुडा केल्याची दिली कबूली\nViral Photo: 'देसी गर्ल'च्या विदेशी सासू- सासऱ्यांना पाहिले का\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/book/export/html/302", "date_download": "2018-08-19T23:34:05Z", "digest": "sha1:Z73PWFLPTVNRGZTPZ4DPWMQ2AAXZKY5J", "length": 77363, "nlines": 173, "source_domain": "palakneeti.org", "title": "खेळघर मित्र मेळावा", "raw_content": "\nखेळघराच्या मित्रांना खेळघराची प्रत्यक्ष झलक अनुभवायला मिळावी, यासाठी एक कार्यक्रम आखला आहे. दि. १०/०३/२०१८ रोजी खेळघरात, सायंकाळी ४-९ या वेळात शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन पहाणं, खेळघरातील मुलांशी गप्पा, त्यांच्याकडून विज्ञानाचे प्रयोग, वैज्ञानिक खेळणी बनवायला शिकणे असा विविधांगी कार्यक्रम आखला आहे. खेळघरासमोरील प्रश्न कसे सोडवता येतील याबद्दल संवाद साधण्यासाठीही या कार्यक्रमात विशेष वेळ राखून ठेवला आहे. या कार्यक्रमात आपण आपल्या मित्र –परिवारासह जरूर सहभागी व्हावंत अशी विनंती आहे.\nआणखी काही नव्या लोकांना खेळघराशी जोडून घेता यावे यासाठी तुमच्या परिचयातल्या लोकांशी जरूर संपर्क साधावा. त्यासाठी काही वेगळा मजकूर या मेल सोबत जोडला आहे.\nसविस्तर माहितीसाठी खालील पत्र वेळ काढून वाचावंही विनंती\nया क्षणी आपल्याशी संवाद साधतांना तीन वर्षापूर्वी खेळघरासमोर आलेला समर-प्रसंग आठवतो आहे. आठ वर्षे सातत्यानं खेळघराला आर्थिक मदत केल्यानंतर टाटा ट्रस्टनं ही मदत थांबवण्याचा निर्णय घेतला होता. आमच्यासाठी हा एक मोठा धक्का होता. याचा कामावर परिणाम होतोय की काय अशी भीती मनात उभी ठाकली होती.\nपरंतु या काळात आपल्याकडून मिळालेल्या भक्कम आधारावर आम्ही या प्रसंगातून तगून गेलो . दरम्यान नऊ महिन्यानंतर टाटा ट्रस्टने आणखी तीन वर्षाकरिता खेळघराला आर्थिक मदत दिली. या तीन वर्षात खेळघराचे काम वाढले, बहरले, स्थीर-स्थावरही झाले. लक्ष्मीनगर मधील मुला-पालकांपर्यंत अधिक नेमकेपणानं पोचता येणे शक्य झाले. तसेच JCB,CEQUE, Bharat Forge LTD, Gyanprakash Foundation अशा संस्थांच्या माध्यमांतून महाराष्ट्रभरातल्या अनेक शिक्षण–कार्यकर्त्यांपर्यंतही पोचता आले.\nमात्र आजचा प्रश्न मागच्यापेक्षाही गंभीर आहे. या पुढील काळात टाटा ट्रस्टची मदत मिळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. आज घडीला कुठलीच ठामेठोक आर्थिक मदत मिळेल अशी दिशा डोळ्यांसमोर नाही. विविध CSR च्या माध्यमातून मदत मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु त्यांच्या निकषांनुसार आजवरच्या कामाच्या दिशेत कॉम्प्रमाईज न करण्याचा निर्णय खेळघराने घेतला आहे.\nया पुढील काळात व्यवस्थापकीय कामांसाठी खेळघराच्या आजवर साठवलेल्या निधीवरच्या व्याजाचा उपयोग करता येईल. तसेच खेळघर विस्तार प्रकल्प, प्रशिक्षणांच्या मानधनातून चालू राहील. मात्र सर्वात मोठा प्रश्न आहे तो लक्ष्मीनगरमधील पहिली ते बारावी या वयोगटातल्या १५० मुले आणि त्यांच्या पालकांबरोबरच्या कामासाठीच्या निधीचा यासाठी मात्र मित्र-मंडळीच्या मदतीवरच अवलंबून रहावे लागणार आहे. हा खर्च आज घडीला वर्षाला सुमारे १५,००,०००/- आहे.\nखेळघराची सर्वात जमेची बाजू म्हणजे माणसं खेळघरावर जिवापाड प्रेम करणारे आणि कामात स्वयंसेवी सहभाग घेणारे कार्यकर्ते आणि मुलांना अतिशय प्रेमानं शिकवणारे शिक्षक असा आमचा २० जणांचा एकसंध गट ही खेळघराची खरी ताकद आहे.\nया जोडीला आम्हाला आधार आहे तो दरवर्षी नेमानं ठराविक रकमेची किंवा वस्तूंची मदत करणाऱ्या आपल्या सारख्या मित्र-मैत्रिणींचा तुमच्या अतिशय व्यस्त दिनक्रमामध्येही खेळघराची आठवण तुमच्या मनात जागी असते याची प्रचिती आम्हाला अनेकवार आली आहे.\nआज पुन्हा एकदा तुमची मदत मागण्यासाठी हे पत्र लिहित आहे. तुमच्याकडून यथाशक्ती मदत खेळघराला मिळेल हा विश्वास आहेच त्याबरोबरच तुमच्या परिवारातल्या मंडळीना, मित्र – सहका-यांना खेळघराची ओळख करून देता यावी यासाठी दि.१०/०३/२०१८ रोजी, ५ ते ९ या वेळेत खेळघर मित्र -मेळाव्याचे आयोजन केले आहे. या निमिताने आपण सर्वांनी भेटावे, विचाराचे आदान प्रदान करावे, खेळघराच्या मुला-शिक्षकांबरोबर एक सायंकाळ घालवावी असे मनापासून वाटते आहे. या मेळाव्यात आपल्याला खेळघरातल्या मुला-मुलीशी संवाद साधायची, खेळायची, त्यांच्याकडून विज्ञानाचे प्रयोग शिकायची संधी आहे.\nआजच वेळ राखून ठेवा आणि जरूर जरूर या मित्र - मेळाव्यात सहभागी व्हा तुम्ही येऊ शकाल ना, आणखी कुणाला बरोबर आणाल याबद्दल फोनवर बोलूच.\nवेळ - ४ ते ९\nस्थळ - खेळघर, शुभदा जोशी,\nगुरुप्रसाद अपार्टमेंट, २३, आनंदनिकेतन सोसायटी, कर्वेनगर, पुणे - ४११०५२.\nफोन नंबर - ०२०- २५४५७३२८, ९८२२८७८०९६, ९७६३७०४९३०, ९८२२०९४०९५.\nशनिवार दिनांक 13 जून 2015, सायंकाळी 4-7, या कार्यक्रमासाठी आपल्याला मनापासून आमंत्रण\n१.\tलक्ष्मीनगर कोथरूड, पुणे वस्तीमधील काम :-\n•\t१ ली ते १०वीची शालेय मुले मुली अभ्यास गट, विचारांचा विकास.\n•\tपालकांसमवेत काम- गृहभेटी , पालकसभा, शिबीर, विशेष कार्यक्रम.\n•\tयुवक प्रकल्प – दहावीच्या पुढील मुलांना शैक्षणिक मदत, मार्गदर्शन\nगेली चार वर्षे खेळघरामध्ये आठवड्यातील ४-५ दिवस ,प्रत्येकी १५-२५ मुले असलेल्या आठ गटामध्ये वेगवेगळ्या वेळांना आणि वेगवेगळ्या जागांमध्ये काम चालू आहे .\n२.\tमहाराष्ट्रभर नवी खेळघरे सुरु व्हावीत यासाठीचे काम :-\n•\tखेळघर संकल्पनाची ओळख करून देणारे पाच दिवसाचे निवासी शिबीर.\n•\tनवी खेळघरे सुरु करू इच्छिणाऱ्या संस्था – व्यक्तीना गरजेनुसार मार्गदर्शन आणि प्रशिक्षण . १० नव्या खेळघराच्या माध्यमातून ८०० ते ९०० मुलांपर्यंत खेळघर पोचत आहे.\n•\tखेळघरात राहून प्रत्यक्ष काम बघून शिक्नुयासाठी फेलोशिप कार्यक्रम .\n•\tखेळघराच्या मॅन्यअलचे काम.\nशिक्षण वंचितापर्यंत पोचावं, आनंदाच व्हावं या उद्देशानं “पालकनीती परिवार” संस्थेन सुरु केलेला खेळघर हा एक उपक्रम सलग अठरा वर्षे, अनेक आव्हानाशी सामना करत हे काम उभं राहिलं, पुढे गेलं. आज कोथरूडमधल्या लक्ष्मिनगर येथील १५० मुला-मुलींबरोबर अर्थपूर्ण शिक्षणाचं हे काम जोमदारपणे चालू आहे.या झोपडवस्तीतील शंभराहून अधिक मुल-मुली आत्मविश्वासान स्वतःच्या पायावर उभी आहेत. प्रसन्न संवेदनशीलतेन आयुष्य जगात आहेत.\nवंचीत मुलांचे प्रश्न,मानसिकता ,त्यांना नेमक काय आणि कसं शिकवायला हवं अशा मुद्याचा खेळघराने शास्त्रशुद्ध अभ्यास केला. वंचित मुलांसमवेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी या अभ्यासावर आधारित प्रशिक्षणाची रचना तयार केली आहे. अशा प्रशिक्षणाच्या माध्यामतून महाराष्ट्रात नऊ ठिकाणी खेळघरे सुरु झाली आहेत. यामधून आता सुमारे १००० मुलांपर्यंत खेळघर आता पोचले आहे.\nपालकनीती खेळघराच्या या दोन्ही प्रकल्पातील काही ठळक उपक्रमांबद्दल या वार्तापत्रात माडणी केली आहे.\nखेळ, कला आणि संवाद ही खेळघरातली तीन महत्वाची शिकण्याची माध्यमं\nखेळ मुलांना आतिशय प्रिय आणि संवादाला सहभागी पद्धतीत पर्यायच नाही त्यामुळे खेळ आणि संवाद हे खेळघराच्या रचनेचे अविभाज्य भाग असतातच. पण वर्गाच्या रचनेत कलेचा अंतर्भाव होण्यासाठी मात्र आवर्जून प्रयत्न करावे लागतात. याचे एक कारण म्हणजे ताईंनाही कलांची अनुभूती घेण्याची संधी मिळालेली नसते. त्यामुळे त्याही कलेशी फटकूनच वागतात.\nही उणीव भरून काढण्यासाठी जानेवारीमध्ये तायांसाठी कलेच्या शिबिराचं आयोजन केलं होतं. पालकनीतीचे विश्वस्त रमाकांत धनोकार हे चित्रकार आहेत. त्यांनी या शिबिराची जबाबदारी घेतली. शुभदा जोशींनी त्यांना मदत केली. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या क्षणांचं चित्र काढण्यापासून सत्राची सुरवात झाली. चित्रं काढता काढता सगळ्या ताया कधी स्वतःच्या भावविश्वात राममाण झाल्या हे समजलेच नाही.\nत्यानंतर धनोकरांनी काही युक्त्यांची ओळख करून दिली. पातळ ट्रेसिंग कागद चुरगळून त्यावर पेस्टल कलर्सनी केलेल्या रंगलेपनातून आपसूक तयार होत जाणारे चित्रं, स्वतःच्या नावाच्या अक्षरांतून तयार होणारी चित्रं इत्यादी. हे पाहून, चित्रं काढणं काही अवघड नाही असं ताईच्या लक्षात येऊ लागलं. त्यामुळ मजा येऊ लागली. सर्वात धमाल आली कोलाज तयार करताना कागदाच्या एका बाजूला जालरंगाचे मन मानेल तसे फराटे मारायचे. त्यानंतर तो कागद उलटा करून त्यावर हवं ते चित्र काढायचं. नंतर त्या रेघांवरून कापायचं. आता उलट बाजूनं रंगीत असे कापलेले तुकडे दुसऱ्या न केलेल्या कागदावर चिकटवायचे. या प्रक्रियेतून आधी कल्पनाही मस्त ,वेगळेच चित्र तयार होतं. या सगळ्या अनुभवांतून जाताना ताईंना खूप छान वाटत होते. ताजंतवानं झाल्यासारखं वाटत होतं.\nया शिदोरीच्या आधारावर तायांनी मुलांबरोबर कलेच्या पंधरवडयाची आखणी केली. मुलांच्या अनुभवांशी जोडून घेत ठसे चित्रं, दोरा चित्रं, नावांची चित्रं, पानांची चित्रं, कोलाज अशा अनेक चित्रप्रकारांमध्ये मुलं अगदी रमून गेली. संवादातून चित्रांच्या दुनियेत शिरणे तसेच चित्रांवर गटात बोलणं, त्यावर लिहिणं अशा प्रकारे मुलं भाषेशी जोडून घेत कलेच्या दुनियेत मनसोक्त विहार करत होती. आपण इतकी सुंदर चित्रे काढू शकतो यावर मुलांचा विश्वासच बसत नव्हता.\nमुलांबरोबरच्या गप्पांतून या चित्रांचे प्रदर्शन भरवावे अशी टूम निघाली. मुलांना आपलं काम पालकांना दाखवावं असं मनापासून वाटत होतं. ताई आणि मुलांनी मोठ्या परिश्रमांनी दोन्ही आनद्संकुलच्या वास्तू सजवल्या. १६ मार्चला सायंकाळी ५ वाजता धनोकार आणि आभा भागवत यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. मुलं आपापल्या पालकांना घेऊन आली. त्यांना सारी चित्रे दाखवली. ती कशी काढली हे समजून सांगितलं. एका बाजूला LCD player वर गेल्या पंधरवड्यातील चित्रप्रक्रियेचे फोटो दाखवले जात होते. कलेचा मुलांच्या विकासाला कसा हातभार लागतो याबद्दल ताई पालकाशी बोलत होत्या.\nपालकांनी आम्हालाही अशी चित्रे काढण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.\nमुलांचा आनंद, रमून जाणं, आपण होऊन बोलायला, लिहायला तयार होणं, वेळेचं भान न राहाणं हे फार सुंदर होतं. कला हा विषय यापुढे वर्गरचनेचा महत्वाचा भाग बनेल असा विश्वास ताईंनाही वाटू लागला.\nभूमितीतील मुलभूत आकार आजूबाजूला सहज दिसतात, पण त्यांच्याकडे जाणीवपूर्वक मुलांचे लक्ष वेधून घेऊन ते पाठ्य-विषयाशी जोडणं आवश्यक असतं. भूमितीतील बऱ्याच संकल्पना अमूर्त आहेत. त्यामुळे त्या समजण मुलांना अवघड जातं. म्हणून पहिलीपासून सर्व गटात सलग आठ दिवस मुलांबरोबर भूमितीच्या संकल्पनांवर काम करावं असं ठरवलं.\nमुलांच्या समजेच्या टप्प्यांप्रमाणे प्रत्येक समजणं गटाचा उद्देश ठरवून आमच्या अभ्यासाची सुरुवात झाली. त्यासाठी प्रत्येक इयत्तेची पाठ्यपुस्तकं आणि NCERT ची पाठ्यपुस्तकं यांचा संदर्भ घेऊन काम केलं. प्रत्येक ताईने आपल्या गटात त्यातल्या कोणत्या संकल्पना घेता येतील याचा अंदाज घेऊन अभ्यासक्रम ठरवला. खेळ आणि उपक्रमही ठरले.\nपहिलीच्या गटात मुलभूत आकार, त्यांची नावं, ते शब्द वाचता येणं, आकार व नावाच्या जोडया लावणं, त्या आकारांच्या आजूबाजूच्या वस्तू सांगणं आणि याचा वेगवेगळ्या उपक्रमातून सराव असं घ्यायचं ठरलं. सुरुवातीला त्रिकोण, आयत, चौरस व वर्तुळ हे आकार, त्यांची शब्द्कार्डे अशी ओळख झाली. मग आयत व चौरसातला फरक सांगितला. तो त्यांना नजरेने कळत होता पण शब्दात नीट सांगता येत नव्हता. मग काड्यापेटीच्या काड्या घेऊन ते आकार त्यांना बनवायला दिले. त्यातून त्यांना तो छान स्पष्ट झाला.\nत्यांना द्विमितीय व त्रिमितीय आकारातला फरकही सोप्या शब्दात समजून सांगावा असं आम्हाला वाटत होतं कारण असे आकार त्यांना आजूबाजूला दिसत असतात. पण कदाचित मुलांना हे समजणार नाही की काय अशी शंका मनात होती. शेवटी ‘करून तर पाहू’ म्हणून ते घ्यायचं ठरवलं. मग वर्तुळाकार आणि गोलाकार अशा वस्तू दाखवून त्यांची चर्चा झाली. त्यातील फरक मुलांना कळत होता पण पुरेसा स्पष्ट झाला नव्हता. म्हणून फळ्यावर एका बाजूला गोल व दुसरया बाजूला वर्तुळ आकाराच्या वस्तूंची यादी केली. तेंव्हा सोनाली पटकन म्हणाली,” ओ ताई, शून्याचा आकार पण वर्तुळच असतो ना” सुरुवातीला एकदोन वस्तू सांगितल्यावर मुलांकडून वस्तूंची नावं भराभर आली. यामुळे आमचा हुरूप वाढत होता आणि मुलांना संकल्पना स्पष्ट होत होती. दुसऱ्या दिवशी उजळणी घेतली तेंव्हा मुलांना द्विमितीय व त्रिमितीय वस्तूंमधला फरक समजला आहे असं दिसलं. मग शंकू आणि त्रिकोण यातला फरक वस्तूंच्या मदतीने स्पष्ट करून दाखवला. फळ्यावर यादी करायला सुरुवात केल्यावर मुलांनी आजूबाजूच्या अशा आकारांच्या वस्तूंची नावं भराभर सांगितली. त्यानंतर काही चित्रांची कार्डे देऊन मुलांना त्याचे वर्गीकरण करण्यास सांगितलं. वर्गीकरण करताना काही मुलांना मदत लागली त्यावेळी बाकीच्या मुलांनी मदत केली.\nअमूर्त संकल्पना मुलांना इतक्यात समजणार नाही म्हणून शिकवायला नकोत असा आपण नकळत विचार करतो आणि शिकवत नाही. पण यावेळी अशी शंका बाजूला ठेवून आम्ही आणि मुलांनीही काठिण्यपातळी ओलांडली याचा आनंद मनात होता.\nमोठ्या गटांबरोबरही अशाच पद्धतीने मुलभूत संकल्पना वेगवेगळ्या कल्पना आणि उपक्रम वापरून घेतल्या.\nउदाहरणार्थ- सममिती शिकवताना - मराठी आणि इंग्रजीतील कोणती अक्षरे सममित आहेत आणि कोणती नाहीत हे शोधणे, ठिपक्यांचे कागद वापरून कोन, त्रिकोण, चौकोन, आयत आणि चौरस काढणे, निरनिराळे आकृतिबंध काढणे असे मुलांना खूप आवडणारे कृतीकार्यक्रम झाले. त्याने भूमितीसंदार्भातला मुलान्चानी तयांचाही मानसिक अडथळा दूर होण्यास मदत झाली.\n“खेळघराच्या खिडकीतून ” चे हे लिखाण करतानाच आमची वाचनजत्रेची तयारी चालू आहे. मुलांना वाचनाची भूक लागावी आणि ती भूक भागावी हा या जत्रेचा उद्देश आहे. काम उत्साहात चालू आहे,पण अजून पूर्ण झालेला नाही. त्यामुळे त्याबद्दल वाचण्यासाठी पुढच्या वार्तापत्रात वाचायला मिळेल.\nलक्ष्मीनगर वस्तीतील मुक्त वाचनालय\nयावर्षी जुलेपासून आम्ही लक्ष्मीनगर वस्तीत दोन ठिकाणी वाचनालय सुरु केले त्यामुळे आम्हाला अधिकाधिक मुले व लोकांपर्यंत पोहोचता येत आहे. व आमचे या वस्तीतील लोकांचे नाते अजूनच दृढ होत आहे. या वाचनालयामुळे मुलासमोर एक वेगळेच विश्व खुले होण्यास मदत होत आहे.\nसुरुवातीला हे वाचनालय आम्ही मारुतीच्या देवळासमोरील जागेत आठवडयातून एकदा शनिवारी दोन तासांसाठी भरवत होतो पण मुलांचा उत्तम प्रतिसाद व त्यांचा नवीन शिकण्यातील व वाचनातील रस बघून आम्ही आता ते वस्तीतील समाज मंदिरात दर गुरुवारी सुद्धा वाचनालय सुरु केले आहे.\nसाधारणपणे ३० पुस्तके घेऊन जाते ह्यामध्ये पुस्तके अतिशय काळजीपूर्वक, वयानुरूप निवडलेली असतात अगदी लहान्मुलासाठी चित्राची पुस्तके तर काही मोठी चित्रे व एक दोन वाक्ये असलेली पुस्तके असतात तर मोठ्या मुलांसाठी जरा मोठी पुस्तके निवडलेली असतात. ताई कट्ट्यावर पुस्तके पसरून ठेवते मुले आपल्या आवडीची पुस्तके घेऊन तेथेच वाचत बसतात मुलांना पुस्तके निवडण्याचे पूर्ण मुभा असते कधी कधी लहान मुलांना ताई पुस्तके वाचूही दाखविते. एक मोठ मुलगा तर न चुकता या वाचनाल्याला हजेरी लावतो व अनेक पुस्तके वाचतो हा मुलगा एके ठिकाणी नोकरी करतो पण त्याची ही वैचारिक भूक भागविण्यात खेळघराचा खारीचा वाटा आम्हाला नक्कीच आनंद देऊन जातो. सर्वसाधारणपणे १५-२० मुले पालक व कधी कधी दुकानदार सुद्धा\nतेथील पुस्तके वाचतात मारुतीमंदीरच्या आजुबाज्च्या पालकांना हा उपक्रम इतका आवडतो की तेथील जागा स्वच्छ करतात व आजुबाजूच्या मुलांना बोलावून आणतात.पुस्तके खूप हाताळल्यामुथे लवकर खराब होत आहेत.त्यामुळे नवनवीन पुस्तकांची त्यात भर टाकण्याची व नित जड प्लास्टिक कव्हर घालण्याची एक नवी गरज निर्माण झाली आहे व तेव्हा या उपक्रमाला आपली भरघोस मदत मिळावी ही आमची मन:पूर्वक इच्छा आहे.\nखेळघर संकल्पनेचा विस्तार प्रकल्प\n२००७ पासून हा प्रकल्प सर रतन टाटा ट्रस्टच्या मदतीने सुरु झाला. खेळघराच्या माध्यमातून आम्ही सर्जनशील, अर्थपूर्ण, आनंददायी पद्धतींचा प्रत्यक्ष मुलांबरोबरच्या कामाचा अनुभव घेतलेला आहे. या कामातून जे काही नव्यानं समजलं ते अनौपचारिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था व व्यक्तींसोबत वाटून घेण्याचं ठरविलं. त्यातूनच खेळघराच्या प्रशिक्षणांचा कार्यक्रम सुरू झाला. दर वर्षी खेळघरातर्फे पाच दिवसांचे निवासी शिबीर घेतलं जातं. सुरु झाले. ज्या व्यक्ती आणि संस्था आपापल्या ठिकाणी नवी खेळघरं सुरू करतात त्यांना पालकनीती खेळघराकडून काम उभं राहणं आणि कार्यकर्ते तयार होण्यासाठी प्रशिक्षण देणं यासाठी मदत मिळते. वर्षातील २० ते २२ दिवस हे प्रशिक्षण होते. खेळघर हस्तपुस्तिका वापरून हे प्रशिक्षण घेतले जाते. या हस्तपुस्तिकेची मदत कार्यकर्त्यांना पुढील काळात स्वतःचा अभ्यास व उपक्रमांची आखणी करण्यासाठी होतो.\nसध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी चालू असलेली खेळघरं.\nक्रमांक संस्थेचं नाव व काम सुरू झाल्याचं साल खेळघरांची संख्या मुलांची संख्या समुदायाचा प्रकार कार्यकर्त्यांचं वेगळेपण\n१ समिधा, पुणे २००९ १ २० शहरी वस्ती स्वंयसेवी कार्येकर्ते\n२ नारी समता मंच, मुळशी 200९ ९ २८१ आदिवासी पाडे\tपाड्यावरील ८-१० ची मुलेवी\n३ पालकमंच संवेदना गट, कोल्हापूर २०१० ३ ११० शहरी वस्ती\tस्वंयसेवी कार्येकर्ते\n४ सामर्थ्य, उमरगा २०११ ५ १३५ लमाणी वस्ती स्वंयसेवी कार्येकर्ते\n५ अक्षरा, मुळशी २०११ ८ ११० ग्रामीण भाग नेमलेले शिक्षक\n६ भारतीय शिक्षण संस्था, नागपूर २०१३ १५ ४१५ आदिवासी पाडे\tपाड्यावरील शिक्षक\n७ भारत फोर्ज कंपनी, मुंढवा २०१४ १ ५० शहरी वस्ती\tनेमलेले शिक्षक\n८ ग्यानप्रकाश फौंडेशन, पुणे २०१५ १ ५० शहरी वस्ती\tनेमलेले शिक्षक\n९ उन्नती, अकोट २०१५ ७ १४०\tआदिवासी पाडा\tपाड्यावरील शिक्षक\nज्यांना खेळघरासारखे काम करायची इच्छा आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्यांच्या खेळघराचं काम उभे राहीपर्यंत आम्ही मदतीला आहोत.\n“ आनंदाने शिकण्याचा दिशेने ” ही खेळघराची हस्तपुस्तिका लवकरच तयार होत आहे. गेल्या १९ वर्षाच्या खेळघराच्या कामातून आमच्या हाती लागलेल्या संकल्पना पद्धतीत उपक्रम यांची या पुस्तिकेत सविस्तर माडणी आहे.\nपुढील वार्तापत्रात याबद्दल अधिक सविस्तार बोलू शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ,रस असणाऱ्या प्रत्येकासाठी या पुस्तिकेची मदत होईल ,असा विश्वास वाटतो.\nखेळघरातील दहावी पास झालेल्या मुलांसोबत दर सोमवारी तीन तास वस्तीत युवक गट चालतो. यात मुलांच्या प्रश्नांवर, अडचणींवर चर्चा होते. त्याचबरोबर वस्तीतील, समाजातील महत्वाच्या घडामोडींवर चर्चा होते. हा गट घेण्याचा उद्देश, या मुलामुलींनी पुढचं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहावं हा आहे. याबरोबरच वस्तीतील इतर आकर्षणे –व्यसने, गुंडगिरी, प्रेमप्रकरणे, राजकीय पक्षांचा प्रभाव यापासून दूर राहणं, सामाजिक बांधिलकी जपणं हेही अपेक्षित असते व त्या दृष्टीने विचार करून उपक्रम आखले जातात. त्यांचा कल आणि क्षमतानुसार त्यांनी कोणता कोर्स निवडावा यासाठी मार्गदर्शन केलं जातं.\nसध्या खेळघरातून शिकून बाहेर पडलेली ७-८ मुलेमुली स्वतःच्या पायावर उभी राहून घराला आर्थिक आधार देत आहेत. शिवाय घरातील लोकांबरोबर चर्चा करून भावंडांच्या व स्वतःच्या लग्न किंवा नोकरी या विषयांवर आपली मते ठामपणे मांडत आहेत. त्यांच्यामधले हे सकारात्मक बदल आम्हाला आनंद देणारे आहेत.\nखेळघराच्या मित्र गटापैकी अनेकांनी दरवर्षी आर्थिक मदत पुरवून या मुलांच्या शिक्षणाला हातभार लावला आहे.\nसध्या मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी सर्च संस्थेच्या निर्माण या गटातर्फे काही कृतीकार्यक्रम आखला आहे. त्यात भाग घेण्यासाठी या गटातून ३ मुली व १ मुलगा १० दिवसासाठी गेले आहेत.\nस्वतःसाठी, मुलांसाठी, वंचितांसाठी शिकण्यातला आनंद शोधणं हे तुम्हाला , आम्हाला आणि खेळघराला महत्वाच वाटतं. सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्याखेरीज हे स्वप्न प्रत्यक्षात येणं शक्य नाही म्हणूनच तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.\nगेल्या वर्षी खेळघरासमोर गंभीर असा आर्थिक प्रश्न उभा राहिला होता. जवळपास वर्षभर खेळघरात कोणत्याही निधी पुरवणाऱ्या संस्थेची मदत उपलब्ध नव्हती.\nया काळात आपल्यासारख्या अनेक मित्रांनी आत्मयतेने ,पुढाकार घेऊन वेगवेगळ्या प्रकारे कामात मदत केली. आर्थिक हातभारही लावला.आणि त्यामुळेच हे काम सक्षमतेने पुढे नेऊ शकलो.\nत्यानंतर पुढील तीन वर्षांकरिता सर रतन टाटा ट्रस्ट चा निधी उपलब्ध झाला. आर्थिक विवंचना थोडी फार कमी झाली. अर्थात हा निधी खेळघराच्या एकूण खर्चाच्या ६० टक्केच रकमे इतका आहे. बाकी रक्कम आपल्यालाच उभी करायची आहे. या तीन वर्षांकरिता दिलेली मदत ही शेवटचीच असेल हे सर रतन टाटा ट्रस्टने सुतोवाच केले आहे.\nआता जरी हुरुपाने काम चालू केले आहे तरी त्या ९ महिन्यांच्या काळाने आम्हाला खूप काही शिकवले असे म्हणता येईल .बाकी कशाचेही सोंग आणता आले तरी पैशाचे सोंग आणता येत नाही हे पुरेपूर समजले.त्यामुळे जागे होऊन पुढील काळात ही आपली साथ असेल तरच काम चालू राहिलं हे निश्चित\nखेळघरात अत्यंत उत्साहाने अनेक पातळ्यावर काम चालू असते. मुलांसमवेत आम्ही सगळे आंनदान या कामात रस घेतो. या आनंदात आपल्यालाही सहभागी होतो यावं म्हणून “ खेळघराच्या खिडकीतून ” या वार्तापत्राच्या माध्यामतून आपल्यापर्यंत पोचायचे ठरवले आहे.\nतसेच आपल्याला खेळघरातल्या मुल-कार्यकार्त्यांबरोबर संवाद साधायची संधी मिळावी यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.\nखेळघरातल्या वाचन जत्रेच्या निमित्ताने .......\nशनिवार दिनाक १३ जून २०१५, सायंकाळी ४ – ७ या कार्यक्रमासाठी आपल्याला मन:पूर्वक आमंत्रण \nखेळघराच्या कामात आपल्याला विविध पद्धतीनी सहभागी होता येईल .\n१.\tमुलांशी संवाद साधण्यासाठी, त्यांना आपल्याजवळील एखादे कौशल्य शिकवण्यासाठी, खेळघरातल्या व्यवस्थेच्या कामात मदत करण्यासाठी आपण वेळ देऊ शकता.\n२.\tआपल्यासारख्या काही मित्रांनी जर दरवर्षी खेळ घरतल्या एका किवा काही मुलांमागे येणाऱ्या खर्चाची जबाबदारी घेतली तर या आर्थिक आव्हानांना समोर जाण्याच बळ अम्हाला मिळेल. एकेका मुलामागे वर्षभ्रसाठी खेळ\nघराला येणारा खर्च सर्वसाधारणपणे असा आहे.\n१ ली ते ६ वी मधील मुलं – ८००० /-\n७ वी ते १० अम्धील मुलं- १००००/-\nशैक्षणिक शुल्क भरण्यासाठी १० वी नंतरची शिक्षणासाठी या मुलांना खेळघराकडून २०००० पर्यंत मदत दिली जाते.\n३.\tसर रतन टाटा ट्रस्ट तर्फे खेल्घ्रतील पहिली ते सहावीच्या सुमारे ११० मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मात मिळते.परंतु सातवी ते दहावी आणि युवक गटाच्या मुलांसाठी मात्र आर्थिक मदतीची गरज आहे. आठवड्याचे ५ दिवस ३ तासासाठी मुले खेळघरात येतात.२०ते २५ मुलांबरोबर एक शिक्षिका काम कर्ते. भाषा,गणित आणि जीवन कौशल्ये यासारख्या विषयांवर काम होते. आरोग्य, स्वओळख ,संवाद कौशल्ये, भावनांचे समायोजन अशा विषयावरील काम मुलांची व्यक्तिमत्वे समृद्ध कर्ते. सर्वधर्मसमभाव, लिंगाधारित भेद्भाव, हिंसेला विरोध अशा विषयांवरच्या चर्चायांच्या माध्यमातून मुलांच्या जाणिवांचा विकास होतो.\n३.\tवह्या, पुस्तके, स्टेशनरी , खेळणी अशा गोष्टी वस्तुरूपात अथवा देणगी रुपात देता येईल.\n४.\tखेळघरात मुलांना आठवड्यातून दोनदा पौष्टिक खाऊ दिला जातो त्याचा खर्च ६०००/- रुपये असा होतो.\n५.\tवर्षातून एकदा मुलांची सहल नेली जाते. त्याचा खर्च २००००/- ते २५०००/- असा येतो .\n६.\tखेळघरातील विशेष कार्यक्रमामध्ये आपला सहभाग मिळाला तर ते अधिक सक्षमतेने साकार होतील.\nगुरुप्रसाद अपार्टमेंट, २३, आनंदनिकेतन सोसायटी, कर्वेनगर,पुणे- ४११०५२.\nअमृता क्लिनिक, प्रयास आठवले कॉर्नर,\nसंभाजी पुलाजवळ कर्वे रोड, पुणे – ४११००४.\nदरवर्षी खेळघरातील दिवाळी ही नवे नवे रूप घेऊन येते. खेळ्घराच्या कुटुंबात खूप माणस आहेत म्हणजे अगदी शाळेत न जाणार्यांपासून ते कॉलेज,नोकरी करणार्यांपर्यंत , महणून प्रत्येकाला\nदिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी छोट्यांची आणि मोठ्यांची दिवाळी वेगवेगळी साजरी करण्याचे ठरले त्यानुसार नियोजनही झाले .\nदिवाळी - लहान मुलांची\nछोट्या मुलांसाठी खर तर खेळघरात जाणं म्हणजे मजेची धमाल ट्रिपच असते .तिथली मोकळी जागा ,ते मातीच घर , तो खुणावणारा झोका अन गच्चीतून दिसणार मोकळ आभाळ हे सर्व पाहण्यासाठी , अनुभवण्यासाठी मुलं संधी शोधतच असतात.\nदिवाळीच्या दिवशी प्रत्येकजण खूप सुंदर दिसत होतं. मुले नटली तर होतीच पण त्यांच्या आनंदी, प्रसन्न चेहऱ्यामुळे ती अजूनच सुंदर दिसू लागली होती . खेळघरात मुलाचं स्वागत सुंदर रांगोळीने आणि तायांच्या प्रेमळ हास्याने झाले. आम्ही सगळे एकत्र येऊन ताई व मुले असे कोपरे केले होते .येथे येणाऱ्या प्रत्येकाला मनसोक्त आनंद लुटायला मिळावा हाच यामागचा हेतू . प्रत्येक कोपर्यावर खेळाच साहित्य ,कागद ,रंग ,फुल, फुगे,देण्यात आली आणि गमत म्हणजे एवढ्या जागेत १०० मुले असूनही कुठेही गर्दी ,गोधळ जाणवला नाही. सहज त्या त्या कोपर्यातून जाताना जाणवत होत की प्रत्येक मुलं आणि ताई तितकाच त्यांचा आस्वाद घेत होती.\nबघता बघता प्रत्येक कोपरयामध्ये तोरण, आकाशकंदील,पणत्या ,फुगे ,साखळ्या पाना - फुलांच्या रांगोळ्या तयार झाल्या .त्यातीलच मोठी मुलं ताई ,दादांच्या माद्ठीने खेलघरही स्वतः प्रमाणेच नटवल .त्या कोर्या भिंती मधेही मुलांच्या प्रेमळ स्पर्शाने ,त्यांच्या किलबिलाटाने जाणं येत गेली .भिंती ,पिनाप्बोर्द बोलू लागले. एकत्र गप्पांच्या वेळी आम्ही काय - काय केल ते सांगत होती .मात्र त्यांना सर्वात भावलेली , मनाला छान वाटलेली गोष्ठ आधी सांगितली यामुळे अनोळखी तयानीही मुलांच्या मनात घर केल होत.\nसमईच्या शांतपणे उजळ्लेल्या ज्योतीच्या मंद प्रकाशात सुंदरशी प्रार्थना अन फराळ करून खर तर ही दिवाळी साजरी झाली. फटाके आणि पणत्यां नसतानाही दिवाळी एवढी मजेची होऊ शकते याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले व आनंदही झाला.\nदिवाळी - मोठ्या मुलांची\nया वेळेस सर्व मोठ्या मुलांनी मिळून एक मोठा किल्ला तयार केला. किल्ला आमच्या नविन आनंदसंकुल मध्ये केला आहे. अनेक वस्तु कागदच्या ऑरिगामी वापरुन बनविल्या. ग्रीटिंगच्या माध्यमातून मुलांनी घरच्यांना तसेच ताया- काकुना शुभेच्याही व्यक्त केल्या. प्रत्यक्ष दिवाळीचा दिवस उजाडला . खेळघर, कुटुंबातील व्यक्तींमुळे खूपच गजबुजून गेले होते. लहानाचे खेळ खेळताना त्यांची मजा लुटण्याचा मनमुराद आनंद मोठयानीही घेतला.नंतर एक ताई/ काकू आणि तिच्यासोबत ४-५ मुले असे गटात गप्पा मारल्या. एकमेकाना संवांदातून समजून घेऊन जवळ येणे हे खूप महत्वाचे होते.नियोजन करतेवेळी वाटले होते की १५-२० मिनिटात मुलं कंटाळतील पण प्रत्यक्ष पाहता एक तास झाला तरी कोणीच उठायला तयार नव्हते . त्यावेळी आम्हाला व मुलांना समजल की जेव्हा मोठे आणि छोटे एकमेकांना समजून घेऊन संवादाच्या एका पातळीवर येतात त्यावेळी ते किती छान नात निर्माण करू शकतात . त्यातच ताया/ काकुनी मुलांना समजून घेऊन त्यांच्यातील \" खास \" हे ग्रीटिंगवर लिहून त्यांना दिल्यामुळे तर मुले खूप भारावून गेली होती.\nसर्वांच्या गटात मनमुराद् गप्पा झाल्यावर सर्वजण एकत्र गोलात बसून प्रार्थना म्हंटली त्यानंतर ताई -मुलांनी एकमेकाबाबत नव्याने समजलेल्या गोष्टींचे एकमेकाना सांगितल्या . हे सर्व सांगताना मुलं खूप भावूक होत होती .युवक गटातील मुलांना कॉलेज ,नोकरी मुळे रोज खेळघर मिळत नाही खेल्घारातून बाहेर पडल्यावर खेल्घारातल वातावरण , मोकळेपणा -आपलेपणा त्याची आठवण करत आसल्याचे त्यांनी सांगितले.\nनवीन आलेल्या ताईने सांगितले की आजपर्यंत वेगवेगळ्या कामाच्या ठिकाणी दिवाळी साजरी केली पण खेलाघारातल्या दिवाळीसारखी दिवाळी कुठेही पहिली नाही,जिथे मुलांना ,मोठ्यांना इतका अवकाश असतो.\nया सर्व कार्यक्रमांनन्तर दिवाळीचा फराळ गप्पांसोबत चालू होता . सुरुवातीला जो लहान -मोठ्यांमध्ये दुरावा होता तो आता कुठल्या कुठे पळून गेला होता. मुलं सहजपणे सर्वांशी गप्पा मारत होते.\nलक्ष्मीनगर मध्ये असणारी खेळघर ही जागा मुलांची आवडणारी आहे. तिथे मुलांना खेळण्यासाठी अर्थपूर्ण शिक्षण घेण्यासाठी तसेच बालपणात भर घालणारी आहे. त्यामुळे बहुसंख्य मुले गेली १६ वर्षापासून खेळघराचा लाभ घेताना दिसतात .खेळघराचा लाभ अजून जास्तीतजास्त मुलांना घेण्यासाठी खेळघरात प्रयत्न केले जातात बऱ्याच वेळा मुलाना व पालकांना देखील खेळघरात दाखल झालेल्या मुलांबद्दल चांगला बदल दिसून येतो परंतु बरीच मुले भाषेची अडचण किवा खेळघरची व्यवस्थित माहिती नसल्याने खेळघरपासून वंचित राहतात.\nखेळघराला जेव्हा रतन टाटा ट्रस्टची आर्थिक मदत मिळायला लागली तेव्हा खेळघराचा मुख्य उद्देश झाला की मुलांची खेळघरातील संख्या वाढवणे त्याच उद्देशाच्या पूर्तीसाठी विविध गम्मत उपक्रम, सर्जनशीलतेला कल्पनाशक्तीला वाव मिळेल अशा उपक्रमांची आखणी करून गर गर गिरकी शिबीर आयोजित केले.गर गर गिरकी हे शिबीर ८ ते १३ वयोगटातील मुलांसाठी एप्रिल २५ ते २८ एप्रिल या दरम्यान सुट्ट्यांमध्ये घेण्यात आले. खेळघरातील सर्व कर्मचारी वर्ग सर्व गटातील मुलांनी गृहभेटी करून मुलांना व पालकांना शिबिराचे निरोप दिले.\nपहिलादिवस :-(मुले २७) पहिल्या दिवशी आनंद संकुलमध्ये आमच्या मुलांनी चेहऱ्यावर, हातावर चित्र काढून नवीन मुलांचे स्वागत केले. त्यानंतर सोसायटीच्या हॉल मध्ये मुख्य उपक्रमास सुरुवात झाली. ती म्हणजे \"गोलांची दुनिया \" विविध प्रकारचे गोल कल्पनाशकतीला वाव या दृष्टीने कुठे कुठे गोल असतात. घेतलेल्या गिरकी पासून पृथ्वीगोलापर्यंत त्यांच्या कागदावर रचना करून कागदकला मुलांनी तयार केली.\nदुसरा दिवस:- (मुले ३६) या दिवशी चित्र कथेच्या सहाय्याने सकस संतुलित आहाराविषयी माहिती\nदेण्यात आली. कथा सांगितल्यावर मुलांनी त्यावर आधारित चित्र काढली. त्यानंतर आजच्या विषयाला धरूनच सकस {पौष्टिक} सण्डवीच बनवण्याचा उपक्रम घेण्यात आला प्रत्येक मुलांनी आपल आपल सण्डवीच आपल्या पद्धतीने लावून घेऊन तयार करणे हे अपेक्षित होते.\nया कार्यक्रमातील तिसरा दिवस खेळघरात घेण्याचे ठरले त्यापाठीमागचा उद्देश म्हणजे खेळघराची संकल्पना सांगणे, तेथील नियम सांगणे तसेच तिथे होणाऱ्या\nकार्यक्रमाबाबत म्हणजे गणित ,भाषा , सायन्स, खेळ , वाचन या कॉर्नर मध्ये प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते दिवसाखेरीस मुलांना सकस भेळ देण्यात आली . खेळघर म्हणजे काय याची झलक मिळावी हा मुख्य हेतू होता.हे सर्व अनुभवताना शिकताना नव शिकण्याचा आनंद\nत्यांच्या तोंडावर दिसत होताच. दिवसअखेरीस मुलांना सकस भेळ देण्यात आली.\nया दिवसामध्ये पालकांची मिटिंग ठेवण्यात आली होती. तेव्हा पालकवर्गामध्ये आई वर्गाचा मोठा सहभाग होता तर पुरुष वर्गामध्ये ८ जणांचा सहभाग होता.या मुलांनी तयार केलेल्या क्राफ्ट वर्क चे प्रदर्शन ठेवले होते खेळघरात पाठवल्याने मुलांचा विकास होण्यास निश्चितच मदत होईल. हे पालकांनी मान्य केले आणि त्यांनी मुलांना खेळघरात नियमित पाठविण्यास तयारी दाखवली.\n१. ८-१० मुले खेळघराला जोडली गेली .\n२. जी मुले खेळघरातून वगळत होती ती परत खेळघराशी जोडली गेली.\n३. मुलांनी औपचारिक शिक्षणातून शिकण्याचा आनंद मिळत होतो त्यामुळे ते सहभागी होण्यास उत्सुक होती.\nआनंदमेळा ही खास करून पालकांसाठी घेतलेला कार्यक्रम होता त्यामधील मुख्य उद्दिष्ट्य म्हणजे मुलांच्या सर्वांगीण विकासाची संकल्पना समजणे, मोठ्या प्रमाणात पालकांबरोबर चर्चा तसेच\nत्यांच्याबरोबरचा संवाद नातेसबध दृढ करणे असा होता ९ जून ते १२ जून या काळात म्हणजे शैक्षणिक वर्ष चालू होण्याअगोदर हि मेळावा घेण्यात आला .तसेच या मेळाव्याचा वेळ संध्याकाळी घेतली कारण त्या दरम्यान पालकांची उपस्थिती जास्त मिळत होती. या कार्यक्रमामध्ये खेळघरातील मुल्रे, तरुण वर्ग तसेच प्राथमिक वर्गतील मुलांचा विशेष सहभाग होतो.\nआनंदमेल्याच स्वरूप, दवंडी, विज्ञानजत्रा दुकानजत्रा आणि नाटकावर चर्चासत्र असे होते.\n१) दवंडी - वस्तीमध्ये खेल्घारातील सर्व कार्यकर्ते व मुले मेगाफोनाच्या सहायाने आनंदमेल्याचे\nनिरोप दिले जात होते त्यात वस्तीतून चौकाचौकातून , घरोघरी जाऊन आनंदमेल्याचे निरोप दिले गेले .यामध्ये लोकांकडून चांगला प्रतिसाद जाणवला . दवंडीच्या प्रतिसादामुळे पुढील ३ दिवसाचा कार्यक्रमासाठी हुरूप मिळाला. दवंडीमध्ये स्थळ , काळ , ठिकाण ,विषय यासंबधी माहिती असलेले पत्रक घरोघरी वाटले.\n२) विज्ञानजत्रा- विज्ञानजत्रा हा कार्यक्रम मुख्यता आनंदसकुल मध्ये घेतला गेला त्यासाठी आनंदसकुल सजविण्यात आले होते. मुलांनी पानाफुलांनी रांगोळी काढली होती. व त्याला मेनबात्यानी सजविण्यात आले होते. प्रसाद दादा या अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या दादाने रोबोटाचे प्रत्क्षिक विज्ञानजत्रा याचे आकर्षण ठरले. रोबोटाचे शिबीर माध्यमिक गटसोबत घेतलेले.\nया विज्ञानजत्रात शुभदाकाकु व शैलजाकाकु यांनी स्वागत व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तसेच सुमित्राकाकुनी विज्ञानजत्रा याची संकल्पना स्पष्ट केली त्यात मुलांना विज्ञान कसे शिकवतात त्याची प्रत्क्षिक करून दाखविण्यात आली. या कार्यक्रमामध्ये पालकांना खेळघरामध्ये मुलांना कसे शिकवले जाते याचा अंदाज आला. विज्ञानजत्रा यात मुलांचे ग्रुप्स करून वेगवेगळे प्रयोग ठेवण्यात आले होते. त्यात अंधश्रद्धा निर्मुलन, इलेक्ट्रोनिक सर्किट्स ,मानवी शरीराच्या अवयवांची प्रतिकृती,\nमाहिती व फन प्रयोग ठेवण्यात आले होते. यात जवळ जवळ -२८ पालक,५६ मुले, तसेच इतर संस्था डोअरस्टेप , समिधा तसेच अनेक कार्यकर्ती सहभागी झाले होते.\n३) दुकानजत्रा - पालकांचा मुख्यतः खेळघरामध्ये येण्याचे प्रमाण कमी होते कारण वस्तीपासून अंतर जास्त त्यामुळेच दुकान जत्रेचे खेळघरामध्ये नियोजन करण्यात आले होते.जेणे करून पालकांनी खेळघर बघून आपली मुले खेळघरात नेमक काय शिकतात ते जाणून घ्यावे. दुकानजत्रा मध्ये माध्यमिक गटातील मुलांचा सक्रीय सहभाग होता यामध्ये मुलांनी मोठ्या कष्टानी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन ठेवले होते त्यात वेगवेगळे दागिने , रुमाल इ. अशा वस्तू ठेवल्या होत्या यात मुलांनी स्वतः मार्केटिंग तसेच हिशोब केले होते. तसेच पालकांना खेळघरातील उपक्रमावर आधारित फिल्म दाखविण्यात आली तसेच मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले होते.या कार्यक्रमामध्ये ३० पालक,६० मुले,सहभागी झाली होती.\n४) नाटक व चर्चासत्र - यात खेळघरामधील सर्व कार्यक्रमाचा आढावा कार्यक्रमा बद्दलचे मत त्यांना वाटणारे प्रश्न तसेच पालक व मुलांचा सहभाग या बद्दलचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या दिवशी मुलांनी खेळघर, क्लास , शाळा, अभ्यास पद्धती या विषयावर १५ मिनिटाचे नाटक सादर केले. हे नाटक शिक्षण पद्धतीवर प्रत्यक्ष तुलनात्कामक विचार व चर्चा घडली . या दिवसाच्या आनंदमेल्यात २५ पालक मनापासून उपस्थित होते.\n१. नवीन शैक्षणिकवर्षाची सकारात्मक सुरुवात करता आली . नवीन पालक व मुलाची खेळघर प्रकल्पाशी जोडणी झाली .पालकांना खेलघराची माहिती मिळाल्याने त्याचा विश्वास दृढ झाला .\n२. २५ पालकांना नवीन कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेण्यास मदत .\n३. प्रौढ शिक्षण वर्गासाठी पालकाची मागणी.\n४. मोठ्या प्रमाणात पालकांना एकत्रित करण्यास मदत तसेच त्यांना सकारात्मक उर्जा हि पालकानामध्ये जाणवली तसेच प्रश्नानावर चर्चा करण्याची संधी मिळाली.\n५.पालकांमध्ये पुरुष पालकांची संख्या कमी होती त्यात सुधारणा होणे गरजेचे वाटले.\n६.आपल्याच मुलांनी केलेल्या वस्तू पालक खूप कुतुहलाने पाहत होते व खरेदी करत होते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/printer_friendly_posts.asp?TID=312", "date_download": "2018-08-19T23:14:32Z", "digest": "sha1:KUANIQCOCNK7MCJ44TESUJNFDCYKZ5PH", "length": 2387, "nlines": 22, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Articles on Indian History - दिनविशेष 6 जानेवार�", "raw_content": "\nTopic: दिनविशेष 6 जानेवार�\nSubject: दिनविशेष 6 जानेवार�\nसन 1664, सुरत लुटीस सुरुवात.\n5 जानेवारी रोजी महाराज सुरतेजवळील उधन्यास पोचले. तेथून त्यानी सुरतेचा सुभेदार इनायतखानास पत्र\nधाडून खंडणीची मागणी केली. पण सुभेदाराने ते ऐकले नाही. 6 जानेवारी रोजी ठरल्याप्रमाणे सुरतेवर मराठी हल्ला झाला. या वेळी सुभेदार सुरत सोडून सुरतेच्या किल्ल्यावर पळून गेला.\nसन 1665, जिजामाता आणि सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला.\n6 जानेवारी 1665 रोजी सूर्यग्रहण होते. या दिवशी शिवरायांनी श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे जिजामाता आणि पेशवे(अनधिकृत) सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली. आपल्या पदरच्या लोकांना अशा मानाने वागवणार्या राजाचे उदाहरण इतिहासात क्वचितच मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/lipstichi-shade-kashi-nivdavi", "date_download": "2018-08-19T23:01:47Z", "digest": "sha1:F4W4AG2RMHMNQRCLAUVYWYQUWTS6LFMA", "length": 10491, "nlines": 226, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुम्हांला साजेशी लिपस्टिकची शेड कशी निवडाल - Tinystep", "raw_content": "\nतुम्हांला साजेशी लिपस्टिकची शेड कशी निवडाल\nघरात कोणता कार्यक्रम असला ऑफिस मध्ये पार्टी अश्या कार्यक्रमांना तयार होताना बहुतेक स्त्रियांना पडणारा प्रश्न म्हणजे ड्रेस ठरला ज्वेलरी ठरली पण आता कोणत्या शेडची लिपस्टिक लावू कोणती लिपस्टिक माझ्या त्वचेचा रंगानुसार मला उठून दिसेल कोणती लिपस्टिक माझ्या त्वचेचा रंगानुसार मला उठून दिसेल याबाबतीत बराच वेळा गोंधळ होतो अश्या वेळी तुम्हांला कोणत्या शेडची लिपस्टिक कधी तुमच्या त्वचेच्या रंगला उठून दिसेल सूट होईल याबाबत आम्ही तुम्हांला मार्गदर्शन करणार आहोत.\nअश्याप्रकाच्या त्वचा असणाऱ्या स्त्रियांना/मुलींना अनेक रंग खुलून दिसतात. यामध्ये गुलाबी, कोरल (गुलाबीसर) , पीच, लाल किंवा नारंगी रंगाची लिपस्टिक अश्या रंगाच्या लिपस्टिक साधारणतः उठून दिसतात.\nअश्याप्रकाची त्वचा असणाऱ्या स्त्रियांनी/ मुलींनी मॅट स्वरूपाच्या लिपस्टीक, थोड्या डार्क जसे ब्राऊन, बर्गंडी, कॉफी, ऑक्सब्लड अश्या आकर्षक रंगाच्या लिपस्टीकची निवड करावी\nसावळा म्हणजेच डस्की त्वचेचा रंग असणाऱ्या स्त्रियांना किंवा मुलींना याकरिता बर्न्ट ऑरेंज, पिंक (fuchsia pink)(जांभळट गुलाबी) अश्या ब्राईट रंगाच्या लिपस्टिक उठून दिसतात.\nफिकटसर गुलाबी, गडद गुलाबी, फिकटसर ऑरेंज असे रंग गहूवर्णीय स्त्रियांना मुलींना उठून दिसतात. पण तुम्हांला साध्याश्या कार्यक्रमाला किंवा रोजच्यासाठी लिपस्टिक लावायची असेल तर फिकटसर गुलाबी (कोरल पिंक )शेड वापरा.\nगुलाबी, मरून, लाल, वाइन अशा लिपस्टिकच्या व्यतिरिक्त हटके रंग म्हणजेच जांभळा, राखाडी असे रंग वापरायचे असतील तर असे रंग कोणीही बिनधास्त वापरा. फक्त ते व्यवस्थित कॅरी करा त्यामध्ये अवघडलेपणा येऊ देऊ नका.\nज्यांची जिवणी ओठ मोठे आहेत अश्या स्त्रियांनी असे रंग नक्कीच वापरून पाहावेत. अशा शेड लावतानासाधारणतः कपड्यांचे रंग हलकेच असू द्या.\nकार्यक्रमानुसार आणि वेळेनुसार लिपस्टिक\nरात्री पार्टी असेल वेस्टर्न ऑउटफिट असतील तर साधरणतः लाल गुलाबी आणि गडद म्हणजेच डार्क शेडचा वापर करावा.\nरात्रीचा पारंपरिक कार्यक्रम असेल आणि पारंपरिक कपडे असतील तर ब्राऊन, गुलाबी, मरून असे रंग वापरावे\nसकाळच्या कार्यक्रमांना फिकट रंगाच्या आणि त्वचेच्या रंगानुसार नैसर्गिक रंगच्या शेड वापराव्या.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/thane-news-garbage-tmc-60660", "date_download": "2018-08-19T23:01:03Z", "digest": "sha1:DYQOFDM5RAZ66AXB5RZFZEIC2BQYQ6TO", "length": 17511, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news garbage TMC खारफुटीवरील भराव जैसे थे! | eSakal", "raw_content": "\nखारफुटीवरील भराव जैसे थे\nबुधवार, 19 जुलै 2017\nठाणे - ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरात स्वामी समर्थांच्या मठाकडे जाण्यासाठी ठाणे महापालिकेने खारफुटीची कत्तल करून त्यावर डांबरी रस्त्याची निर्मिती केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर डेब्रिज हटवण्याच्या नावाखाली महापालिकेने चक्क यावर वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न केला; परंतु येथील खारफुटीच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणारे पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी याला विरोध करून हे डेब्रिज येथून कायमचे हटवण्याची मागणी केल्याने वृक्षारोपणासाठी गेलेल्या प्रभाग समिती अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना हात हलवत परतावे लागले.\nठाणे - ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरात स्वामी समर्थांच्या मठाकडे जाण्यासाठी ठाणे महापालिकेने खारफुटीची कत्तल करून त्यावर डांबरी रस्त्याची निर्मिती केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर डेब्रिज हटवण्याच्या नावाखाली महापालिकेने चक्क यावर वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न केला; परंतु येथील खारफुटीच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणारे पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी याला विरोध करून हे डेब्रिज येथून कायमचे हटवण्याची मागणी केल्याने वृक्षारोपणासाठी गेलेल्या प्रभाग समिती अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना हात हलवत परतावे लागले. या भागातील खारफुटीच्या कत्तलीविषयी वारंवार तक्रारी; तसेच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असतानाही महापलिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.\nठाण्यातील कोपरी परिसरात खाडीच्या बाजूला खारफुटीची जंगले असून याच भागातील स्वामी समर्थांच्या मठाकडे जाण्याचा मार्ग महापालिका प्रशासनाने विस्तृत केला आहे. त्यावर निवडणुकीपूर्वी डांबराचे थर देऊन पक्का रस्ता तयार करण्यात आला. याविरोधात पर्यावरणप्रेमींनी कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागितल्यानंतर या प्रकरणी महापालिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला; तर २४ एप्रिलला उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांनी महापालिका प्रशासनाला पत्र देऊन येथील रस्ता नष्ट करणे, डेब्रिज उचलून टाकणे आणि येथील खारफुटीची भूमी पुन्हा निर्माण करण्याचे आवाहन केले होते.\nमहापालिका प्रशासनाने या भागातील डेब्रिज उचलण्यासाठी पाठवलेल्या पथकाने डेब्रिज उचलण्याऐवजी ते खारफुटीवर पसरवून रस्त्याची रुंदी अधिकच वाढवली होती. त्यानंतर पालिकेने हे डेब्रिज उचलून त्या ठिकाणी खारफुटीची झाडे लावणार असल्याचे स्पष्ट केले. शनिवारी कोपरी प्रभाग समिती सहायक आयुक्त अनुराधा बाबर, महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांच्यासह पालिकेचे पथक या भागात वृक्षारोपणासाठीही गेले. ही मंडळी खारफुटीची झाडे या डेब्रिजवर लावणार होती. त्यापूर्वीच पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी या पथकाला झाडे लावण्यापासून थांबवले. नैसर्गिक वातावरण जोपासण्यास अपयशी ठरलेले प्रशासन आता कृत्रिम पद्धतीने खारफुटी लावण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु हे चुकीचे असून निसर्गतः उगवलेली खारफुटीच योग्य असून खारफुटी रोपणासारखे कार्यक्रम करणे चुकीचे आहे, असा दावा पर्यावरणप्रेमींनी केला. या प्रकरणी कोपरीच्या सहायक आयुक्त अनुराधा बाबर यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.\nकोपरी परिसरातील खारफुटीवर डेब्रिजचा भराव टाकून त्यावर महापालिकेने रस्ता बांधला आहे. हा रस्ता काढून तेथील परिस्थिती नैसर्गिक खारफुटीसाठी देण्याची गरज आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची कृत्रिम व्यवस्था करण्याची आवश्‍यकता नाही. आमचा या डेब्रिजवरील वृक्षारोपणाला विरोध असून हे डेब्रिज हटवल्याशिवाय आम्ही या भागात वृक्षारोपण करू देणार नाही. येथील रस्ताही बेकायदा असून तो हटवण्याऐवजी पालिका वृक्षारोपण करून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे.\n- रोहित जोशी, ठाणे जिल्हा कांदळवन समिती सदस्य.\nरस्ता झालेल्या भागामध्ये काही ठिकाणी खारफुटी नसून त्या ठिकाणी खारफुटी प्रजातीतील झाडे लावण्यात येतील; तर काही ठिकाणी आवश्‍यकतेनुसार खारफुटी लावली जाईल. या भागातील डेब्रिज उचलून रस्त्याच्या बरोबरीने आणण्यात आले आहे; परंतु येथील तक्रारदाराकडून आणखी डेब्रिज हटवण्याची मागणी केली जात आहे. त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल.\n- मनीषा प्रधान, प्रदुषण नियंत्रण अधिकारी, ठाणे महापालिका.\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे - बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने राज्यात दोन दिवस पावसाचा...\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/12/start-your-favourite-applications-at.html", "date_download": "2018-08-19T23:30:48Z", "digest": "sha1:7EMLKDN4FSONPALY63AYGTA5Y55CZC3C", "length": 6930, "nlines": 72, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Start your favourite applications at computer startup. - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nऑफीस प्रॉडक्टीव्हीटी म्हणजेच ऑफीसमध्ये काम करताना आपली कार्यक्षमता सुधारणे हे हल्लीच्या स्पर्धात्मक युगात अतिशय महत्त्वाचे आहे. नेटभेटवर याआधी सांगीतलेल्या संगणकावर काम करण्यासंबंधीच्या काही युक्त्या, कीबोर्ड शॉर्टकट्स हे ऑफीस प्रॉडक्टीव्हीटी सुधारण्यासाठी सांगीतलेले काही प्रकार होते. आज मी एक अशिच सोपी परंतु अतिशय उपयुक्त प्रॉडक्टीव्हीटी टिप सांगणार आहे.\nदररोज संगणकावर आपण काही मोजके प्रोग्राम्स नियमीत वापरत असतो. उदाहरणार्थ संगणक चालु केल्याकेल्या मायक्रोसॉफ्ट आउटलुक, कॅलेंडर, रोजच्या कामाची यादी असलेले ToDo अप्लिकेशन, ERP सीस्टम किंवा नेहमी आवश्यक असणारा एखादा फोल्डर.\nसंगणक सुरु केल्याकेल्या आपोआप हे सर्व प्रोग्राम्स सुरु करता येतील यासाठीची एक युक्ती आज आपण पाहुया.\nजे प्रोग्राम्स आपोआप सुरु करायचे आहेत त्यांचे शॉर्टकट्स आधी तयार करुन घ्या. Right click करुन send to desktop वर क्लिक केल्यास प्रोग्रामचा शॉर्टकट आपोआप डेस्कटॉपवर दीसु लागेल.\nआता या डेस्कटॉप वरील शॉर्टकट्सना कॉपी करुन C:\\Documents and Settings\\User\\Start Menu\\Programs\\Startup येथे चिकटवा.\n( कृपया नोंद घ्या की ही जागा विंडोजच्या इंस्टॉलेशन ड्राईव्हनुसार आणि user नुसार बदलतते.)\nहे सर्व प्रोग्राम्स start → Programs → Startup येथे दीसु लागतील.\nआता तुमचा कंप्युटर Restart करा आणि पहा प्रत्येक वेळी windows तुम्ही सांगीतलेले प्रोग्राम्स कसे आपोआप चालु करते ते.\nwindows ताट वाढुन ठेवेल पण खाण्याचे काम मात्र तुम्हालाच करायचंय, बरं का \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/09/marine-waves.html", "date_download": "2018-08-19T23:06:00Z", "digest": "sha1:FMOFLFINM4HWW5375GMZTVHJX4J3YGTC", "length": 12631, "nlines": 172, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "सागरी लाटा - भाग २ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nGeography सागरी लाटा - भाग २\nसागरी लाटा - भाग २\nलाटेतील पाण्याचा दाब पडल्याने किनाऱ्याची संधी प्रसरण पावते.\nखालचा पृष्ठभाग घासला जातो.\nखडक वाहत असतानाच लाटेत घर्षण होऊन एकावर एक आदळून खडकांची विरघळून झीज होते.\nलाटांच्या क्षरण कार्यातून निर्माण होणारी भूरूपे\n०१. आखात व भूशिरे\nकठीण मृदू कठीण मृदू कठीण\nसमुद्रकडा निर्माण होण्यासाठी एकसंच असा कठीण खडक लागतो.\nउदा.वेंगुर्ला बंदरातील डाकबंगला हा या कड्यावर बांधला आहे.\nउदा. रत्नागिरी व मालवण किनाऱ्यावरती अशा अनेक गुहा आहेत.\n०७. धम्मिछिद्र (नैसर्गिक चिमणी)\nशिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो.\nमालवणच्या उत्तरेस आचऱ्याची खाडी अशा प्रकरचे छिद्र आहेत. स्कॉटलंडच्या केथनसे किनाऱ्यावरती अशी धम्मिछिद्रे मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात.\nआघात नलिकेचा विस्तार होऊन एक मार्गच तयार होतो. गुहागर जवळ हेदवी या ठिकाणी अशा GEO ची अंतमार्गाची निर्मिती झाली आहे.\n०९. सागरी कमानी समुद्राअंतर्गत भागात टेकडीसारखाभाग उंच येतो उदा.स्कॉटलंड मध्ये मिडल आय\n१०. सागरी स्तंभ आणि खुंट\nकमानिचेच रुपांतर स्तंभ आणि खुंट मध्ये होतो\nमुंबई गेट वे ऑफ इंडियामधील संक रॉक स्टंप चे उदा. आहेत .\nनोर्वे मध्ये नॉर्ड फोर्ड च्या उत्तरेस मलयजवळ सागरी स्तंभ आहे.\nसागरी लाटांचे संचयन कार्य\nखडक, दगडगोटे यांचे सागर सागरकिनाऱ्यावरती अपतट मंच\nउदा. पश्चिम नोर्वेचा स्ट्रॅन्ड फ्लॅट चबुतरा\nवादळापासून निर्माण होणाऱ्या उंच सागरी लाटांपासून शंख शिपल्यांचे मैदान तयार होते.\nयांची निर्मिती सागराच्या तिरप्या लाटांमुळे होते.\nउदा. चेन्नई मधील मरीना बीच\nसंयुक्त संस्थांनातील पाम बीच हे जगातील सर्वात मोठे पुळण आहे.\nपुळणीच्या स्थानावरून त्याचे प्रकार पडतात.\n०१. उपसागरी शीर्ष पुळण\nसमुद्राच्या किनाऱ्याला अनुसरून पण समुद्रातच असते.\nदांड्याच्या आकारावरून तीन प्रकारात वर्गीकरण-\nउदा.USA मधील मिशिगन सरोवरातील डयुक पोइंट\n०२. संयुक्त अंकुश/ हुक एकापेक्षा जास्त अंकुशाची निर्मिती.\nसमुद्राचा किनारा आणि समुद्रातील एखादे बेट या दांड्याने जोडलेले असते.\nउदा.इंग्लिश खाडीतील पोर्ट लँड बेटांना जोडणारा\nभारतात रत्नागिरीच्या उत्तरेस मिऱ्या बेटाला जोडणारा दांडा\nअशा प्रकारच्या वाळूच्या दांड्याने भू शि जोडल्या जाणाऱ्या बेटांना (लँडटाइड आयलँड) असे म्हणतात.\nवाळूच्या वक्राकार दांड्याने समुद्र व किनारा यांच्यात खाऱ्या पाण्याचे सरोवर तयार होते.\nकेरळमध्ये याला कायल म्हणतात.\nखजनाची संख्या केरळमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.\nकांलतराने या सरोवराला आजूबाजूच्या नद्या येऊन मिळतात. व सरोवर गाळाने भरला जातो.\nसर्वसाधारण उंची २० ते ४० मी\nउदा. फ्रांस, बेल्जियम,डेन्मार्क, नेदरलँड\nसुक्ष्म असा गाळ संचयन होऊन सुक्ष्म असे गाळाचे मैदान तयार होते.\nगाळाच्या प्रदेशाने युक्त उदा. खार, मालाड, नालासोपारा व वसई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दलदली आढळून येतात.\nसमुद्र किनाऱ्याच्या ज्या भागात मोठ्या प्रमाणत मृदू खडक असतो . जर्मन भाषेत half याचा अर्थ उथळ जलाशय असा होतो.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/5295-manohar-parikar-comment-on-girl-drinking-bear", "date_download": "2018-08-19T23:09:33Z", "digest": "sha1:4J3SSQQT2ELT5L5CFAARA33KPX2VVXXA", "length": 6180, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मला भिती वाटतेय कारण आता मुलींनी देखील बिअर प्यायला सुरुवात केलीय – मनोहर पर्रीकर - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमला भिती वाटतेय कारण आता मुलींनी देखील बिअर प्यायला सुरुवात केलीय – मनोहर पर्रीकर\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी एक अजब वक्तव्य केले आहे. मला भिती वाटतेय कारण आता मुलींनी देखील बिअर प्यायला सुरुवात केलीय असे पर्रीकर यांनी म्हंटले आहे.\nगोव्यात अंमली पदार्थांबद्दल बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. गोव्यात अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांवर कारवाई सुरू असून हा व्यापार पूर्णपणे बंद होई पर्यंत कारवाई सुरुच राहणार असल्याचेही ते म्हणाले.\nमनोहर पर्रिकर बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, आजच्या युवापिढीला कष्ट करायला नको. त्यांना असे वाटते कि सरकारी नोकरीत जास्त काम नसते त्यामुळे युवापिढीचे लक्ष्य सरकारी नोकरीकडे जास्त असते.\nअल्पवयीन गतिमंद मुलीवर सामुहिक बलात्कार\nदाट, मजबूत, काळ्या, चमकदार केसांसाठी घरगुती उपाय\nआईवडिलांना घराबाहेर काढत चाकूचा धाक दाखवत नराधमांनी आळीपाळीनं केला बलात्कार\nमृत मुलीच्या दु:खा प्रसंगीही वडिलांनी समाजापूढे ठेवला सामाजीक आदर्श\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rajama-growers-rate-crises-satara-maharashtra-2646", "date_download": "2018-08-19T22:57:07Z", "digest": "sha1:Y3JKJMSBUOJZ46SEEGJ4M73OXUOWWDDZ", "length": 14222, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Rajama Growers in rate crises, satara, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदराअभावी 'राजमा' उत्पादक अडचणीत\nदराअभावी 'राजमा' उत्पादक अडचणीत\nशनिवार, 4 नोव्हेंबर 2017\nवाठार स्टेशन, जि. सातारा ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मानांकन मिळालेला कोरेगावचा राजमा (घेवडा) दराअभावी घरात पडून ठेवावे लागत असल्याने येथील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.\nवाठार स्टेशन, जि. सातारा ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मानांकन मिळालेला कोरेगावचा राजमा (घेवडा) दराअभावी घरात पडून ठेवावे लागत असल्याने येथील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.\nजिल्ह्यातील उत्तर कोरेगावमध्ये खरीप हंगामातील शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणारे पीक म्हणून घेवड्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या घेवड्यास जीआय मानांकन मिळाले आहे. जिल्ह्यात कोरेगाव, माण व खटावच्या काही ठराविक भागातच या घेवड्याचे पीक घेतले जाते. घेवडा हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत राजमा या नावाने विकला जातो.\nघेवड्याचे उत्पन्न आणि त्याला मिळत असलेला दर यावर येथील शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल ठरते.\nयंदा घेवडा पेरणीनंतर पावसाचे प्रमाण कमी असले तरी दडी मारलेल्या माॅन्सूनने अधून-मधून थोडी फार हजेरी लावल्याने समाधानकारक उत्पन्न मिळाले आहे. मात्र, दराअभावी घेवड्याचे पीक अजूनही घरातच पडून असल्याने \"चणे आहेत तर दात नाहीत'' अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. ८० रुपये दराने पेरणीसाठी घेतलेला घेवडा १५ ते ३० रुपयांपर्यंत विकला जात असल्याने शेतकऱ्यांचे भांडवलसुद्धा निघणे कठीण झाले आहे.\nरोखे व्यवहार बंद झाल्यामुळे घेवड्याची खरेदी होत नसल्याने त्याचा परिणाम घेवड्याच्या दरावर झालेला दिसून येत आहे. या स्थितीत घेवडा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे.\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/mumbai-man-drives-around-8-hours-wifes-body-car-125179", "date_download": "2018-08-19T23:16:32Z", "digest": "sha1:KWELBWRTY2HLR2MRAMDKU3EPULAHIGGN", "length": 11891, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai man drives around for 8 hours with wifes body in car पत्नीचा मृतदेह घेऊन 'तो' फिरला 8 तास | eSakal", "raw_content": "\nपत्नीचा मृतदेह घेऊन 'तो' फिरला 8 तास\nगुरुवार, 21 जून 2018\nसोकलराम पुरोहित असे या पतीचे नाव असून, पत्नीला आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी पुरोहितची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.\nमुंबई : पत्नीने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंधेरीतील साकी नाका परिसरात घडली. जेव्हा त्या महिलेच्या पतीने हे पाहिले तेव्हा त्याने पत्नीचा मृतदेह तब्बल 8 तास कारमधून नेला. मात्र, सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर संबंधित महिला मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली.\nसोकलराम पुरोहित असे या पतीचे नाव असून, पत्नीला आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी पुरोहितची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. 6 जून रोजी रात्री दीडच्या सुमारास जेव्हा पुरोहित आपल्या घरी गेला तेव्हा त्याला त्याची पत्नी मनीबेनने आत्महत्या केल्याचे दिसले. त्यानंतर त्याने मनीबेनचा मृतदेह कारमध्ये ठेवला आणि तिला साकी नाका येथील रुग्णालयात नेले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.\nदरम्यान, अपत्य नसल्याच्या कारणावरून या दोघांमध्ये अनेकदा वादावादी होत असे. या वादातून मनीबेनने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. यापूर्वी पोलिसांनी मनीबेनचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली होती. मात्र, तिचा मृत्यू अपघाती नसल्याचे समजल्यानंतर तिच्या पतीविरोधात भा. दं. वि. कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आम्ही याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त (झोन 10) एन. रेड्डी यांनी दिली.\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल...\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी नागपूर : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी...\nमायणी - धोंडेवाडी (ता. खटाव) येथील रणरागिणींनी दारूविक्रेत्यांविरुद्ध दंड थोपटत पोलिसांच्या सहकार्याने गावातील दारूचा अड्डा उद्‌ध्वस्त केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/two-women-devotees-killed-parli-taluka-128238", "date_download": "2018-08-19T23:16:20Z", "digest": "sha1:PVONL535DAOV3SYVSMSBRFE7232NAAXX", "length": 10831, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two women devotees killed in Parli taluka परळी तालुक्यातील दोन महिला भाविक अपघातात ठार | eSakal", "raw_content": "\nपरळी तालुक्यातील दोन महिला भाविक अपघातात ठार\nबुधवार, 4 जुलै 2018\nजनाबाई अनंतराव साबळे (वय 60) व सुमनबाई वैजनाथ इंगोले (वय 60) (दोघीही रा. जलालपुर, ता. परळी) अशी अपघातात ठार झालेल्या महिला वारकऱ्यांची नावे आहेत.\nबीड - 15 दिवसांपूर्वीच आषाढी वारीसाठी गेलेल्या परळी तालुक्यातील दोन वारकरी महिलांचा भरधाव वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात बुधवारी (ता. चार) पहाटे पुण्यातील भोसरी (मोशी) येथे मृत्यू झाला.\nजनाबाई अनंतराव साबळे (वय 60) व सुमनबाई वैजनाथ इंगोले (वय 60) (दोघीही रा. जलालपुर, ता. परळी) अशी अपघातात ठार झालेल्या महिला वारकऱ्यांची नावे आहेत. या दोघी पंधरा दिवसांपूर्वी अंबाजोगाई येथून आषाढी वारीसाठी आळंदीला गेल्या होत्या. त्यांच्या पालखीचा मंगळवार रात्रीचा मुक्काम भोसरी येथे होता. बुधवारी सकाळी पहाटे रस्ता ओलांडत असतांना भोसरी (मोशी) येथे त्यांना एका ट्रकने जोराची धडक दिली. यामध्ये दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nमायणी - धोंडेवाडी (ता. खटाव) येथील रणरागिणींनी दारूविक्रेत्यांविरुद्ध दंड थोपटत पोलिसांच्या सहकार्याने गावातील दारूचा अड्डा उद्‌ध्वस्त केला....\nदादासाहेब गायकवाड योजनेत महिलांना प्राधान्य\nमुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nमंचर - झेंडू फुलांचे बाजारभाव ऐन श्रावणात कोसळल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुले रविवारी (ता. १९)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/garodar-honyapurvi-hya-goshti-karun-ghyavyat", "date_download": "2018-08-19T23:02:00Z", "digest": "sha1:65ZPPQJBBAKCJ4GW26FRNT2CUW7GSSNH", "length": 13200, "nlines": 221, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदर होण्याअगोदर ह्या गोष्टी करून ठेवायच्या . . . . . . - Tinystep", "raw_content": "\nगरोदर होण्याअगोदर ह्या गोष्टी करून ठेवायच्या . . . . . .\nआई होण्याची इच्छा प्रत्येकाला असते. मात्र, आईपण येण्यापूर्वीचे गर्भारपण योग्य आणि निरोगी असावे, त्यात कोणतीही वैद्यकीय समस्या उद्भवू नये, यासाठी काही काळजी घेणे आवश्यक असते. बाळ तंदुरुस्त जन्माला यावे म्हणून गर्भधारणेचा निर्णय घेण्यापूर्वी काही वैद्यकीय चाचण्या करणे आवश्यक असते.\nप्रत्येक बाईच्या आयुष्यात एक आनंदाची पण तितकीच महत्त्वाची आणि गुंतागुंतीची घटना असते. निष्काळजीपणा केल्यास आई आणि बाळ दोघांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षित गर्भारपणासाठी सुरुवातीपासून तयारी केली पाहिजे. सर्वप्रथम स्त्रीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. गर्भधारणा होऊ देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी काही चाचण्या करून घ्यायला पाहिजेत. त्यामुळे आई किंवा बाळ या दोघांनाही आरोग्याची कोणतीही समस्या भेडसावणार नाही.\nमुख्य चाचण्या - रुबेला आईजीजी, काांजिण्या-चिकनपॉक्स इम्युनिटी, एचआयव्ही, हेपेटायटिस बी इम्युनिटी, टीएसएच अर्थात थायरॉईड टेस्ट, एसटीडी (क्लॅमाइडिया सिफलिस), हिमोग्लोबिन टेस्ट, थॅलेसिमिया.\nबहुतेकदा स्त्रिया गर्भवती राहण्यापूर्वी करावयाच्या चाचण्यांकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना महत्त्व देत नाहीत. मात्र, गर्भधारणा होण्यापूर्वी या चाचण्या केल्यास आपण पूर्णपणे तंदुरुस्त आहोत की नाही हे समजते.स्त्रिला काही समस्या असल्यास त्याचे निदान होऊन त्यावर वेळीच उपचार करता येतात आणि आजारापासून मुक्‍त होता येते. त्यामुळे बाळाला त्याचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे या सर्व चाचण्या फक्‍त स्त्रिच्या आरोग्यासाठी नव्हे, तर बाळाच्या आरोग्याच्या द‍ृष्टीने महत्त्वाच्या, गरजेच्या आहेत. गर्भधारणेसंदर्भात कोणत्याही समस्या असल्यास या चाचण्यांमधून त्याचा खुलासा होऊ शकेल, त्यामुळे सावधानता बाळगायची गरज असल्यास बाळगता येईल.\nलक्षात ठेवा - फोलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या गर्भधारणेपूर्वी तीन-चार महिन्यांपासून घ्यायला सुरुवात करावी. गर्भाच्या वाढीच्या द‍ृष्टीने ते खूप आवश्यक असते.\nसमजा दुसर्‍यांदा गर्भवती राहणार असाल तरीही डॉक्टरला सांगून चाचण्या अवश्य करून घ्या. पहिल्या गर्भारपणाच्या तुलनेत शरीरात काही बदल झालेले असू शकतात. त्याशिवाय पहिल्या गर्भारपणाच्या काळात प्री मॅच्यूर प्रसूती किंवा बाळामध्ये काही दोष असेल किंवा आधी गर्भपात झालेला असल्यास चाचण्या अवश्य करून घ्या. त्यात कोणत्याही प्रकारची हयगय करू नका.\nजर तुम्हाला मधुमेह, रक्‍तदाब, अस्थमा, नैराश्य किंवा थायरॉईडसारखे त्रास असतील तर त्याची तपासणी करून घ्यावी. त्याच्या अहवालानुसार डॉक्टरी सल्ल्याने औषधे घ्यावीत. या आजारांमुळे गर्भधारणेस त्रास होऊ शकतो.\nगर्भधारणेपूर्वी आपल्या आहारावर लक्ष द्यावे. काही गोष्टींचे पालन करावे लागते. धूम्रपान किंवा अल्कोहोलचे सेवन करत असाल तर गर्भधारणेपूर्वी या दोनही गोष्टी बंद करणे चांगले. तसेच पोषक आहार घ्यावा. वजन जास्त असल्यास आहारातील सिम्पल कार्ब्स म्हणजे बटाटा, केळे, दही, मैदा, साखर, स्वीटनर, पांढरा तांदूळ, व्हाईट ब्रेड, सोडा किंवा सॉफ्ट ड्रिंक्स बंद करावेत, त्याऐवजी कॉम्प्लेक्स कार्ब्स म्हणजे पोळी, मल्टिग्रेन टोस्ट इत्यादींचा समावेश आहारात करावा. तसेच प्रथिनयुक्‍त पदार्थांचे योग्य सेवन करावे. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यात मदत होईल आणि गर्भधारणा होण्यासही सोपे पडेल. तसेच होणारे बाळही आरोग्यपूर्ण असेल.\nसाभार - डॉ. प्राजक्‍ता पाटील\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/bengaluru-bulls-vs-tamil-thalaivas-highlights-and-match-results-pkl-season-5/", "date_download": "2018-08-19T23:05:58Z", "digest": "sha1:PS4UW743E6TARYK2WT6HSE5KDPMV4QKO", "length": 7968, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: रोमहर्षक सामन्यात बेंगळुरू बुल्स विजयी -", "raw_content": "\nप्रो कबड्डी: रोमहर्षक सामन्यात बेंगळुरू बुल्स विजयी\nप्रो कबड्डी: रोमहर्षक सामन्यात बेंगळुरू बुल्स विजयी\nप्रो कबड्डीमध्ये नागपुरात झालेल्या पहिल्या सामन्यात बेंगळुरू बुल्स संघाने तामिल थालयवाजचे कडवे आव्हान परतवून लावले. अत्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात बेंगळुरू बुल्स संघाने ३२-३१ असा निसटता विजय मिळवला. बेंगळुरू बुल्ससाठी कर्णधार रोहित कुमार आणि आशिष सांगवान यांनी उत्तम खेळ केला तर तामिळ संघाकडून कर्णधार अजय ठाकूर आणि के. प्रपंजन हे चमकले.\nपहिल्या सत्रात पूर्ण वर्चस्व बुल्सस संघाचे राहिले. बेंगळुरू बुल्सस संघाने पहिल्या सत्राच्या १०व्या मिनिटाला १३-५ अशी भक्कम आघाडी मिळवली होती. त्यांनी तामिल संघाला पहिल्या सत्रात दोन वेळा ऑल आऊट केले. पहिले सत्र संपले तेव्हा बेंगळुरू बुल्स २३-८ असा पुढे होता. पहिल्या सत्रात १५ गुणांची आघाडी बेंगळुरू बुल्सने मिळवली. यात बुल्सचा कर्णधार रोहित कुमारने रेडींगमध्ये उत्तम कामगिरी केली.\nदुसरे सत्र या मोसमातील सर्वात रोमहर्षक झाले. रोहित या सत्रात ५व्या मिनिटाला बाद झाला आणि सामन्याचे चित्र पलटण्यास सुरुवात झाली. बंगळुरू बुल्सचा संघ १०व्या मिनिटाला ऑलआऊट झाला आणि सामना २९-१८ अश्या स्थितीत आला. तामिळ संघाने उत्तम खेळ करत बंगळुरू बुल्स संघाला सामना संपण्यास ३ मिनिटे बाकी असताना ऑल आऊट केले आणि सामना ३१-२८ अश्या स्थितीत नेला. शेवटच्या तीन मिनिटात बेंगळुरू बुल्स संघाने सामन्याची गती कमी कारण्यावर भर दिला आणि काही एम्प्टी रेडच्या मदतीने आणि रोहित कुमारच्याचकर्णधाराला साजेश्या खेळीने या सामन्यात ३२-३१असा निसटता विजय मिळवला.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/jadeja-tops-icc-ranking/", "date_download": "2018-08-19T23:05:56Z", "digest": "sha1:REFAHRDOU2CAVIZHCBH6EIS7VS65L677", "length": 8396, "nlines": 82, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रवींद्र जडेजा आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी -", "raw_content": "\nरवींद्र जडेजा आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी\nरवींद्र जडेजा आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी\nनुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजाने अश्विनला मागे टाकत अव्वल स्थानावर झेप घेतली तर चेतेश्वर पुजाराही कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च स्थानी विराजमान झाला आहे.\nफिरकी गोलंदाज जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घेतलेल्या ९ बळींचा त्याला आपले स्थान सुधारण्यासाठी फायदा झाला. जडेजाने रांची कसोटीमध्ये पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात ४ बळी मिळविले होते.त्यामुळे जडेजाला ७ गुणांचा फायदा झाला. रांची कसोटीपूर्वी जडेजा आणि अश्विन संयुक्तपणे अव्वल स्थानावर होते.\n२०२ धावांच्या सयंमी खेळीचा चेतेश्वर पुजाराला फायदा होऊन त्याचेही एकूण ८६१ पॉईंट्स झाले आहेत. पुजाराने न्यूजीलँडच्या केन विल्यम्सनची जागा घेत आयसीसी कसोटी फलंदाज क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. केन विल्यम्सन आता ५व्या स्थानी असून तिसऱ्या क्रमांकावरील ज्यो रूट आणि चौथ्या क्रमांकावरील विराट कोहली यांच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही.\nजडेजाचे ८९९ पॉईंट्स हे जडेजाच्या कारकिर्दीतील सर्वोच्च असून जडेजा अश्विन नंतरचा दुसरा भारतीय आहे ज्याने ८९९ पॉईंट्सचा टप्पा पार केला. यापूर्वी अश्विनने ९०४ पॉईंट्सपर्यंत मजल मारली आहे.\n३. दक्षिण आफ्रिका १०७\n८. वेस्ट इंडिज ६९\nआयसीसी कसोटी गोलंदाज क्रमवारी\n१. रवींद्र जडेजा ८९९\n३. रंगना हेराथ ८५४\nआयसीसी कसोटी फलंदाज क्रमवारी\n१. स्टिव्ह स्मिथ ९४१\n२. चेतेश्वर पुजारा ८६१\n३. ज्यो रूट ८४८\nआयसीसी कसोटी अष्टपैलू क्रमवारी\n२. रवींद्र जडेजा ४०७\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/there-have-been-several-special-moments-for-indian-cricket-in-the-month-of-june-incl-natwest-series-win-in-2002/", "date_download": "2018-08-19T23:05:53Z", "digest": "sha1:ZM7KNS36RBOYR46L3SS33MLHBP657H2N", "length": 6764, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जून महिना भारतीय क्रिकेटसाठी लकी ! -", "raw_content": "\nजून महिना भारतीय क्रिकेटसाठी लकी \nजून महिना भारतीय क्रिकेटसाठी लकी \nआज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असल्यामुळे सर्व चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत पाकिस्तान सामना तोही चॅम्पियन्स ट्रॉफी मधील असेल तर जुने विक्रम ओघानेच शोधले जातात.\nकुणी किती धावा केल्या, कोण किती वेळा जिंकल, कुणाची सरासरी जास्त आहे वगैरे. परंतु असही एक रेकॉर्ड आहे जे कायमच भारतासाठी चांगलं ठरलं आहे. होय जून महिना हा भारतीय क्रिकेटसाठी कायमच लकी ठरत आलेला आहे.\nजून महिन्यात भारतात मान्सूनच आगमन होत. त्यामुळे भारतात त्या काळात क्रिकेटचे सामने होत नाहीत. परंतु भारतीय संघाने अगदी पहिल्यापासून या महिन्यात आपला विजय मिळवण्याचा सिलसिला सुरु ठेवला आहे.\nअसे आहेत भारताचे या महिन्यातील रेकॉर्डस्\n#१ जून १९३२ साली भारत आपला अधिकृत कसोटी सामना खेळला.\n#२ जून १९८३ साली भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला.\n#३ जून १९८६ भारताने पह्लीयांदाच लॉर्डवर कसोटी सामना जिंकला.\n#४ जून २०१३ साली महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडच्याच भूमीत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/maharastra/mns-president-raj-thackeray-plays-new-innings-as-writer-1076963.html", "date_download": "2018-08-19T23:14:26Z", "digest": "sha1:IWQDJD6X236BSKEXUAR4J4FSKURWON4X", "length": 6361, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "लता मंगेशकर यांच्यावर पुस्तक लिहिणार राज ठाकरे | 60SecondsNow", "raw_content": "\nलता मंगेशकर यांच्यावर पुस्तक लिहिणार राज ठाकरे\nमहाराष्ट्र - 9 days ago\nराजकीय नेता, व्यंगचित्रकार, प्रभावी वक्ता अशी ओळख असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता नव्या स्वरूपात महाराष्ट्राच्या भेटीला येत आहेत. व्यंगचित्रकार, संगीताची जाणकार, नाटकांविषयीची प्रगल्भता असे त्यांचे पैलू आपण अनुभवले आहेत. आता त्यांची लेखनाचे शैलीही आपल्याला दिसणार आहे. राज ठाकरे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर पुस्तक लिहीत असल्याची माहिती मिळाली आहे.\nमहिला कॉन्स्टेबलची दादागिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nमहिला कॉन्स्टेबलने शॉपिंग मॉलमध्ये दादागिरी करत तब्बल 50 हजार रुपये हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. नागपूर येथील मानकापूर परिसरात दुकानदाराच्या डोक्यावर बाटली फोडत या कॉन्स्टेबलने 50 हजार रुपये हिसकावून घेतले. रविवारी महिला पोलीस कॉन्स्टेबल काही महिलांसह शॉपिंग मॉलमध्ये आली होती. मॉलमधील एका दुकानदाराला बाटलीने मारहाण करीत 50 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आले.\n' 'मोमो' खेळामुळे राजस्थानमध्ये एका तरूणीची आत्महत्या\nजगात आणि भारतात 'ब्लू व्हेल' या सोशल मीडियावरच्या गेमने अनेक तरूणांचा जीव घेतला. त्याचा प्रभाव कमी होत नाही तोच आता 'मोमो''चॅलेंजने धुमाकूळ घातला आहे. या चॅलेंजचे लोण भारतातही आले असून राजस्थानमध्ये एका तरूणीने 'मोमो'च्या नादी लागून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानातल्या ब्यावर इथल्या 10वीतल्या विद्यार्थीनीने 31 जुलैला आत्महत्या केली.\nपाठ्यपुस्तकात मिल्खा सिंगचा धडा अन् फोटो मात्र फरहान अख्तरचा\nपश्चिम बंगालच्या शालेय पुस्तकात भारताचे धावपटू मिल्खा सिंग यांच्यावर धडा देण्यात आला आहे. परंतु या धड्यामध्ये मिल्खा सिंग यांच्या फोटोच्या स्थानी चक्क अभिनेता फरहान अख्तरचा फोटो छापण्यात आला आहे. त्यावर फरहान अख्तरची प्रतिक्रिया समोर आली आहे. फरहानने ट्विटरवर शिक्षण मंत्र्यांना ही चूक दुरुस्त करण्याचे आणि पुस्तके बदलण्याचे आवाहन केले आहे. पुस्तकात झालेली चूक स्पष्टपणे दिसून येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-34-thousand-villages-completes-100-percent-toilets-5027?tid=162", "date_download": "2018-08-19T23:07:07Z", "digest": "sha1:2BQE7YZ3UV4Q3XWZGJV3UNMKJGGZJRRK", "length": 17213, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 34 thousand villages completes 100 percent of toilets | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यातील ३४ हजार गावे हागणदारीमुक्त\nराज्यातील ३४ हजार गावे हागणदारीमुक्त\nराज्यातील ३४ हजार गावे हागणदारीमुक्त\nगुरुवार, 18 जानेवारी 2018\nमुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत देशात गेल्या तीन वर्षांत पाच कोटींहून अधिक घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गेल्या तीन वर्षात ५० लाख ८ हजार ६०१ शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे, तर राज्यातील १६ जिल्हे व ३४ हजार गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत.\nमुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत देशात गेल्या तीन वर्षांत पाच कोटींहून अधिक घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गेल्या तीन वर्षात ५० लाख ८ हजार ६०१ शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे, तर राज्यातील १६ जिल्हे व ३४ हजार गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत.\nकेंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने देशाच्या ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत झालेल्या कामाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार २०१५-१६ या वर्षात ६०५३ गावे राज्यात हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आली होती. ही संख्या २०१६-१७ मध्ये २१ हजार ७०२ इतकी झाली. आजअखेर महाराष्ट्रातील ३४ हजार १५७ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. राज्यातील गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा, जालना, बीड, नगर, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, पालघर व रायगड हे जिल्हे हागणदारीमुक्त झाले आहेत.\nमहाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांत उल्लेखनीय कार्य\nग्रामीण महाराष्ट्रात घरगुती शौचालय निर्मितीमध्ये उल्लेखनीय काम झाले आहे. राज्यातल्या ३० जिल्ह्यांतील ग्रामीण भागात १०० टक्के शौचालय उभारणी झाली आहे. नंदुरबार, जळगाव, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा व गडचिरोली या सहा जिल्ह्यांत घरगुती शौचालय उभारणीचे काम ८० ते ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. लवकरच या जिल्ह्यांतील घरगुती शौचालय उभारणीचे काम पूर्ण होणार आहे.\nगेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात ५० लाख ८ हजार ६०१ घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत. २०१४- १५ या वर्षात राज्यात ४ लाख ३१ हजार ३४ शौचालये बांधण्यात आली. २०१५-१६ या वर्षात ८ लाख ८२ हजार ८८, सन २०१६-१७ या वर्षात १९ लाख १७ हजार १९१ तर २०१७-१८ या वर्षात १७ लाख ७८ हजार २८८ शौचालये बांधण्यात आली आहेत. २०१५-१६ मध्ये महाराष्ट्रातील १४.९४ टक्के गावे हागणदारीमुक्त होती. आता ८४.३० टक्के गावे हागणदारीमुक्त झाली आहेत.\nदेशात तीन लाख गावे हागणदारीमुक्त\n२ ऑक्टोबर २०१४ रोजी देशातल्या ग्रामीण भागात ३८.७० टक्के घरगुती शौचालये होती, १४ जानेवारी २०१८ अखेर ही टक्केवारी ७६.२६ टक्क्यांवर पोचली आहे. आजअखेर देशात ५ कोटी ९४ लाख ४५ हजार शौचालयांची निर्मिती झाली आहे, तर देशातील ३ लाख ९ हजार १६१ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. देशातील ३०३ जिल्हे हागणदारीमुक्त जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांचा समावेश आहे.\nस्वच्छ भारत भारत महाराष्ट्र\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी\n२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे सरासरी वार्षिक\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची...\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी\nब्रॉयलर्सचा बाजार श्रावणातही किफायती, तेजी टिकणार\nसंतुलित पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात श्रावण महिन्यातही ब्रॉयलर\nवायदे बाजारातून शेतमाल विक्री व्यवस्था बळकटीचे...\nउत्पादन शेतकऱ्यांच्या हाती असले तरी विक्री आणि तत्पश्चात विपणन व्यवस्थेमुळे तो अनेकवेळा प\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nग्रामविकासासह सुधारीत शेतीपद्धती...औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील बोरगाव...\nशेती, पूरक उद्योग अन् ग्रामविकासाला...सातारा जिल्ह्यातील डोंगरी, दुर्गम जावळी तालुक्यात...\nवडनेर बुद्रुक गावाने मिळवली स्वच्छता,...ग्रामविकासासाठी गावकरी एकत्र आले. प्रत्येक कामात...\n‘स्वयम शिक्षण प्रयोग` करतेय ग्रामविकास...पुणे येथील ‘स्वयम शिक्षण प्रयोग` ही स्वयंसेवी...\nग्रामस्वच्छतेचा मंत्र प्रत्यक्षात...स्वच्छतेचा ध्यास मनाशी बाळगून सांगली जिल्ह्यातील...\nबचत गटातून वाढली रोजगाराची संधीशेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील महिलांनी...\nश्रमदानातून पाणी टंचाईवर महागोंड गावाने...महागोंड (ता. आजरा) येथील आंबेओहळ नाल्यावरील...\nजळगाव जिल्ह्यातील बारा तालुके... राज्यात हगणदारीमुक्तीसंबंधी मार्च २०१८ ची...\nसंत गाडगेबाबांचा भक्त करतोय गावोगावी...संतविचार तसेच लोककला यांच्या माध्यमातूनही...\nशाश्वत शेती, पूरक व्यवसायातून गावांना...जल, जमीन, जंगल आणि जननी या चार घटकांमुळे मानव...\nकुपोषणमुक्तीसाठी ११३ अंगणवाड्यांत...परभणी (प्रतिनिधी)ः कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्यातील...\nप्रयोगशील भाजीपाला शेतीतून अर्थकारण...भाजीपाला व त्यातही टोमॅटो पिकात राज्यात अग्रेसर...\nपर्यावरण संवर्धन, शिक्षण हेच ‘ब्राऊन...पुणे शहर आणि आसपासच्या गावात पर्यावरण संवर्धन,...\nएकजुटीतून ‘पांगरखेड`ने केला कायापालटएखाद्या गावाने ठरविले तर काहीही अशक्य नाही, याचे...\nभूजल प्रदूषण निवारणासाठी प्रयत्न आवश्यकजलप्रदूषण रोखणे हा जल व्यवस्थापनाचाच एक भाग आहे....\nमहिला सरपंचांच्या कामात हस्तक्षेप पडणार...नगर ः गावपातळीवर महिलांना काम करू न देता...\nमुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन...परभणी : मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन...\nनावीन्यपूर्ण उपक्रमांत तावशीची आघाडीरस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत...\nशिक्षण, जलसंधारणातून ग्रामविकासाला गतीमराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचा आरोग्य सेओवा,...\nमनपाडळेच्या श्रमदानाला अनेकांचे हातघुणकी, जि. कोल्हापूर : मनपाडळे गावातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/handscomb-flies-in-for-injured-finch/", "date_download": "2018-08-19T23:06:16Z", "digest": "sha1:NNL4K2SPNPVUNHRN5DQQRIHNIFTJ4TSF", "length": 6189, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ब्रेकिंग : जखमी फिंचच्या जागी हॅंड्सकोम्बला केले ऑस्ट्रेलियाने पाचारण -", "raw_content": "\nब्रेकिंग : जखमी फिंचच्या जागी हॅंड्सकोम्बला केले ऑस्ट्रेलियाने पाचारण\nब्रेकिंग : जखमी फिंचच्या जागी हॅंड्सकोम्बला केले ऑस्ट्रेलियाने पाचारण\n ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ऍरॉन फिंचच्या जागी पीटर हॅंड्सकोम्बला पाचारण करण्यात आले आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांची मालिका रविवारपासून सुरु होत आहे.\nदोन आठवड्यांपूर्वी घोषित झालेल्या ऑस्ट्रेलिया संघात पीटर हॅंड्सकोम्बचा समावेश नव्हता. सरावादरम्यान ऍरॉन फिंच जखमी झाल्यामुळे हॅंड्सकोम्बला पाचारण करण्यात आले आहे.\nज्या वेळी सरावादरम्यान फिंच जखमी झाला तेव्हा तो केवळ पहिले एक -दोन सामने तो संघाबाहेर राहील अशी शक्यता होती परंतु ही जखम गंभीर असल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने पीटर हॅंड्सकोम्बला पाचारण केले आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2018-08-19T23:03:49Z", "digest": "sha1:OQEEEQYVBDGD6O3ZQHFNOQ3DIIXCDZGX", "length": 7594, "nlines": 192, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेव्हास्तोपोल - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष ५ वे शतक\nक्षेत्रफळ ८६४ चौ. किमी (३३४ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ३०० फूट (९१ मी)\n- घनता ४३८.९ /चौ. किमी (१,१३७ /चौ. मैल)\nप्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ\nसेव्हास्तोपोल (युक्रेनियन: व रशियन: Севасто́поль; क्राइमियन तातर: Aqyar) हे युक्रेन देशामधील एक स्वायत्त व विशेष शहर आहे. हे शहर युक्रेनच्या दक्षिण भागातील क्राइमिया ह्य स्वायत्त प्रदेशाच्या दक्षिन भागात काळ्या समुद्रावर वसले असून ते ओदेसा खालोखाल युक्रेनचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर आहे. येथील सौम्य हवामानामुळे व समुद्रकिनाऱ्यामुळे सेव्हस्तोपोल हे पूर्व युरोपामधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.\nsev.gov.ua - अधिकृत संकेतस्थळ (इंग्रजी)/(युक्रेनियन)/(रशियन)\nइव्हानो-फ्रांकिव्ह्स्क · ओदेसा · किरोव्होराद · क्यीव · खार्कीव्ह · खेर्सन · ख्मेल्नित्स्की · चेर्कासी · चेर्निव्हत्सी · चेर्निहिव्ह · झाकारपत्तिया · झापोरिझिया · झितोमिर · तेर्नोपिल · दोनेत्स्क · द्नेप्रोपेत्रोव्स्क · पोल्ताव्हा · मिकोलाइव्ह · रिव्ह्ने · लिव्हिव · लुहान्स्क · व्हिनित्सिया · व्होलिन · सुमी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०९:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agri-products-can-not-be-get-msp-varhad-maharashtra-2477", "date_download": "2018-08-19T22:51:42Z", "digest": "sha1:FMI7VUWREKXUUORT53D2TMONZ4UTH63U", "length": 17942, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agri products can not be get msp in varhad, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमवार, 30 ऑक्टोबर 2017\nअकोला : सध्या मूग, उडीद, सोयाबीन तसेच कापूस या चारही प्रमुख पिकांना हमीभावसुद्धा मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले अाहेत. शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी केंद्र शासनाने २०१७-१८ या खरीप हंगामातील पिकांसाठी सुधारित हमीभाव जाहीर केले खरे; परंतु कुठल्याच बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून हमीभावाइतकाही भाव मिळेनासा झाला. सर्वत्र कमी भावाने धान्य खरेदी करून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचे चित्र दिसत अाहे.\nअकोला : सध्या मूग, उडीद, सोयाबीन तसेच कापूस या चारही प्रमुख पिकांना हमीभावसुद्धा मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले अाहेत. शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी केंद्र शासनाने २०१७-१८ या खरीप हंगामातील पिकांसाठी सुधारित हमीभाव जाहीर केले खरे; परंतु कुठल्याच बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून हमीभावाइतकाही भाव मिळेनासा झाला. सर्वत्र कमी भावाने धान्य खरेदी करून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचे चित्र दिसत अाहे.\nया वर्षी सोयाबीन पिकाला २७७५ रुपये आधारभूत भाव व त्यामध्ये ७५ वाढ अधिक २०० रुपये बोनस असा प्रतिक्विंटल तीन हजार ५० रुपये एवढा भाव जाहीर झालेला अाहे. परंतु, बाजारात नवीन सोयाबीनची अावक सुरू झाली; तेव्हापासून अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांमध्ये कुठल्याच बाजार समितीत हमीभावसुद्धा मिळेनासा झाला. कुठे १६०० ते तर कुठे १८०० हा कमीत कमी भाव मिळत अाहे. सर्वाधिक भाव २५०० रुपये दाखवला जात असला तरी अगदी बोटावर मोजण्याइतपत सोयाबीनला हा दर मिळतो अाहे.\nमूग, उडदाचीही अशीच अवस्था अाहे. मुगाला हमीभाव ५५७५ रुपये, तर उडदाला ५४०० रुपये दर जाहीर झालेला अाहे. सध्या मुगाची बाजारपेठेत अवघी चार हजार ते ४७०० दरम्यान विक्री केली जात अाहे. सरासरी ४४०० रुपये दर अाहे. म्हणजेच हमीभावापेक्षा ११०० रुपये कमी भेटत अाहेत. उडदाची तर याहीपेक्षा बिकट अवस्था अाहे.\nउडीद अवघा ३२०० रुपयांपासून चार हजारांपर्यंत विकत अाहे. म्हणजेच प्रत्यक्षातील दर व हमीभाव यात १४०० रुपयांची तफावत अाहे. कापूस सध्या चार हजारांपर्यंत विकू लागला अाहे. सध्या शासनाने खरेदी केंद्र उघडले असून, लांब धाग्याच्या कापसाला ४३२० रुपये दर जाहीर केला अाहे. तर सर्वसाधारण धाग्याचा कापूस ४०२० रुपये दराने मागितला जातो. कापसाचा हमीभावच मुळात कमी अाहे. या वर्षी वेचाई पाच ते सात रुपये किलो द्यावी लागत अाहे. त्यातुलनेत मिळत असलेला दर हा अत्यंत कमी अाहे.\nहमीभाव, बाजारभावातील तफावत द्या ः जागर मंच\nबाजारात शेतमालाला हमीभावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांना बाजारभावातील तफावत रक्कम द्यावी, अशी मागणी शेतकरी जागर मंचाने केली अाहे. मूग, उडीद, ज्वारी, कापूस या पिकांची उत्पादकता घटलेली अाहे. शेतकऱ्यांना अार्थिक अडचणीमुळे अाधारभूत किमतीपेक्षा कमी दरात शेतमाल विकावा लागत अाहे. शेतकरी शेतकरी हवालदिल झाला अाहे. शासनाने हमीभाव केंद्र सुरू केले तर तेथे शेतमालात अार्द्रता १२ टक्क्यांपेक्षा कमी हवी असल्याने कुणाचाच माल घेतला जात नाही. ही अडचण तयार झाल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना मिळेल त्या दरात माल विकण्याशिवाय पर्याय राहलेला नाही. शासनाने कोणतीही अट न लावता बाजारभाव व हमीभावातील जो फरक असेल तेवढी रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी शेतकरी जागर मंचाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली. जगदीश मुरुमकार, मनोज तायडे, कृष्णा अंधारे, ज्ञानेश्वर गावंडे, विजय देशमुख, प्रशांत नागे, दीपक गावंडे, शिवाजी म्हैसने अादींनी निवेदन दिले.\nमूग उडीद सोयाबीन कापूस हमीभाव खरीप बाजार समिती वाशीम\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट घोंगावते आहे.\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणी\nअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी उत्पादकांसाठी मिळणारे अनुदान पूर्ववत करावे तसेच गेल्यावर\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घट\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍टरवर पेरणी\nपुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची मो\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...\nखरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...\nडाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...\nअतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nचंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...\nकेरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...\nकधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...\nमराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...\nग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...\nकोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/366-video", "date_download": "2018-08-19T23:10:40Z", "digest": "sha1:QX6KH7SDPPU4NPUIEYVUY4WD2X3TETAP", "length": 4335, "nlines": 102, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "Video - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘काहानी मे ट्विस्ट’; धावत्या ट्रेन सोबत काढलेल्या 'त्या' थरारक सेल्फी व्हिडिओबाबत धक्कादायक माहिती उघड\nअहिलच्या बर्थडे पार्टीत सलमानची कॉपी करत अर्पिता थिरकली जॅकलिनसोबत\nकॅरेबियन बेटांवर इर्मा वादळाचे थैमान\nखारघरमध्ये भाजपा नगरसेवकाची गुंडागिरी\nघनश्याम राजेचा सरकारला इशारा\nघातपाताचा कट एटीएसने उधळला ►\nचायनीज विक्रेत्याने ग्राहकाच्या अंगावर उकळते तेल फेकले; पाहा धक्कादायक CCTV फुटेज\nजयंत पाटलांचा राग पाहून बॉलिवुडचा बादशाह शाहरुख घाबरला;अलिबाग जेट्टीवरचा हायव्होल्टेज ड्रामा\nजोर लगा के हयश्शा \nजोर लगा के हयश्शा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल\nदिलदार अजित दादा....अपघातग्रस्ताला मदत करत माणुसकीचं दर्शन घडवलं\nनिरोप एका युगाला... ►\nपुढील लोकसभेनंतर भाजप दोन आकड़्यांवर येईल\nबेपत्ता झाल्याच्या बातमीनंतर, कॉमेडियन सिद्धार्थ सागरचा व्हिडीओ\nमराठी अभिनेत्रीच्या हिडीस डान्सवर बेस्ट कर्मचाऱ्यांची दौलतजादा\nव्हॉट्स ॲपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं पाऊल\nसंभाजी भिडे वाट्टेल ते बोलतात - अजित पवार\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/address-book-marathi/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-108062700045_1.html", "date_download": "2018-08-19T23:42:40Z", "digest": "sha1:HU7PV6NHD2GYP6PYPMSIAGZBH7LCOHKS", "length": 16526, "nlines": 300, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कलावंतांचे पत्ते | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसी विंग, स्कॉयपेन 11 वा मजला,\nफ्लॅट नं 1101 ओबेरॉय कॉम्‍प्‍लेक्स\nअंधेरी (प.) मुंबई - 53\nधारिया हाउस, पहिला मजला,\n7 वाँ रास्ता, खार (वेस्ट) मुंबई - 52\nबैंक ऑफ इंडिया समोर\nयारी रोड, वर्सोवा, अंधेरी (वेस्ट) मुंबई - 61\nप्रतीक्षा, 10 वा रास्ता जेवीपीडी स्कीम\nजुहू, मुंबई - 49\nबी/4, बीच हाउस पार्क\nगाँधीग्राम रोड जुहू, मुंबई - 49\n502, मेरीवेल, सेंट एंड्रयू रोड,\nवांद्रा (प.), मुंबई - 50\nहेट बंगला, गांधीग्राम रोड\nजुहू, मुंबई - 49\n22, मिस्त्री कोर्ट, सीसीआई क्लब समोर\nचर्चगेट, मुंबई - 20\nए/61, वर्षा, चौथा गुलमोहर एक्सटेंशन रोड\nजेवीपीडी स्कीम जुहू, मुंबई - 49\nजुहू रोड, सांताक्रुज (प.) मुंबई - 49\n19, डनहिल, डॉ आंबेडकर रोड,\nखार (प.), मुंबई - 52\nसोना विला, जस्सावाला वादी, एनक्लेव,\nजे-49 डिस्को होटल समोर,\nजुहू रोड, मुंबई - 49\nजोगेश्वरी (प.), मुंबई - 102\n502/ए, चंचल बिल्डिंग कल्याण कॉम्पलेक्स,\nयारी रोड, वर्सोवा अंधेरी (वेस्ट), मुंबई - 61\n13/सी, लिपालाजो, लिटिल गिब्स रोड,\nमलबार हिल्स, मुंबई - 6\n901, स्कॉयडेक, ओबेरॉय काम्पलैक्स लिंक रोड,\nअंधेरी (पं) मुंबई - 58\n23/24, दूसरी मंजिल, सी विंग ट्रोयका,\nतीसरा एक्सटेंशन रोड लोखंडवाला कॉम्‍प्‍लेक्स\nअंधेरी (प.), मुंबई - 53\n401, सुदर्शन नगर, खंडेलवाल लेआउट एवरशाईन नगर,\nलिंक रोड मलाड (प.), मुंबई - 64\nशंकर बिल्डिंग, फ्लॅट नंबर 51, पाचवा मजला,\nबी रोड चर्चगेट, मुंबई - 20\nअंधेरी (प.), मुंबई - 53\nप्रतीक्षा, 10 वा रस्ता\nजुहू, मुंबई - 49\n401/402/जी, अलकनंदा शिवानंद गार्डन\nकोथरुड, पुणे - 29\nयमुना नगर, लोखंडवाला कॉम्‍प्‍लेक्स\nअंधेरी (प.), मुंबई - 53\n116/3977, गीत गोविन्द सोसायटी\nटिळक नगर, चेम्बुर मुंबई - 89\nबी/603, रत्नाकर, यारी रोड वर्सोवा,\nअंधेरी (प.) मुंबई - 61\n124, निभाना, पाली हिल\nवांद्रा (प.) मुंबई - 50\nअनिल कपूर / सोनम कपूर\n31, श्रृंगार प्रेसिडेंसी सोसायटी\n7 वा रस्ता, जेवीपीडी स्कीम मुंबई - 49\nवांद्रा (प.) मुंबई - 50\nब्रोकहिल टॉवर्स क्रॉस रोड- 3,\nअंधेरी (प.), मुंबई - 53\n104, निभाना, पाली हिल\nवांद्रा (प.), मुंबई - 50\n802, धनलक्ष्मी, एसवीपी नगर\nअंधेरी (प.) मुंबई - 53\nआनंद आश्रम, पहीली मंजिल बिल्डिंग - 22,\nपंडिता रमाबाई रोड मुंबई - 7\nबी/108, मनीष सोनल सोसायटी\n38 मनीष नगर, 4 बंगला\nअंधेरी (प.), मुंबई - 53\nजुहू, मुंबई - 49\nपॉम ब्रीज़, प्लॉट 50, 9 वा रस्ता\nजेवीपीडी स्कीम, मुंबई - 49\nएफ/19, फ्लैट 504, ग्रीन क्रेस्ट\nपरसरामपुरा टॉवर समोर, यमुना नगर,\nअंधेरी (प) मुंबई - 53\n88, 2 रा मजला, म्हाडा कमर्शियल कॉम्‍प्‍लेक्स\nअनुपम खेर/किरण खेर/सिकंदर खेर\nजीआयजीआय अपार्टमेंट जुहू बीच,\nजुहू मुंबई - 49\n1001, डी विंग, अभिषेक अपार्टमेंट\nजुहू वर्सोवा रोड अंधेरी (वेस्ट) मुंबई - 58\nसोनाली अपार्टमेंट, 8 वा मजला\nबी/2, अलीपोर पार्क रोड\n102/एफ, अमित नगर, यारी रोड वर्सोवा,\nअंधेरी (प.) मुंबई - 61\n3, गॅलेक्सी अपार्टमेंट, बीजे रोड बॅंडस्टेण्ड,\nवांद्रा (प.) मुंबई - 50\nअंधेरी (प.) मुंबई - 53\nवांद्रा (प.) मुंबई - 50\n17 वा डायमंड अपार्टमेंट\nबांद्रा (प.), मुंबई - 50\n603-बी, गज़दर अपार्टमेंट जुहू होटल समोर,\nजुहू, मुंबई - 49\n903, शिव ज्योति, पाच मार्ग\nअंधेरी (प.), मुंबई - 61\n305, अमरनाथ टॉवर यारी रोड\nअंधेरी (प.) मुंबई - 53\nए/102, फेअरशोर अपार्टमेंट जुहू तारा रोड,\nहोटल सी प्रिंसेस जवळ,\nजुहू, मुंबई - 49\nफ्लॅट-213, युगधर्म सबकुछ सुपर मार्केट जवळ\nलिंक रोड, मलाड (वेस्ट) मुंबई - 95\nअशोक सराफ / निवेदीता सराफ\nफ्लॅट नंबर - 1305/1306 इंद्रदर्शन,\nलोखंडवाला कॉम्‍प्‍लेक्स, तारापोर गार्डन जवळ\nअंधेरी (प.) मुंबई - 53\n503, पेलिकान अपार्टमेंट गुलमोहर गार्डन समोर\nयारी रोड, अंधेरी (प.)\nए/9, ग्रीन व्यू, सबर्बन को-ऑप सोसायटी\nशिव सृष्टि, कुर्ला (ईस्ट)\nबी/3, बीच हाउसिंग सोसायटी\nगांधीग्राम रोड जुहू, मुंबई - 49\n6, अश्विनी, पाली माला रोड\n1901, धीरज गौरव हाईट्‍स ऑफ लिंक रोड,\nहुंडाई शो रूमच्‍या मागे\nअंधेरी (प.), मुंबई - 61\nप्लॉट नं 1, रनवन शॉपिंग सेंटर 15 वा रस्ता,\nचेंबुर मुंबई - 1\n186, आराम नगर नं 2, वर्सोवा\nअंधेरी (प.) मुंबई - 61\nबी - 301, स्वप्न आकार,\nफ्लैट नं 83/डी यारी रोड, वर्सोवा\nअंधेरी (प.), मुंबई - 61\nयावर अधिक वाचा :\n11 वर्ष लहान आहे प्रियांका चौप्राचा जोडीदार निक, आईने दिला ...\nप्रियांका चौप्राच्या जीवनात आविष्याचे खास आनंदी क्षणांचे आगमन झाले आहे. प्रियांका आपल्या ...\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडे प्रथमच एकत्र येणार सिनेमात \nविनोदाचा एक्का समजला जाणारा भारत गणेशपुरे आणि विनोदाची चौफेर फटकेबाजी करणारा सागर कारंडे ...\nप्रियांका चोप्रा - निक जोनस चा 'रोका' संपन्न (बघा फोटो)\nबहुचर्चित जोडी प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा विवाह निश्चित झाला आहे. प्रियांकाच्या ...\nसासूने वैतागून केलेली कविता\nपाया पडते सूनबाई बंद कर तुझी चाल पहिलं तुझं व्हॉट्सअॅप चुली मधी जाळ\nचित्रपट परीक्षण : गोल्ड\nआंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये देशाचा झेंडा फडकावताना पाहणं यापेक्षा अभिमानास्पद काय असू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2018/03/sales-training-in-marathi-spin-selling.html", "date_download": "2018-08-19T23:31:10Z", "digest": "sha1:XX2OT5EKXC3VFCOC6Y5JP5CGONN4PITT", "length": 4492, "nlines": 63, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "मराठी सेल्स ट्रेनिंग - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, जगभरात मोठे म्हणजेच जास्त किमतीचे सेल्स करताना हमखास वापरली जाणारी SPIN SELLING ही पद्धत नक्की काय आहे आणि ती आपण आपला सेल्स वाढवण्यासाठी कशा प्रकारे वापरू शकतो हे शिकविणारा हा मराठी व्हीडीओ ...सादर करत आहोत खास नेटभेटच्या प्रेक्षकांसाठी\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2016/06/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:52:15Z", "digest": "sha1:KBWQUG44VZMV6AMTNB4AAZ5P4SQ2OHMI", "length": 19557, "nlines": 115, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: शैक्षणिक बाजारहाट", "raw_content": "\nमंगळवार, १४ जून, २०१६\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nआजचा जमाना शिक्षणाचा आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण घेणं वाईट आहे, असं आज एखादा अशिक्षित माणूसही म्हणणार नाही. सर्व जगाने शिक्षण घेतलं पाहिजे. सर्व जग सुशिक्षित व्हायला हवं. मात्र शिक्षण आज ज्ञान मिळवण्यासाठी घेतलं जातं का, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे माणूस सुशिक्षित होणं लांबची गोष्ट झाली, तो शिक्षित तरी नीट होतोय का अशी शंका घ्यायला जागा आहे. शिक्षण म्हणजे पदवी, पदवी म्हणजे नोकरी, अशा व्याख्या तयार होऊन आज शिक्षणाचा पायाच खचला आहे. कसेही करून पदवी मिळायला हवी. पदवीचे प्रमाणपत्र हातात मिळालं की गंगेत घोडं न्हालं. ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षण घ्यायचं आणि पोटापाण्यासाठी नोकरी- व्यवसाय करून घेतलेल्या शिक्षणावर आयुष्यानंद घ्यायचा असं होताना दिसत नाही.\nशिक्षण फक्‍त शाळा कॉलेजांमध्ये मिळतं असा कोणाचा ग्रह असेल तर तोही चुकीचा आहे. शिक्षण हे गल्ली, गाव, प्रवास, पर्यटन, बाजार, यात्रा, रस्ता, अनुभव, निसर्ग, घर, शेती, समाज, मित्र, विधी, व्वयहार, अनेक प्रकारच्या कला आदी सर्व ठिकाणी मिळत असतं. पण ते शिक्षण आहे याचं भान ठेऊन सजगपणे घेता आलं पाहिजे. आणि अशा नैसर्गिक शिक्षणाला योग्य आणि शिस्तबध्द वळण देण्यासाठी शाळा महाविद्यालयांची गरज असते. शाळा महाविद्यालये स्वत: शिक्षणाची व्याख्या विसरल्याने पाहता पाहता शिक्षणाची केंद्र केव्हा मार्केट झालीत हे आपल्या लक्षातच आलं नाही.\n‍शासनाने कितीही जाहिराती करत बढाया मारल्या तरी शासकीय शिक्षणही स्वस्त राहीलं नाही आणि मोफत तर अजिबात नाही. अशा चढाओढीत आज शिक्षणाचा पूर्णपणे बाजार झाला आहे. शिक्षण आता ज्ञान मिळवण्यासाठी घेतलं जातं असं म्हणणं धारिष्ट्याचं ठरेल. आज प्रत्येकाला इंजिनिअर अथवा डॉक्टरच व्हायचं आहे. इतर क्षेत्र आहेत. पण एकतर ते कोणाला माहीत नाहीत आणि माहीत झालेत तर आता इलाज नाही म्हणून अशा शिक्षणाकडे विद्यार्थी वळताना दिसतात. प्रश्न असा आहे की मेडीकलचे विद्यार्थी असोत की इंजिनिअर, इतर क्षेत्रातले त्यांना ज्ञान असणं ही लांबची गोष्ट झाली, पण त्यांच्या क्षेत्रातलेही त्यांना पूर्ण ज्ञान घेता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. याचे कारण विशिष्ट शिक्षण घेताना त्या शिक्षणातले मर्म समजून ज्ञान घेण्याऐवजी, परीक्षेसाठी म्हणजेच जास्त गुण मिळवण्यासाठी आयएमपी काय आहे यावर जास्त भर दिला जातो. म्हणून शाळा महाविद्यालये आज ज्ञानदानाचं काम करतात असं म्हणावं तर हा मोठा विनोद होऊ शकतो. पूर्वी शाळा महाविद्यालये काढणारे द्रष्टे ज्ञानमहर्षी होते, कर्मवीर होते, ज्ञानयोगी होते, त्यांना दूरदृष्टी होती हे खरे असले तरी आजचे शाळा महाविद्यालये काढणारे लोक उद्योजक झाले आहेत. ऊसांचा कारखाना काढण्यापेक्षा कॉलेजचा कारखाना काढला तर या उद्योगाला कधीही मंदी येत नाही. दिवसेंदिवस हा उद्योग भरभराटीला येत असतो. शाळा महाविद्यालये काढण्यासाठी शासनाकडून फुकट वा अल्प किमतीत भुखंड मिळवायचे आणि शाळा कॉलेजच्या नावाने भरमसाठ उत्पन्न देणारे उद्योग थाटायचे. छुप्या देणग्या, छुपी फी, मॅनेजमेंट कोटा (व्यवस्थापकीय राखीव जागा) यातून खोर्‍याने पैसा ओढत हे उद्योग अगदी प्रतिष्ठेने सुरू आहेत. (सोबतीला खाजगी क्लासेस आल्याने महाविद्यालयांची ‍शैक्षणिक जबाबदारी अजून कमी झाली. महाविद्यालये शु्ल्क गोळा करत परीक्षा आयोजित करणे इतकेच त्यांचे काम राहिले.)\nया उद्योगात पालकही मागे नाहीत. आपला मुलगा शिकला पाहिजे. मग काहीही होवो. कसेही होवो. कितीही पैसे ओतावे लागले तरी चालेल पण त्याला डॉक्टर नाहीतर इंजिनिअर करायचं. मग मुलाची गुणवत्ता काहीही असो. त्याचा कल कुठेही असो. डॉक्टर- इंजिनिअर म्हणजे प्रतिष्ठा. काल एक शिक्षक मित्र भेटला. तो म्हणाला, ‘मुलाला पस्तीस लाख रूपये डोनेशन भरलं. (पाच वर्षाची प्रचंड फी वेगळी) पण एमबीबीएस करायचंच.’ हा मित्र नोकरी करतो. मी विचारलं, ‘पण पस्तीस लाख आणले कुठून’ मित्र गडबडला. नोकरी करणारा मनुष्य सेवानिवृत्त होताना आज कदाचित पस्तीस लाख शिलकी असू शकतो. पण ती आयुष्यभर नोकरी करून मागे ठेवलेली कमाई असते. ती कमाई अशा पध्दतीने कोणालाही देणगी देऊन कशी उडवता येईल’ मित्र गडबडला. नोकरी करणारा मनुष्य सेवानिवृत्त होताना आज कदाचित पस्तीस लाख शिलकी असू शकतो. पण ती आयुष्यभर नोकरी करून मागे ठेवलेली कमाई असते. ती कमाई अशा पध्दतीने कोणालाही देणगी देऊन कशी उडवता येईल या वर्षी सीईटी फेर्‍यांतून इंजिनिअरींगला प्रवेश घेतला तरी किमान साठ हजारच्या खाली वार्षिक फी दिसून येत नाही. (कमाल फी दीड लाखापर्यंत. मॅनेजमेंट कोट्याचे डोनेशन फार लांबची गोष्ट झाली.) अशा परिस्थितीत सर्वच हुशार विद्यार्थ्यांना ही फी परवडणार नाही. म्हणून राऊंड पध्दतीने प्रवेश मिळाला तरी ते एवढी फी भरू शकत नसल्याने आपल्या ध्येयापासून लांब राहतील. आज इंजिनिअरींग आणि डी.एड. कॉलेजेस् संख्येने सारखीच दिसतात. अगदी बालवाडीत म्हणजे आजच्या भाषेत माँटेसरीत प्रवेश घ्यायलाही लाखो रूपये लागतात.\nबिहार मध्ये बारावीतले टॉपर फरार होतात. कालच्या स्टींग ऑपरेशनमध्ये अनेक प्राचार्य आणि शिक्षक उघडे पडलेत. उत्तरपत्रिकेत अगदी गाणी लिहिली तरी चालतील पण एका लाखात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करून आणू असे स्वत: प्राचार्य सांगत होते. यापैकी काही प्राचार्य इंटर झाल्यानंतर तेरा महिण्यात पोष्ट ग्रॅज्युएट होऊन प्राचार्य पदावर बसलेले होते. आज कोणत्याही पध्दतीने मुलं पास करून आणता येतात. गुणवत्ता यादीत झळकतात. मोठमोठ्या पदव्या पैशांच्या बळावर बळकावता येतात. आणि त्या पदव्यांच्या बळावर शिक्षणाचा गोरखधंदा चालतो. ज्यांनी कायदे करायचे अशा राजकारणी लोकांकडेच बोगस पदव्या असतील तर देशातल्या नागरिकांकडून अजून काय अपेक्षा करता येतील.\nपरीक्षेत उतारा (कॉपी) करणारा विद्यार्थी फक्‍त पास होऊ शकतो. गुणवत्ता यादीत झळकू शकत नाही, असा आपला आतापर्यंतचा भाबडा समज होता. पैशाने बाजारात सर्व काही विकत घेता येत असलं तरी शिक्षणाला बुध्दीच लागते असाही आपला आतापर्यंत भोळा समज होता. पण आता खिशात पैसे असले तर कोणीही बुध्दीवंतापेक्षा जास्त गुण मिळवून गुणवत्ता यादीत आणि संपूर्ण राज्यातही उंच्चांक गुणांनी झळकू शकतो, हे पहिल्यांदाच लक्षात आलं. म्हणून अशा शिक्षणाच्या बाजारहाटाला जाऊन स्पर्धेत टिकणं हे सर्वसामान्य माणसांचं काम राहीलं नाही.\n(या लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)\n– डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ४:१९ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nHemant Waghe १ जुलै, २०१६ रोजी ७:५४ म.पू.\nया तर सर्व टिपण्या काढल्या सारक्या आहेत . सर्वाना माहित असलेल्या गोष्टी . तुम्हीसुद्धा प्राध्यापक असल्याने याच यंत्रणेचा येक भाग आहात . मग उपाय का सुचवत नाहीत \nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/sports-news-rashid-khan-cricket-afghanistan-105385", "date_download": "2018-08-19T22:50:20Z", "digest": "sha1:PKKHAHTJ55BKXNK3Q7RJ2V73SEUV5YKQ", "length": 10959, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news rashid khan cricket Afghanistan एकदिवसीय क्रिकेटमध्ये रशिद खानचे झटपट १०० बळी | eSakal", "raw_content": "\nएकदिवसीय क्रिकेटमध्ये रशिद खानचे झटपट १०० बळी\nसोमवार, 26 मार्च 2018\nहरारे - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या अफगाणिस्तानचा युवा फिरकी गोलंदाज रशिद खान याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये झटपट १०० गडी बाद करण्याची किमया साधली. पात्रता फेरीच्या अंतिम लढतीत त्याने वेस्ट इंडीजच्या शई होपला बाद करून ही कामगिरी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने सर्वांत वेगवान १०० गडी बाद करण्याची कामगिरी केली. त्याने ४४ सामन्यांत १०० गडी बाद केले. यापूर्वीचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कच्या (५२ सामन्यांत) नावावर होता.\n१०० विकेट्‌स ४४ सामने\n५० विकेट्‌स २६ सामने\nहरारे - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या अफगाणिस्तानचा युवा फिरकी गोलंदाज रशिद खान याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये झटपट १०० गडी बाद करण्याची किमया साधली. पात्रता फेरीच्या अंतिम लढतीत त्याने वेस्ट इंडीजच्या शई होपला बाद करून ही कामगिरी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने सर्वांत वेगवान १०० गडी बाद करण्याची कामगिरी केली. त्याने ४४ सामन्यांत १०० गडी बाद केले. यापूर्वीचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कच्या (५२ सामन्यांत) नावावर होता.\n१०० विकेट्‌स ४४ सामने\n५० विकेट्‌स २६ सामने\nवाडेकरांना होती सांगलीशी आत्मीयता\nसांगली - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांना सांगलीविषयी आत्मीयता होती. त्यांनी स्वतः सन २००७ मध्ये ही गोष्ट सांगितली होती. नाना...\nखानदेश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे कला महोत्सव\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : खानदेश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे नुकताच भामेर शिवारातील म्हसाई माता मंदिराच्या प्रांगणात एकदिवसीय कला महोत्सव साजरा...\nपावसमध्येही होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारू - राऊत\nरत्नागिरी - हार-तुऱ्यांसाठी आमची पदे नाहीत. जनसेवेची आमची भूमिका आहे. १०० टक्के समाजकार्य करून तुमचे आशीर्वाद मिळविण्यातच आम्हाला धन्यता मिळते....\n'ऍपल'ची संगणक प्रणाली हॅक\nसिडनी : आय फोन निर्मितीत आघाडीवर असलेल्या \"ऍपल' या अमेरिकन कंपनीत काम करण्याची आकांक्षा बाळगून असलेल्या एका 16 वर्षीय मुलाने कंपनीची संगणक...\nनवी दिल्लीः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच भारताचा पाकिस्तान दौरा ऐतिहासिक ठरला. पाकिस्तानच्या हद्दीत टीम इंडियाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/deepak-kesarkar-demand-red-beacons-atop-a-vip-vehicle-258665.html", "date_download": "2018-08-20T00:06:09Z", "digest": "sha1:TAJH7B7HMBFYYZAQJKGU42RHD7Z45LMO", "length": 12146, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दीपक केसरकर म्हणतात, लाल दिवा असलाच पाहिजे !", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nदीपक केसरकर म्हणतात, लाल दिवा असलाच पाहिजे \n\"लाल दिवा बंद केला ते चांगलंय, पण पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. मंत्री आणि अधिकाऱ्यांची गाडी ओळखणार कशी \n20 एप्रिल : मोदी सरकारने व्हीआयपी संस्कृतीला चाप बसवण्यासाठी लाल दिवा बंद करण्याची घोषणा केली आणि जवळपास सर्वच मंत्र्यांनी लाल दिवे काढून टाकले. पण गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे त्याला अपवाद ठरले आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल लाल दिवा नसलेली गाडी वापरली. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची त्यांनी लगेच अंमलबजावणी केली. पण त्यांचे सहकारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचं मत थोडं वेगळं आहे. लाल दिवा बंद केला ते चांगलंय, पण पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. मंत्री आणि अधिकाऱ्यांची गाडी ओळखणार कशी , लाल दिवा सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे, असं मत केसरकरांनी व्यक्त केलं.\nतसंच मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. राज्याचं गृह खातं आणि केंद्रीय गृह मंत्रालयात चर्चा व्हायला हवी, असंही ते म्हणाले. जनतेत खरा हा सवाल आहे की कोट्यवधी रुपये खर्चून दिलेल्या सोयीसुविधा बंद होतील का त्याचं उत्तर आता पंतप्रधानांनी द्यावं असंही केसरकर म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/07/gautam-adani-business-story-motivational.html", "date_download": "2018-08-19T23:29:50Z", "digest": "sha1:5KEDOQ4V76JV3K5XIPLVH324LRACEEFU", "length": 8970, "nlines": 81, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "बिझनेस्य कथा रम्य: ! उद्योजक कसा विचार करतात त्याचे अप्रतीम उदाहरण ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\n उद्योजक कसा विचार करतात त्याचे अप्रतीम उदाहरण \n उद्योजक कसा विचार करतात त्याचे अप्रतीम उदाहरण \nमित्रहो, कोणतेही Self Help किंवा Business Book वाचण्यापेक्षा मोठमोठ्या उद्योजकांची आत्मचरीत्रे वाचावीत. त्यांच्या आयुष्यातील घडामोडी, वेळोवेळी त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची विचार करण्याची पद्धत आपल्याला खुप काही शिकवून जाते.\nप्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांचा असाच एक किस्सा मला खुप भावला. आणि नेटभेटच्या वाचकांसोबत तो मला शेअर करावासा वाटला.\nकिस्सा १९९० चा आहे. तेव्हा गौतम अदानी त्यांच्या तिशीत होते. अदानी एक्स्पोर्ट्सच्या एका कर्मचार्‍याने साखरेच्या व्यवहारात ( Commodity Trading) एक चुकीचा निर्णय घेतला आणि त्यामुळे कंपनीला सुमारे २० करोडचं नुकसान झालं.\nआता आपल्याला नोकरीमधून काढण्यात येईल या भीतीने त्याने आपणहून माफी मागीतली आणि गौतम अदानींकडे आपला राजीनामा दिला.\nगौतम अदानींनी त्याचा राजीनामा फेकून दिला आणि ते हसून बोलले, \" मला माहित आहे की या प्रकरणातून तू शिकला आहेस आणि अशी मोठी चूक तू पुन्हा करणार नाहीस. आणि आता जर मी तुझा राजीनामा स्वीकारला तर\nतु मिळवलेल्या या शिकवणीचा फायदा तुझ्या नविन कंपनीला होईल पण त्याची किंमत मात्र मी मोजलेली असेल.\"\nमित्रांनो छोटासा असला तरी हा किस्सा बरेच काही शिकवून जातो. कर्मचारी ही कोणत्याही उद्योगाची सगळ्यात सगळ्यात जमेची बाजू असते. त्यांना सांभाळणं, सुधारणं आणि मग त्यांच्याकडून जबाबदारीची कामे करुन घेणे हे एका\nकुशल लीडरचे काम असते.\nआपापल्या कार्यक्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सतत नवीन गोष्टी शिकत राहण्याला पर्याय नाही.\nनेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मध्ये तुमचं करिअर पुढे न्यायला मदत करतील असे अनेक कोर्सेस आहेत. कधीही , केव्हाही आणि कुठेही, आपल्या वेगाने आणि आपल्या सवडीने शिकता येतील असे हे कोर्सेस अवश्य करा. यापैकी काही कोर्सेस पूर्णपणे मोफत आहेत.\nअधिक माहितीसाठी भेट द्या - http://www.netbhet.com\nमातृभाषेतून जास्तीत जास्त , सर्वोत्तम शिक्षण देण्याच्या आमच्या या उपक्रमात सहभागी व्हा \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\n उद्योजक कसा विचार करतात त्याचे अप्रतीम उदाहरण \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/diwali-recipies-marathi/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-109101200044_1.html", "date_download": "2018-08-19T23:42:14Z", "digest": "sha1:YTMGM2VAUIGTPFS7EIMBCFOAOEVCIPVW", "length": 7885, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Diwali Special : चिरोटे (पाकातील) | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : रवा, मैदा, साखर, तूप, आंबट दही, केशर किंवा खाण्याचा केशरी रंग.\nकृती : रवा व मैदा समप्रमाणात घ्यावा. त्यात चवीला मीठ व तेल किंवा तुपाचे मोहन घालून रवा व मैदा आंबट दह्यात भिजवावा. पिठाच्या दीडपट साखर घेऊन त्याचा दोन तारी पाक करावा व त्यात केशर किंवा खाण्याचा केशरी रंग घालावा व आवडत असल्यास लिंबू पिळावे. भिजविलेला रवा-मैदा कुटून त्याच्या किंचित जाडसर पोळ्या लाटाव्यात. त्यानंतर एका पोळीला तूप लावून, त्यावर दुसरी पोळी पसरावी व त्यालाही तूप लावावे. नंतर या जोडपोळीची साधारण एक इंच रुंदीची एकावर एक अशी घडी घालून, त्या संपूर्ण घडीचे एक इंच रुंदीचे चौकोनी तुकडे पाडावेत व ते तुकडे, पाहिजे असेल, त्याप्रमाणे चौकोनी किंवा लांबट लाटून, तुपात तळावेत व साखरेच्या पाकात सोडावेत. नंतर बाहेर काढून उभे करून ठेवावेत. पाक गरमच असावा. या प्रमाणेच सर्व पोळ्यांचे चिरोटे करावेत.\nयावर अधिक वाचा :\nचिरोटे पाकातील पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-food-poisoning-poultry-birds-1909", "date_download": "2018-08-19T23:03:18Z", "digest": "sha1:E2UPG6UCJFOS3QQC2ZLMRXMKEKDSNWQI", "length": 20483, "nlines": 181, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, food poisoning in poultry birds | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखाद्यातील बुरशीमुळे कोंबड्यांना होऊ शकते विषबाधा\nखाद्यातील बुरशीमुळे कोंबड्यांना होऊ शकते विषबाधा\nडॉ. प्रतीक इंगळे पाटील, डॉ. प्रशांत सोनकुसळे\nबुधवार, 11 ऑक्टोबर 2017\nकोंबड्यांतील मरतुकीच्या अनेक कारणांपैकी बुरशीमुळे विषबाधा हे एक कारण असून, या आजारांमध्ये इतर आजारांच्या तुलनेत जास्त प्रमाणात मरतूक आढळून येते. खाद्यातील अचानक बदल व ओलावा बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरतो.\nकुक्कुटपालनात खाद्यावर ७५ ते ८० टक्के खर्च होतो. पावसाळा व हिवाळा ऋतूमध्ये खाद्यामध्ये बुरशी तयार झाल्यामुळे कोंबड्यांमध्ये विषबाधा आढळून येते. खाद्य आणि त्यातील घटक बुरशीच्या वाढीस आणि त्यांचे विष तयार करण्यास अनुकूल असतात.\nविषबाधेस कारणीभूत असलेल्या बुरशीचे प्रकार\nकोंबड्यांतील मरतुकीच्या अनेक कारणांपैकी बुरशीमुळे विषबाधा हे एक कारण असून, या आजारांमध्ये इतर आजारांच्या तुलनेत जास्त प्रमाणात मरतूक आढळून येते. खाद्यातील अचानक बदल व ओलावा बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरतो.\nकुक्कुटपालनात खाद्यावर ७५ ते ८० टक्के खर्च होतो. पावसाळा व हिवाळा ऋतूमध्ये खाद्यामध्ये बुरशी तयार झाल्यामुळे कोंबड्यांमध्ये विषबाधा आढळून येते. खाद्य आणि त्यातील घटक बुरशीच्या वाढीस आणि त्यांचे विष तयार करण्यास अनुकूल असतात.\nविषबाधेस कारणीभूत असलेल्या बुरशीचे प्रकार\nअफ्लाटाॅक्झिन व ऑकराटाॅक्झिन अशा दोन प्रकारच्या बुरशी खाद्यामध्ये तयार होऊन कोंबड्यांमध्ये विषबाधा होते.\nया विषामुळे होणाऱ्या विषबाधेला अफ्लाटाॅक्झिकोसिस म्हणतात. हे विष बुरशीच्या अनेक प्रजातींपासून तयार होते.\nअॅस्परजिलस फ्लेवस ही प्रजाती सर्वांत जास्त विष तयार करते. नैसर्गिकरीत्या अफ्लाटाॅक्झिनचे बी-१, बी-२, जी-१ आणि जी-२ असे चार प्रकार अाहेत. बी-१ हा प्रकार सर्वांत जास्त विषारी असून, कोंबड्यांच्या यकृतास हानिकारक असतो.\nऑकराटाॅक्झिनपासून होणाऱ्या विषबाधेला ऑकराटाॅक्झिकोसिस म्हणतात. अॅस्पर्जिलस व पेनिसिलियम बुरशीच्या प्रजाती हे विष तयार करतात.\nप्रामुख्याने अॅस्परजिलस ऑकरासियस ही बुरशी अधिक प्रमाणात ऑकराटाॅक्झिन तयार करते.\nऑकराटाॅक्झिनचे ए, बी, सी आणि डी असे चार प्रकार असतात. ऑकराटाॅक्झिन ए हे अधिक\nविषारी असून, जास्त प्रमाणात आढळते.\nखाद्यामध्ये हे विष जरी कमी प्रमाणात आढळत असले तरी कोंबड्यांमध्ये या विषामुळे होणारे नुकसान अधिक प्रमाणात असते.\nमूत्रपिंड व मूत्रनलिकेला हे हानिकारक असल्याने पक्ष्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण जास्त आढळून येते.\nवाढ व अंडी उत्पादनात घट, रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन अनेक संसर्गजन्य आजारांना बळी पडणे, अंड्यांची उबवणक्षमता\nकमी होणे, अशक्तपणा, पांगळेपणा, पाणी व आहार ग्रहणात घट, हगवण, पंख खडबडीत होणे व जास्त प्रमाणात मरतुकीचे\nप्रमाण इत्यादी लक्षणे आढळून येतात.\nकेल्यास अफ्लाटॉक्झिकोसिसमध्ये यकृताला सूज, पिवळेपणा व नरमपणा येतो. तसेच, ऑकराटॉक्झिकोसिसमध्ये मूत्रपिंड लाल व मोठे होते आणि मूत्रनलिकेत पांढऱ्या रंगाचे युरिक ॲसिड जास्त प्रमाणात जमा झाल्याचे आढळून येते.\nविषबाधेवर प्रत्यक्ष गुणकारी औषध नाही. विषबाधा झालेल्या कोंबड्यांना पूरक औषध म्हणून लिव्हर टॉनिक व जीवनसत्त्वे पाण्यात मिसळून द्यावीत.\nहळद पावडर ५० ग्रॅम प्रति १०० किलो खाद्यामध्ये किंवा १ ग्रॅम प्रति २ लिटर पिण्याच्या पाण्यामध्ये ४ दिवस दिल्यास बुरशीमुळे कोंबड्यांमधील मरतूक कमी करता येते.\nकोंबड्यांच्या खाद्यात टॉक्झिन बाइंडर बनटॉक्स, यूटीपीपी, मायाकोस्वार्ब इ. ४० ते १०० ग्रॅम प्रतिक्विंटल दिल्यास विषबाधेला आळा बसू शकतो.\nविषबाधेवर प्रतिबंधक उपाय म्हणून कुक्कुट खाद्यामध्ये ओलावा किंवा बुरशीची वाढ झाली नाही ना, याची खात्री करावी. खराब व अोलसर झालेले धान्य खाद्यात वापरू नये.\nखाद्यांची साठवण जमिनीच्या वर एक ते दीड फूट उंचावर करावी.\nखाद्य हे जीवाणू, विषाणू, बुरशी अाणि विषारी घटक अाणि निरुपयोगी घटकांपासून मुक्त असावे.\nखाद्य जास्त कालावधीसाठी साठवून ठेवू नये, त्यामध्ये बुरशीची वाढ होऊ देऊ नये.\nखाद्य कोरड्या जागेवर व सभोवताली हवा खेळती राहील अशा ठिकाणी साठवून ठेवावे.\nखाद्यगृहामध्ये उंदीर, घुशी, पक्षी, कुत्रे जाणार नाही याची काळजी घ्यावी.\nकोंबड्यांना मॅश फीडएेवजी गोळी तुकडा खाद्य देणे फायदेशीर ठरते.\nतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी खाद्यामध्ये बदल करून कोंबड्यांचे खाद्य व्यवस्थापन करावे.\nकोंबड्यांना खाद्य देताना ते सांडणार नाही याची काळजी घ्यावी.\nसंपर्क ः डॉ. प्रतीक इंगळे पाटील, ७५८८५८९५७७\n(विकृतिशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर)\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे...२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे...\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...\nखरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...\nडाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...\nअतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nचंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...\nकेरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...\nकधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...\nमराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...\nग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/roof-of-amdar-niwas-collapse-266270.html", "date_download": "2018-08-20T00:01:59Z", "digest": "sha1:5AIO447XVRFTVXHIOOBZ6SBOJF5R7EAH", "length": 11346, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मनोरा आमदार निवासाचं छत कोसळलं", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nमनोरा आमदार निवासाचं छत कोसळलं\nआमदार सतीश पाटील यांच्या रूम नं. 112 मधील पीओपी कोसळलंय. आमदारांच्या अँटी चेंबर मध्ये असलेलं हे छत कोसळल्याने खोलीतल्या फॅनसहित छत खाली कोसळलंय.\n31 जुलै : मुंबईतल्या नरिमन पाॅईंट परिसरातील आमदारांचं निवासस्थान असलेल्या मनोरा आमदार निवासात छत कोसळल्याची घटना घडलीय. आमदार सतीश पाटील यांच्या रूम नं. 112 मधील पीओपी कोसळलंय. आमदारांच्या अँटी चेंबर मध्ये असलेलं हे छत कोसळल्याने खोलीतल्या फॅनसहित छत खाली कोसळलंय.\nआमदार पाटील मात्र सुट्टीनिमित्त गावी गेलेले असल्याने या खोलीत कुणीच नसल्याने ते बचावलेत. आज पहाटे त्यांनी परत येऊन खोलीचा दरवाजा उघडल्यावर छत कोसळून खाली पडल्याचं त्यांच्या निदर्शनास आलंय.\nमनोरा आमदार निवास जुनं झालं असून त्याची डागडुजी करण्याची मागणी पावसाळी अधिवेशनातही करण्यात आली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/5326-cm-on-loan", "date_download": "2018-08-19T23:06:32Z", "digest": "sha1:Y6L74K6TXRFE5W3ZO3PY6KCUYM7ZISGK", "length": 5390, "nlines": 124, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पुरुष कर्ज फेडत नाहीत ते कोंबडे आणि पार्टीत अडकतात; तर महिला... काय म्हणाले मुख्यमंत्री - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपुरुष कर्ज फेडत नाहीत ते कोंबडे आणि पार्टीत अडकतात; तर महिला... काय म्हणाले मुख्यमंत्री\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nआम्ही तलाव भरून पिके जगवण्यासाठी प्रयत्न करतो. यासाठी टँकरमुक्त राज्य करण्यास प्रयत्नशील आहोत. मात्र, आधीचं सरकार टँकर माफियांचे सरकार होते. त्यामुळे ते झाले नसल्याचा मार्मिक टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावलाय.\nसिंचन काळात कोणाच्या तिझोऱ्यांचे सिंचन झाले हे माहीत असल्याचा टोला देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाव न घेता राष्ट्रवादीला लगावलाय.. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरुष मंडळींना देखील चांगलाच चिमटा काढलाय.\nपुरुष हे कर्ज फेडत नाहीत ते कोंबडे आणि पार्टीत अडकतात. मात्र, महिला प्रामाणिकपणे कर्ज फेडतात, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी पुरुषांना लगावलाय.\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://jivheshwar.com/msamajdarshan/sali-daily-updates/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2018-08-19T23:33:53Z", "digest": "sha1:4UTHXJC76MZ7EAIRCAUHQ2YZHJDGSWRN", "length": 13663, "nlines": 148, "source_domain": "jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - आमरण उपोषण २१-मार्च-२०११", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nHomeसमाज दर्शनघडामोडीआमरण उपोषण २१-मार्च-२०११\nविशेष मागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समिती, महाराष्ट्र\nव्दारा - 'जिव्हाजी सांस्कृतिक भवन' १९/१००, ए.एस.सी. कॉलेजशेजारी, इचलकरंजी - ४१६११५ जि. कोल्हापूर (महाराष्ट्र)\nआदरणीय नामदार श्री.पृथ्वीराज चव्हाण साहेब,\nमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई.\nविषय: विशेष मागास प्रवर्गाच्या (एसबीसी) विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी दि.२१-मार्च-२०११ पासून पुणे येथे संचालक समाजकल्याण विभाग पुणे यांचे कार्यालयासमोर \"आमरण उपोषण\" करणेबाबत.\nसंदर्भ: सुरेश पद्मशाली, अध्यक्ष महाराष्ट्र पद्म्शाली अ.नि.कृ.समिती यांनी मुंबई येथे आझाद मैदानात दि.१७-जुलै-२००० व २६-मार्च-२००७ पासून केलेले आमरण उपोषण व २१-एप्रिल-२००८, २८-जुलै-२००८, २५-फेब्रुवारी-२००९, १-जुलै-२००९ व २६-मे-२०१० रोजी समाज बांधवांनी केलेले आंदोलन.\n१९९४ मध्ये इतर मागास प्रवर्गास समाविष्ट असलेल्या जातीपैकी स्वकूल साळी, साळी, पदमशाली, देवांग कोष्टी वगैरे समाजासह ४१ जाती व उपजातींच्या शैक्षणिक, आर्थिक व समाजिक उन्न्तीसाठी विशेष मागास प्रवर्गाची निर्मिती करण्यात आली व २ टक्के स्वतंत्र आरक्षण लागू करण्यात आले व १२ सवलती जाहीर करण्यात आल्या.\nपरंतु १६ वर्षानंतरही या योजना व सवलतींची अंमलबजावणी करण्यात आली नाही. आपल्या न्याय हक्कांसाठी २००० पासून आम्ही दरवर्षी शांततामय मार्गाने उपोषण व धरणे आंदोलन करुन शासनासोबत चर्चा करीत आहोत. शासनातर्फे दरवर्षी आम्हांस आश्वासने दिली जातात परंतु मागण्यांची अंमलबजावणी होत नाही.\nम्हणून नाईलाजास्तव यावर्षी २१-मार्च-२०११ पासून खालील मागण्यांसाठी 'आमरण उपोषण' करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.\n१. वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणात विशेष मागास प्रवर्गासाठी २% स्वतंत्र आरक्षण २०११ सत्रापासून लागू करावे.\n२. विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यात १० आश्रमशाळा सुरु कराव्यात.\n३. बि.एड. व डी.एड. अभ्यासक्रमात प्रवेश घेणार्‍या विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्काची १००% प्रतिपुर्ती करण्यास मान्यता द्यावी.\n४. विशेष मागास प्रवर्गास २% राजकीय आरक्षण द्यावे.\n५. विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनांच्या योजनांसाठी एस.बी.सी. व केंद्र शासनाच्या योजनांसाठी व केंद्र शासनाच्या योजनांसाठी ओबीसी प्रमाणपत्र द्यावे.\nवरील मागण्या मान्य कराव्यात ही विनंती.\nसुरेश पद्मशाली (सरचिटणीस, वि.मा.प्र.अ.नि.कृ.समिती)\nसुभाष बेलेकर (कार्याध्यक्ष, वि.मा.प्र.अ.नि.कृ.समिती)\nआ.कैलाश गोरंटल (अध्यक्ष, वि.मा.प्र.अ.नि.कृ.समिती)\nसोमनाथ कासटकर (सरचिटणीस, म.प्रा.स्व.सा.स.)\nबाळासाहेब कांबळे (अध्यक्ष, म.प्रा.स्व.सा.स.)\nजनार्दन दळवी (उपाध्यक्ष, म.प्रा.स्व.सा.स.)\nदत्तात्रय कनो़जे (अध्यक्ष, स्व.साळी समाज)\nचंद्रकांत बडवे (अध्यक्ष, को.जि.स्व.सा.समाज)\nदिलीप घट्टे (कोषाध्यक्ष, अ.भा.स्व.साळी समाज)\nसौ.संजली बावणे (महिलाध्याक्ष, अ.भा.स्व.सा.समाज)\nरामदास काजवे (माजी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा स्व.सा.समाज)\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...\nविवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...\nग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय\nफायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...\nजगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...\nहे बघ, \"मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन\"... \"जशी माझी लेक तशी... Read More...\nएखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...\nजोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...\nठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/bcci-seeks-mv-sridhars-replacement/", "date_download": "2018-08-19T23:03:27Z", "digest": "sha1:LGUJUHK4QIXCSLCJRFCKSGVQUGLVISBI", "length": 6259, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "बीसीसीआयला हवाय नवीन व्यवस्थापक -", "raw_content": "\nबीसीसीआयला हवाय नवीन व्यवस्थापक\nबीसीसीआयला हवाय नवीन व्यवस्थापक\nबीसीसीआय सध्या नवीन व्यवस्थापकाच्या शोधात आहे. बीसीसीआयला क्रिकेट तज्ञ् किंवा मोठ्या स्थरावर खेळलेला खेळाडू नवीन व्यवस्थापक म्हणून हवा आहे.\nबीसीसीआयचे आधीचे व्यवस्थापक एम. व्ही. श्रीधर हे मागच्या महिन्यात झालेल्या त्यांच्या हैदराबादमधील घर संघटनेच्या आर्थिक घोटाळ्याच्या आरोपामुळे पदावरून पायउतार झाले आहेत. त्यामुळे बीसीसीआयला आता नवीन व्यवस्थापकाची गरज आहे.\nबीसीसीआयने व्यवस्थापक पदाकरिता अर्ज मागवले आहेत. हे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २३ ऑक्टोबर आहे. या पदाकरिता क्रिकेट तज्ञ् किंवा मोठ्या स्थरावर खेळलेला खेळाडू हवा अशी अट आहे.\nबीसीसीआय तर्फे सचिव अमिताभ चौधरी आणि सीईओ राहुल जोहरी यांनी एम. व्ही. श्रीधर यांचे आभार मानले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-08-19T23:05:27Z", "digest": "sha1:CVIQVW6DAFR5JVXU3YQI463FKAWIFPFD", "length": 14811, "nlines": 352, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गयाना - विकिपीडिया", "raw_content": "\nफ्रेंच गयाना याच्याशी गल्लत करू नका.\nगयानाचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) जॉर्जटाउन\nइतर प्रमुख भाषा हिंदी भाषा\n- राष्ट्रप्रमुख डॉनल्ड रॅमोटर\n- पंतप्रधान सॅम हाइंड्स\n- स्वातंत्र्य दिवस २६ मे १९६६\n- प्रजासत्ताक दिन २३ फेब्रुवारी १९७०\n- एकूण २,१४,९७० किमी२ (८४वा क्रमांक)\n- पाणी (%) ८.४\n-एकूण ७,५२,९४० (१६१वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ५.७८३ अब्ज अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ७,४६५ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक (२०११) ▲ ०.६११ (मध्यम) (१०७ वा)\nराष्ट्रीय चलन गयानीझ डॉलर\nआंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी - ४:००\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५९२\nगयानाचे सहकारी प्रजासत्ताक (इंग्लिश: Co-operative Republic of Guyana) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर किनार्‍यावरील एक देश आहे. गयानाच्या पूर्वेला सुरिनाम, पश्चिमेला व्हेनेझुएला, दक्षिण व नैऋत्येला ब्राझिल तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे.\nयुरोपीय शोधक १७व्या शतकात येथे दाखल झाले व इ.स. १६१६ साली डचांनी येथे पहिली वसाहत स्थापन केली. इ.स. १८१४ मध्ये हा भाग ब्रिटिशांनी ताब्यात घेतला व १८३१ साली तीन वसाहती एकत्रित करून ब्रिटिश गयानाची निर्मिती झाली. २६ मे १९६६ रोजी गयानाला स्वातंत्र्य मिळाले.\nगयाना भौगोलिक दृष्ट्या जरी दक्षिण अमेरिकेमध्ये असला तरी सांस्कृतिक दृष्ट्या तो कॅरिबियनचा भाग मानला जातो. बेटावर नसलेला तो एकमेव कॅरिबियन देश आहे तसेच इंग्लिश ही राष्ट्रभाषा असलेला एकमेव दक्षिण अमेरिकन देश आहे. जॉर्जटाउन ही गयानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. गयाना राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य आहे.\nक्रिकेट हा गयानामधील एक लोकप्रिय खेळ असून गयाना वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा सदस्य आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअधिकृत संकेतस्थळ (मराठी मजकूर)\nविकिव्हॉयेज वरील गयाना पर्यटन गाईड (इंग्रजी)\nबर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • कॅनडा • अमेरिका • ग्रीनलँड (डेन्मार्क) • मेक्सिको • सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)\nबेलीझ • कोस्टा रिका • ग्वातेमाला • होन्डुरास • निकाराग्वा • पनामा • एल साल्व्हाडोर\nअँग्विला (युनायटेड किंग्डम) • अँटिगा आणि बार्बुडा • अरूबा (नेदरलँड्स) • बहामास • बार्बाडोस • केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • क्युबा • कुरसावो (नेदरलँड्स) • डॉमिनिकन प्रजासत्ताक • डॉमिनिका • ग्रेनेडा • ग्वादेलोप (फ्रान्स) • हैती • जमैका • मार्टिनिक (फ्रान्स) • माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • नव्हासा द्वीप (अमेरिका) • पोर्तो रिको (अमेरिका) • सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • सेंट किट्स आणि नेव्हिस • सेंट मार्टिन (फ्रान्स) • सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • सेंट लुसिया • त्रिनिदाद व टोबॅगो • टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)\nआर्जेन्टिना • बोलिव्हिया • ब्राझील • चिली • कोलंबिया • इक्वेडोर • साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • गयाना • फ्रेंच गयाना (फ्रान्स) • फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • पेराग्वे • पेरू • सुरिनाम • उरुग्वे • व्हेनेझुएला\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑक्टोबर २०१४ रोजी २३:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sonu-fights-and-defeats-a-pakistani-wrestler-275380.html", "date_download": "2018-08-20T00:05:04Z", "digest": "sha1:Z4P5UMY44LE5LZGWUQGRUGBAX4POQJZ4", "length": 13600, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "... आणि पाकिस्तानी कुस्तीपटूला सोनू सूदने हरवलं", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\n... आणि पाकिस्तानी कुस्तीपटूला सोनू सूदने हरवलं\nसोनू सूद 'द ग्रेट खली' याच्या रेस्लिंग अकॅडमीमध्ये गेला होता. त्यात तो रिंगच्या आतमध्ये उभं राहून सगळ्यांशी गप्पा मारत होता. तर झालं असं की सोनू सगळ्यांशी बोलत असताना आरडाओरड करत तिथे एक व्यक्ती आला. तो स्वत:ला पाकिस्तानी म्हणवून घेत होता. त्याच्यासोबत एक महिला पाकिस्तानचा झेंडा घेऊन आली होती. या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तो व्यक्ती सोनूला कुस्तीसाठी आव्हान देत होता.\n28 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद फक्त पडद्यावरच नाहीतर खऱ्या आयुष्यातही तितकाच फिट आहे. त्याचाच एक प्रत्यय दरम्यान पार पडलेल्या रेस्लिंग रिंगच्या एका कार्यक्रमात पहायला मिळाला. अचानक उगवलेल्या एका पाकिस्तानी पैलवानाला सोनूने रेस्लिंगमध्ये एका हरवलं आणि या अजब फाईटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nसोनू सूद 'द ग्रेट खली' याच्या रेस्लिंग अकॅडमीमध्ये गेला होता. त्यात तो रिंगच्या आतमध्ये उभं राहून सगळ्यांशी गप्पा मारत होता. तर झालं असं की सोनू सगळ्यांशी बोलत असताना आरडाओरड करत तिथे एक व्यक्ती आला. तो स्वत:ला पाकिस्तानी म्हणवून घेत होता. त्याच्यासोबत एक महिला पाकिस्तानचा झेंडा घेऊन आली होती. या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तो व्यक्ती सोनूला कुस्तीसाठी आव्हान देत होता.\nआता सोनूही काही गप्प बसण्याऱ्यांमधला नाही आहे. त्याने त्याचं आव्हान स्विकारलं आणि त्याला स्टेजवर बोलावलं. आता यापुढची त्यांची कुस्ती खूपचं मजेदार झाली. सोनूने त्या पाकिस्तानी व्यक्तीची जोरदार धुलाई केली. आणि त्याला बाद केलं. तो मार खाता खाता खाली पडतो आणि तितक्यात गाणं वाजायला सुरुवात झाली. त्या पाकिस्तानी व्यक्तिबरोबर आलेल्या महिलेने या गाण्यावर सोनूसोबत डान्स केला. सोनूचा हा दमदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nIt’s Confirm: 'हा' फोटो शेअर करुन प्रियांकाने निकसोबत साखरपुडा केल्याची दिली कबूली\nViral Photo: 'देसी गर्ल'च्या विदेशी सासू- सासऱ्यांना पाहिले का\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugarcane-tansporters-march-kolhapur-maharashtra-2348", "date_download": "2018-08-19T22:55:55Z", "digest": "sha1:ZOZSSXJRULTXSWKW7LTR6I5UTHMKZEZS", "length": 16925, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, sugarcane tansporters march, Kolhapur, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऊसतोडणी दरवाढीचा करारासाठी वाहतूकदारांचा मोर्चा\nऊसतोडणी दरवाढीचा करारासाठी वाहतूकदारांचा मोर्चा\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nकोल्हापूर : महाराष्ट्र ऊसतोडणी वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने ऊसतोडणी दरवाढीचा करार तातडीने झालाच पाहिजे, या मागणीसाठी बुधवारी (ता.२५) प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.\nऊस वाहतुकीच्या दरात पन्नास टक्के वाढ करावी, ऊसतोडणी कामगारांना माथाडी बोर्डाचे ओळखपत्र व सेवापुस्तिका जोडावी, ऊसतोडणी वाहतूक कामगारांना तीन लाखांचा एक वर्षासाठी अपघाती विमा लागू करावा, स्वामिनाथन समितीच्या शिफारशींप्रमाणे ऊस उत्पादकांना ३५०० रुपये प्रतिटन पहिली उचल मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील ऊसतोडणी वाहतूकदार कामगार संघटनेच्या कामगारांनी आंदोलन केले.\nकोल्हापूर : महाराष्ट्र ऊसतोडणी वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने ऊसतोडणी दरवाढीचा करार तातडीने झालाच पाहिजे, या मागणीसाठी बुधवारी (ता.२५) प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.\nऊस वाहतुकीच्या दरात पन्नास टक्के वाढ करावी, ऊसतोडणी कामगारांना माथाडी बोर्डाचे ओळखपत्र व सेवापुस्तिका जोडावी, ऊसतोडणी वाहतूक कामगारांना तीन लाखांचा एक वर्षासाठी अपघाती विमा लागू करावा, स्वामिनाथन समितीच्या शिफारशींप्रमाणे ऊस उत्पादकांना ३५०० रुपये प्रतिटन पहिली उचल मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील ऊसतोडणी वाहतूकदार कामगार संघटनेच्या कामगारांनी आंदोलन केले.\nसंघटनेने सप्टेंबरपासून या मागणीसाठी आंदोलन सुरू कले आहे. याबाबत संघटनेने निवेदनही दिलेले आहे; परंतु याबाबत राज्य साखर संघ पातळीवर गांभीर्याने कार्यवाही होण्याऐवजी वेळकाढूपणा होत आहे. यामुळे तातडीने ही कार्यवाही न झाल्यास ऊसतोड बंद आंदोलन करावे लागेल, असा इशारा देण्यात आला. या वेळी जिल्हा अध्यक्ष डॉ. सुभाष जाधव, जिल्हा सचिव आबासाहेब चौगुले यांच्यासह कामगार उपस्थित होते.\nऊसतोडणी माथाडी बोर्डाची अंमलबजावणी त्वरित करा\nमुंबई : राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांसाठी माथाडी बोर्डाची अंमलबजावणी तातडीने सुरू करावी. या वर्षीच्या गळीत हंगामापासून ऊसतोडणी कामगारांची बोर्डात नोंदणी करून कल्याणकारी योजना सुरू कराव्यात, अशी मागणी ‘सिटू’प्रणीत महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटना व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनने केली आहे. नुकतीच संघटनेच्या शिष्टमंडळाने महिला बालकल्याण व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. या कामगारांना माथाडी बोर्ड लागू करण्यात राज्य साखर संघाची नकारार्थी भूमिका हा महत्त्वाचा अडथळा आहे. राज्य सरकारने कामगारांना माथाडी बोर्डात समाविष्ट केल्याचे जानेवारी २०१६ रोजी नोटीफिकेशनद्वारे जाहीर केले. त्याची अंमलबजावणी रेंगाळल्याने अजूनही कामगार लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.\nमहाराष्ट्र ऊस साखर पंकजा मुंडे\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५ वाड्यांमध्ये...\nपुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणे ओसं\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/heres-what-sourav-ganguly-said-on-team-india-captain-virat-kohli-hardik-pandya/", "date_download": "2018-08-19T23:03:51Z", "digest": "sha1:KXZ25YJFYJFTO5GLIQQDJ3Y34Q3MNTJE", "length": 8022, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट महान कर्णधारांपैकी एक बनू शकतो : सौरव गांगुली -", "raw_content": "\nविराट महान कर्णधारांपैकी एक बनू शकतो : सौरव गांगुली\nविराट महान कर्णधारांपैकी एक बनू शकतो : सौरव गांगुली\nभारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराटच्या कर्णधारपदावर समाधान व्यक्त करताना तो एक महान कर्णधारांपैकी एक बनू शकतो असे म्हटले आहे. गांगुली त्याच्यातील नेतृत्वगुणांमुळे ओळखला जातो. भारतीय संघाचा उत्कृष्ट कर्णधारांमध्ये गांगुलीचे नाव घेतले जाते. त्यामुळेच त्याने विराटबद्दल असे विधान करणे विराटसाठी कौतुकास्पदच आहे.\nसौरव गांगुली इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले की विराटला महान भारतीय कर्णधारांपैकी एक बनण्याची गुणवत्ता मिळाली आहे, आणि त्यात शंका नाही. माझ्या मते पुढचे १५ महिने त्याच्यासाठी महत्वाचे असतील, जेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया,इंग्लंड दौरे आणि विश्वचषक खेळणार आहे.माझ्यामते तो योग्य मार्गावर आहे. तो त्याचा संघ तयार करत आहे, तो खेळाडू निवडून त्यांना संधी देत आहे.\nभारतीय संघ न्यूझीलंड आणि श्रीलंकेला हरवेल यात शंका नाही.जेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाईल तेव्हा भारतीय संघाला आव्हान मिळेल पण मला वाटत की या संघाकडे तिथेही चांगले खेळण्याची क्षमता आहे.\nविराट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आत्ताच झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत ३६ च्या सरासरीने १८० धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग ९ वनडे सामने जिंकले होते.\nविराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आत्तापर्यंत ४० वनडे सामन्यांपैकी ३१ सामने जिंकले आहेत तर कसोटीत २९ सामन्यांपैकी १९ सामने जिंकले आहेत आणि ५ टी २० सामन्यांपैकी ३ सामने जिंकले आहेत.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/roger-federer-becomes-third-player-in-history-to-serve-10000-aces-in-pro-career/", "date_download": "2018-08-19T23:03:48Z", "digest": "sha1:2S47YZANSKPRZBHUXI5XXAN7NDS5MM53", "length": 7079, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विम्बल्डन: रॉजर फेडररच्या कारकिर्दीत १०००० बिनतोड सर्विस -", "raw_content": "\nविम्बल्डन: रॉजर फेडररच्या कारकिर्दीत १०००० बिनतोड सर्विस\nविम्बल्डन: रॉजर फेडररच्या कारकिर्दीत १०००० बिनतोड सर्विस\nमहान टेनिसपटू रॉजर फेडररने विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत एका नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. पहिल्याच सामन्यात अलेक्साण्डर डॉगोपोलॉवने दुखापतीमुळे फेडरर विरुद्ध दुसऱ्या सेटनंतर माघार घेतली. त्यामुळे फेडरर विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत पोहचला.\nपरंतु डॉगोपोलॉव विरुद्ध खेळताना फेडररने आज विक्रमी १०००० वी बिनतोड सर्विस केली आहे. अशी कामगिरी करणारा तो टेनिस विश्वातील केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे.\nसर्वात जास्त बिनतोड सर्विस करण्याचा विक्रम हा इवो कार्लोविक याच्या नावावर असून त्याने ६१८ सामन्यांत तब्बल १२०१८ बिनतोड सर्विस केल्या आहेत. हा ३८ वर्षीय खेळाडू सध्या जागतिक क्रमवारीत २३व्या क्रमांकावर आहे.\nया क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर गोरान इव्हानीसेविक हा खेळाडू असून त्याने ७३१ सामन्यात १०१३१ बिनतोड सर्विस केल्या आहेत. क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर जाण्यासाठी फेडररला आता केवळ १३२ बिनतोड सर्विसची गरज आहे.\nसर्वात जास्त बिनतोड सर्विस करणारे खेळाडू\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-five-thousand-crores-agricultural-value-chain-3069", "date_download": "2018-08-19T22:52:30Z", "digest": "sha1:L2DKJZNWGSJ6BEJPNYWKUUH7KUQPHOWD", "length": 22176, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, five thousand crores for agricultural value chain | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी मूल्य साखळीसाठी ५ हजार कोटी : रमेश चंद\nकृषी मूल्य साखळीसाठी ५ हजार कोटी : रमेश चंद\nशुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017\nभारतात किती कृषी विद्यापीठे आहेत यापेक्षा त्यांच्या शिक्षणाचा दर्जा काय असा प्रश्‍न विचारायला हवा. जगातील पाच सर्वोत्तम विद्यापीठांत भारतातील किती विद्यापीठांचा नंबर लागतो चांगलं शिक्षण घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी गाव सोडण्याची तयारी ठेवली पाहिजे.\n-रमेश चंद, सदस्य, निती आयोग.\nनाशिक : पारंपरिक शेतमाल बाजार व्यवस्था बदलून जोपर्यंत आपण आधुनिक बाजार व्यवस्था स्वीकारीत नाही, तोपर्यंत शेतीची मूल्य साखळी मजबूत होणार नाही. यासाठी निती आयोगाने नियोजन केले अाहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत येत्या तीन वर्षात 25 हजार कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. त्यातील 20 टक्के म्हणजे 5 हजार कोटी रुपये हे फक्त कृषी मूल्य साखळी वृद्धिंगत करण्यासाठी देण्यात येणार आहेत, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी गुरुवारी (ता. १६) दिली.\nबॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजतर्फे नाशिक येथे गुरुवारपासून \"ॲग्रिकॉप 2017' या दोनदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. \"कृषी क्षेत्राच्या सुधारणेसाठी कृषिमूल्य साखळीतील गुंतवणूक' या विषयावर ही परिषद भरविण्यात आली आहे. परिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी श्री. चंद बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे संचालक विजय श्रीरंगन, जैन इरिगेशनच्या ॲग्री फूड डिव्हिजनचे अध्यक्ष डॉ. डी. एन. कुलकर्णी, इपीसी इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव मोहोनी, निकेम सोल्यूशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन राजे उपस्थित होते.\nश्री. चंद म्हणाले की, भारताच्या आर्थिक सुधारणा पर्वाचा रौप्य महोत्सव सर्वत्र साजरा होत असताना त्यात शेतीक्षेत्र कुठेच दिसत नाही. कृषी विषय राज्याचा की केंद्राचा या वादातच आपण गुरफटलो आहोत. उत्पादकता किंवा उत्पादन ही आता शेतीची समस्या राहिली नाही. पिकविलेल्या शेतमालाला योग्य दर मिळत नाही हेच शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. कांदा, बटाटा आणि अन्य शेतमालाच्या बाजारातील चढ-उताराची स्थिती पाहिली तर या व्यवस्थेतील त्रुटी ठळकपणे पुढे येताहेत. डाळवर्गीय उत्पादनांच्या बाजारात तीच स्थिती आहे. किरकोळ बाजारात 150 रुपये दराने विकली जात असताना उत्पादकाला किलोला 25 रुपयाचाही दर मिळत नाही. स्थिर धोरण जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत शेतमाल बाजारातील ही अस्थिरता दूर होणार नाही.\nदेशभरात आर्थिक सुधारणांचा रौप्यमहोत्सव साजरा होत असताना शेतीची दुरवस्था थांबायला तयार का नाही याचं कारण आर्थिक सुधारणा कार्यक्रमात शेतीला स्थानच मिळालं नाही. कृषितील मूलभूत बदलांसाठी आपापल्या भागातील खासदारांवर आपण दबाव वाढवायला हवा. 2013 मध्ये केंद्राने मॉडेल ॲक्‍ट आणला. त्याची अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. देशातील सर्व राज्य सरकारांनी मान्य केलं. मात्र त्याची अत्यंत खराब अशी अंमलबजावणी केली गेली आहे. प्रत्येक राज्याच्या शेतमाल बाजाराच्या संदर्भात वेगळा कायदा, वेगळे धोरण हे अंतिमत: न्याय देणारे ठरत नाही.\nशेतमाल बाजार व्यवस्थेत महाराष्ट्र आघाडीवर\nनियमनमुक्तीसारख्या निर्णयानंतर ग्राहकांना पर्याय उपलब्ध झाले. इतर राज्यांची तुलना केल्यास शेतमाल बाजार व्यवस्थेत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे असेच म्हणावे लागेल. करार शेतीतही महाराष्ट्र पुढे आहे. पंजाबमध्ये 98 टक्के सिंचन होते. मात्र 4 हजार लिटर पाण्यातून पंजाब 8 रुपये उत्पन्न घेतो. तर त्या उलट महाराष्ट्रातलं सिंचन फक्त 18 टक्के असताना फलोत्पादनात महाराष्ट्र आघाडीचे राज्य बनले आहे.\nयशस्वी शेतकरी उत्पादक कंपनीसाठी योग्य नियोजन, योग्य तंत्रज्ञान आणि योग्य मार्केटिंग व्यवस्थापन आवश्‍यक आहे. वित्त पुरवठा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पारंपरिक मानसिकता बदलली पाहिजे. मुख्य म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन असेल तरच कंपनी यशस्वी करता येते, असा सूर यावेळी झालेल्या चर्चासत्रात उमटला.\nपरिषदेच्या दुसऱ्या चर्चासत्रात सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे संचालक विलास शिंदे, वरुण ॲग्रो फूड प्रोसेसिंग कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा धात्रक, उद्योजक राजन राजे, नाबार्डचे वरिष्ठ अधिकारी प्रभाकरन, राज्याचे माजी मुख्य कृषी व विपणन सचिव सुधीरकुमार गोयल यांनी सूत्रसंचालन केले.\nजीवनावश्‍यक वस्तू कायद्याचा दुरुपयोग व्यापाऱ्यांकडून होतो. शेतकऱ्यांना पुढे करून ते व्यापाराचा फायदा घेतात.\nफ्युचर ट्रेडिंग हा शेतमाल मूल्य साखळीतील महत्त्वाचा भाग होऊ शकतो. त्यावर भर द्यायला हवा.\nराज्यांनी त्यांच्या बाजार समिती कायद्यांमध्ये मूलभूत बदल करणे आवश्‍यक आहे.\nशेतमाल बाजाराला संपूर्ण देश मुक्त आहे. क्षेत्राचे बंधन नसावे.\nकरार शेतीच्या बाबतीत महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत चांगले वातावरण आहे.\nकृषिमूल्य साखळी ही केवळ बाजाराशी संबंधित नाही. ती बियाण्यांपासून सुरू होते.\nडाळींना जीवनावश्‍यक कायद्यातून वगळले आहे.\nशेतमाल बाजाराबरोबरच कृषी निविष्ठांमध्येही मूल्य साखळी गरजेची आहे.\nसह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, जैन इरिगेशन यांनी शेतकरी हिताचे चांगले प्रोजेक्‍ट देशासमोर ठेवले आहेत.\nखासगी क्षेत्र हे बदलाचं खरं इंधन आहे. सरकारी क्षेत्र फक्त वातावरण निर्माण करू शकते.\nबॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीने कृषिमूल्य साखळीचा रोडमॅप विकसित करावा.\nशिक्षण education निती आयोग नाशिक शेतमाल बाजार commodity market शेती उत्पन्न इंधन\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट घोंगावते आहे.\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणी\nअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी उत्पादकांसाठी मिळणारे अनुदान पूर्ववत करावे तसेच गेल्यावर\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घट\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍टरवर पेरणी\nपुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची मो\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...\nखरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...\nडाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...\nअतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nचंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...\nकेरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...\nकधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...\nमराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...\nग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...\nकोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://tortlay.com/?page_id=3977&pj=6&lang=mr", "date_download": "2018-08-19T23:41:59Z", "digest": "sha1:P5ZBK47ZFUZKFFSLAPSVWIXWJU4N57TB", "length": 12498, "nlines": 212, "source_domain": "tortlay.com", "title": "प्रगत शोध - តថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव", "raw_content": "\nតថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव > लिलाव > 9Samsung दीर्घिका S4 एच प्रीमियम समासाच्या ग्लास स्क्रीन संरक्षण चित्रपट\nसानुकूल पोस्ट प्रकार फिल्टर\n11 मे 2016 4:15 पंतप्रधान\nवापरले फ्रीज – विक्रीसाठी: राष्ट्रीय एन-B282M\nवर पोस्टेड 12 मे, 2016 करून ttadmin\nडॉक्टर च्या प्रोसीजर MacBook decals\nवर पोस्टेड 12 मे, 2016 करून ttadmin\n12 मे 2016 12:33 पंतप्रधान\nवर पोस्टेड 12 मे, 2016 करून ttadmin\n12 मे 2016 1:18 पंतप्रधान\nवर पोस्टेड 12 मे, 2016 करून ttadmin\n12 मे 2016 1:54 पंतप्रधान\nसिंहाच्या मुखातून MacBook decals\nवर पोस्टेड मे 13, 2016 करून ttadmin\n13 मे 2016 12:51 पंतप्रधान\nवर पोस्टेड मे 13, 2016 करून ttadmin\n13 मे 2016 12:54 पंतप्रधान\nवर पोस्टेड मे 13, 2016 करून ttadmin\n13 मे 2016 1:38 पंतप्रधान\nनवीन Razer गती संस्करण गेमिंग गेम माऊस मॅट पॅड (30नाम 70cm)\nवर पोस्टेड मे 14, 2016 करून ttadmin\n14 मे 2016 11:11 पंतप्रधान\nवर पोस्टेड मे 15, 2016 करून ttadmin\nवर पोस्टेड 25 मे, 2016 करून ttadmin\n25 मे 2016 3:10 पंतप्रधान\n8 जीबी रॅम (4GBX2) पलीकडे 4 जीबी DDR3-1600 यू-DIMM (आणि\nवर पोस्टेड ऑक्टोबर 26, 2016 करून ttadmin\n26 ऑक्टोबर 2016 10:50 सकाळी\nस्थान फिल्टर: स्थान निवडापरदेशफ्नॉम पेन्हप्रांत\nवर्ग फिल्टर करा: श्रेणी निवडापुस्तकेकपडेसौंदर्यप्रसाधनइलेक्ट्रॉनिक्सफर्निचरऔषधेदुसरे काहीफोन आणि टॅब्लेटसेवा\nमुलभूत भाषा सेट करा\nवापरले फ्रीज – विक्रीसाठी: राष्ट्रीय एन-B282M\n100मिली बजेट रोलर REJUVINATOR, क्लिनर पेपर गोलाकार मशीन फोल्डर inseterter\n3Samsung दीर्घिका S4 i9500 क्ष साफ एलसीडी गार्ड शिल्ड स्क्रीन संरक्षण चित्रपट\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nप्रकरण व्हिनाइल स्टिकर्स सेट\nMophie रस पॅक अधिक आयफोन 4s / 4 बॅटरी केस – (2,000mAh) – किरमिजी\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nइंटेल कोर i7-4770K तुरुंग-कोर प्रोसेसर डेस्कटॉप (3.5 जीएचझेड, 8 एमबी कॅशे, इंटेल एचडी)\nनवीन आयफोन 7 अधिक सर्व रंग 256GB\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nकार्ल A1 DT638 प्रीमियम पेपर ट्रिमरमधील\nलक्झरी स्वतः युरोपियन चांदी चार्म महिला दागिने फुले चष्मा ब्रेसलेट\n9Samsung दीर्घिका S4 एच प्रीमियम समासाच्या ग्लास स्क्रीन संरक्षण चित्रपट\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nकॉपीराइट © 2015 តថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-yavatmal-poisoning-case-1726", "date_download": "2018-08-19T23:00:31Z", "digest": "sha1:3MOAG5WFCYSC5FTYCHZIGJFGE4NSOP7G", "length": 22360, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, yavatmal poisoning case | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 5 ऑक्टोबर 2017\nविषबाधेनंतर वापरल्या गेलेल्या कीटकनाशकांचे नमुने गोळा केले का, ते तपासण्यात आले काय, तपासलेल्या कीटकनाशकांमधील विषाची तीव्रता जास्त होती काय, या प्रश्नाची उत्तरेदेखील कृषी खात्याने दिलेली नाहीत.\nपुणे : यवतमाळ जिल्ह्यात कापसावर फवारणी करताना झालेल्या विषबाधेच्या घटनांना आणि मृत्यूंना मानवी चुका कारणीभूत असल्याचा दावा करून हात झटकण्याचा प्रयत्न कृषी खाते करीत असले तरी त्यापलीकडेही अनेक अनुत्तरीत प्रश्न असल्याकडे जाणकार लक्ष वेधत आहेत. विशेष म्हणजे कापूस उत्पादन करणारे जिल्हे पंधरापेक्षा अधिक आहेत व बहुतांश ठिकाणी रोग-कीडींचा प्रादुर्भाव झालेला असताना विषबाधेच्या बहुतांश घटना यवतमाळ जिल्ह्यातच का झाल्या, याचे समाधानकारक उत्तर खात्याकडे नाही.\nयवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनाच फवारण्या कशा करायच्या याचे शास्त्रीय ज्ञान नाही, बाकी साऱ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ते अाहे, असा कृषी खात्याच्या दाव्याचा अर्थ होतो आहे. कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाचे संचालक अशोक लोखंडे यांनी विषबाधाग्रस्त भागांना भेटी दिल्यानंतर आपल्या अहवालात काही निष्कर्ष मांडले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात कापूस उत्पादक पट्ट्यात फवारल्या गेलेल्या कीटकनाशकांमुळे १८ जणांचा मृत्यू झाला असून ५०० पेक्षा जास्त व्यक्ती बाधित झालेल्या आहेत.\nकृषी आयुक्तालयाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर २८ सप्टेंबरला कृषी संचालक श्री. लोखंडे यांनी ९ जणांच्या तज्ञ पथकासह विषबाधाग्रस्त भागांना भेटी दिल्या. अकोला कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. धनराज उंदिरवाडे यांनीदेखील ९ तज्ञांचे दुसरे एक पथक तयार करून अन्य गावांना भेटी दिल्या आहेत.\n'कृषी संचालकांनी दिलेल्या अहवालानुसार शेतकरी व शेतमजूर सातत्याने कीटकनाशकांच्या संपर्कात होते. मात्र, फवारणी करताना चष्मा, हातमोजे, मास्क, गणवेश याचा वापर करण्यात आला नाही. वाऱ्याच्या विरोधी दिशेने फवारणी, शरीर स्वच्छ न करता जेवण करणे, फवारलेल्या हातांनी तंबाखू सेवन करणे अशा निष्काळजीपणामुळे श्वसन व त्वचेच्या मार्गाने विषबाधा घडून आली, असे अहवालात नमूद केले आहे.\nकृषी आयुक्तालयाच्या अहवालानुसार २७ सप्टेंबरपर्यंत पुसद ४, उमरखेड 2, महागाव 5, आरणी 59, दिग्रज 14, दारव्हा 19, कळंब 26, बाभुळगाव 16, नेर 8, राळेगाव 13, पांढरकवडा 25, घाटंजी 40, मारेगाव 2, झरी 6 तर यवतमाळमध्ये 67 जणांना बाधा झाली आहे.\nविषबाधा झालेल्या भागात अनेक प्रकारची कीटकनाशके वापरली गेली आहेत. मात्र, ऑरगॅनोफॉस्फरस गटातील चार कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे विषबाधा झालेल्या मजुरांची संख्या जास्त आहे. प्रोफेनेफॉस, मोनोक्रोटोफॉस, सायपरमेथ्रीन आणि डायफेन्थुरॉनचा वापर जास्त दिसतो आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. ही कीटकनाशके हिरवी, पिवळी आणि निळ्या श्रेणीतील म्हणजे घातक श्रेणीतील नाहीत, असा दावा कृषी खात्याने केला आहे.\n'कीटकनाशके कशी वापरावीत यासाठी यवतमाळच्या १८७३ गावांमध्ये यापूर्वीच जनजागृती मोहीम राबविली गेली होती. त्यासाठी २५ हजार घडीपत्रिकांचे वाटप करण्यात आले होते. क्रॉपसॅपच्या माध्यमातूनदेखील जागृती करण्यात आलेली होती. मात्र, प्रत्यक्ष शेतात कीटकनाशकांचा वापर सुरक्षितपणे वापरण्याची पद्धत नसल्यामुळे हा प्रकार घडून आला आहे. यात विशिष्ट कीटकनाशकांमुळेच विषबाधा झाल्याचे म्हणता येत नाही, असाही दावा कृषी खात्याने केला आहे.\nलाखो रुपयांची उधळपट्टी करून कृषी खात्याकडून क्रॉपसॅप योजना राबविली जाते. कपाशीवर जादा कीड आल्यावर ते जाहीर करणारी आणि त्यानुसार उपाययोजना करणारी यंत्रणा या प्रकल्पात आहे. ही यंत्रणा संबंधित बाधित गावांमध्ये कार्यरत होती काय, कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कंपन्यांची जबाबदारी काय आणि ती पार पाडली गेली होती की नाही, याचाही शोध घेण्याची आवश्यकता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.\nविशिष्ट कंपन्यांच्या कीटकनाशकांमध्ये विषाची तीव्रता जास्त असल्यामुळे हा धक्कादायक प्रकार घडला काय, याचा शोध कृषी खात्याने अजूनही घेतला नसल्याचे उघड झाले आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात कपाशीवर मोठ्या प्रमाणात कीटकनाशके फवारली जातात. त्यासाठी हायपॉवर पंपांचा वापर होतो. कीटकनाशकेदेखील सर्वत्र सारखीच असतात.\nमग केवळ यवतमाळ जिल्ह्यामध्येच विषबाधा का झाली, विषाची तीव्रता न तपासल्यामुळे तयार झालेला संशय कायम ठेवण्यामागे हेतू काय, याचे उत्तर कृषी खात्याला देता आलेले नाही. विषबाधेनंतर वापरल्या गेलेल्या कीटकनाशकांचे नमुने गोळा केले का, ते तपासण्यात आले काय, तपासलेल्या कीटकनाशकांमधील विषाची तीव्रता जास्त होती काय, या प्रश्नाची उत्तरेदेखील कृषी खात्याने दिलेली नाहीत.\nआग लागली तरी बंब तयार नाही\nकीटनाशके, खते आणि बियाणे हा विभाग हाताळणारा स्वतंत्र विभाग कृषी आयुक्तालयात आहे. सध्या या विभागाला कायमस्वरूपी अधिकारीच नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्याचे गुणनियंत्रण संचालक अशोक लोखंडे निवृत्त झाले आहे. त्यांचे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात विस्तार सहसंचालक एम. एस. घोलप यांच्याकडे देण्यात आले आहेत.\nराज्याचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पददेखील भरण्यात आलेले नाही. यापदाची जबाबदारी मुख्य सांख्यिक उदय देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे. 'विषबाधा प्रकरणामुळे आग लागली तरी आमचे बंब तयार नाहीत, अशी खंत एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.\nयवतमाळ घटना incidents कापूस रोग-कीड disease and pest कृषी आयुक्त विषबाधा\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...\nखरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...\nडाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...\nअतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nचंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...\nकेरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...\nकधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...\nमराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...\nग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...\nकोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/prasad-lad-has-assets-worth-210-crores-62-lakhs-275359.html", "date_download": "2018-08-20T00:05:06Z", "digest": "sha1:E55BLJ4JRZD4N23DK3TEO6AD6FLMQWBK", "length": 14216, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रसाद लाड यांच्याकडे 210 कोटी 62 लाखांची संपत्ती !", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nप्रसाद लाड यांच्याकडे 210 कोटी 62 लाखांची संपत्ती \nप्रसाद लाड यांची एकूण संपत्ती २१० कोटी ६२ लाख असल्याची माहिती त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पुढे आलीये.\n28 नोव्हेंबर : विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अर्ज प्रसाद लाड यांनी अर्ज दाखल केलाय. प्रसाद लाड यांची एकूण संपत्ती २१० कोटी ६२ लाख असल्याची माहिती त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पुढे आलीये.\nलाड यांच्याकडे ४७ कोटी ७१ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. लाड यांच्या एकूण जंगम मालमत्ता पैकी ३९ कोटी २६ लाख रुपये शेअर्स आणि बाँडच्या स्वरूपात गुंतवणूक केलेली आहे. त्यांची पत्नी नीता यांच्याकडे ४८ कोटी ९५ लाख, मुलगी सायली कडे एक कोटी १५ लाख, आणि मुलगा शुभम याच्याकडे २८ लाख २८ हजार रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.लाड यांच्याकडे ५५ कोटी ८६ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.\nत्यामध्ये पाथर्डी तालुक्यातील शेतजमीन, मुंबईतील सायन येथील एक प्लॉट, पुण्यातील एरंडवणे येथील एक कार्यालय, दादर येथील एक व्यवसायिक इमारत, दादरच्या प्रसिद्ध कोहिनुर मिल इमारत मधील सदनिका आणि माटुंगा येथील एक निवासी इमारत यांचा समावेश आहे. लाड यांच्या पत्नीकडे ५४ कोटी ९४ लाखाची स्थावर संपत्ती आहे. त्यामध्ये खालापूर येथील शेत जमीन, माटुंगा येथील व्यवसायिक इमारत, चेंबूर येथील निवसी इमारत या स्थावर मालमत्ताचा समावेश आहे.\nयाव्यतिरिक्त लाड कुटुंबीयांकडे सामूहिक अशी १० कोटी ४५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ताही आहे. लाड कुटुंबीयांच्या संपत्तीचा जसा आकडा मोठं आहे, तसंच त्यांच्यावरील कर्जाचा आकडा देखील मोठा आहे. प्रसाद लाड यांच्यावर ४१ कोटी ४८ लाखांचे कर्ज आहे. पत्नी नीता यांच्या नावे ४२ कोटी २१ लाखाचे कर्ज आहे . मुलगी सायली हिच्या नावे १ कोटी ७ लाख तर मुलगा शुभम याच्या नावे १८ लाख ४९ हजार रुपयांचे कर्ज आहे. प्रसाद लाड वर्षाला चार कोटी २२ लाख इन्कम टॅक्स भरतात. तर त्यांची पत्नी १ कोटी ८४ लाख इन्कम टॅक्स भरत असल्याचे त्यानी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPprasad ladप्रसाद लाडभाजपविधान परिषद\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sugarfactory-electricity-122950", "date_download": "2018-08-19T22:55:05Z", "digest": "sha1:BB6Q6ZJRCBA4MODUMBXYC2LVCEJTHYCI", "length": 10623, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sugarfactory electricity महावितरणकडून कारखानदारांची कोंडी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 11 जून 2018\nसोलापूर - नुकत्याच झालेल्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम दिली नाही म्हणून राज्य सरकार कारखानदारांच्या बाबतीत कठोर भूमिका घेत आहे. दुसरीकडे साखर कारखान्यांनी उत्पादित केलेली वीज महावितरणने खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या विजेची देयके फेब्रुवारी-मार्चपासून प्रलंबित आहेत.\nसोलापूर - नुकत्याच झालेल्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम दिली नाही म्हणून राज्य सरकार कारखानदारांच्या बाबतीत कठोर भूमिका घेत आहे. दुसरीकडे साखर कारखान्यांनी उत्पादित केलेली वीज महावितरणने खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या विजेची देयके फेब्रुवारी-मार्चपासून प्रलंबित आहेत.\nमहावितरणने थकविलेल्या बिलांमुळे राज्यातील साखर कारखानदारांची पर्यायाने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. राज्यातील कारखानदारांची ही रक्कम एक हजार ते बाराशे कोटी रुपयांच्या घरात आहे. महावितरणसोबत साखर कारखान्यांनी वीज विक्रीबाबत केलेल्या करारात महावितरणला ४५ दिवसांचे क्रेडिट देण्यात आले होते. केंद्राने साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी साडेआठ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल नागपूर : अग्निशमन यंत्रणा नसलेल्या बहुमजली इमारतींचे पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याच्या मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार...\nदादासाहेब गायकवाड योजनेत महिलांना प्राधान्य\nमुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nकेरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईत 40 टन खाद्यपदार्थ जमा\nमुंबई- एकटा माणूस काहीही शकत नाही, असा विचार करून आपण बहुतेक वेळा गप्प बसतो. मात्र सांताक्रूझच्या रिंकू राठोड यांनी केरळच्या आपदग्रस्तांसाठी मदत...\nचिपीत पहिले विमान उतरणार 12 सप्टेंबरला\nमालवण - चिपी विमानतळावर 12 सप्टेंबरला पहिले विमान उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली. खासदार...\nनगरसेवक सय्यद मतीन अटकेत\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याला शुक्रवारी (ता. १७) अटक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/09/river-geographical-term.html", "date_download": "2018-08-19T23:05:49Z", "digest": "sha1:PG33NCDUQ3P7IGJQ3CUWXZZ534BCLLMJ", "length": 16106, "nlines": 187, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "नदी (भौगोलिक संज्ञा) - भाग १ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nGeography नदी (भौगोलिक संज्ञा) - भाग १\nनदी (भौगोलिक संज्ञा) - भाग १\nएखाद्या प्रदेशातून वाहणारी नदी,उपनदी सहाय्यक नदी या सर्वांचा एक वाहण्याचा क्रम असतो. या क्रमालाच नदी प्रणाली असे म्हणतात.\n०१. प्रारंभावस्था (सुरुवातवस्था) (Intantion stage)\nकोणत्याही प्रदेशात लहान ओव्होळच्या स्वरुपात\n०२. लांबीतवाड अवस्था (Elongation stage)\nया ओव्होळीचे रुपांतर लहान नदी मध्ये होण्यास सुरवात होते.नदीच्या दोन्ही बाजूवरुन उपनद्या येऊन मिळतात.\n०३. शाखावृद्धी अवस्था (Elaboration)\nउपनद्यांना सहाय्यक नद्या येऊन मिळतात.\n०४. विस्तारवाढ अवस्था (Extension stage)\nमुख्य नद्या व उपनद्या यांचा उगमाकडे विस्तार होत जातो.\n०५. सामिलीकरण अवस्था (Integration stage)\nनद्या, उपनद्या व सहाय्यक नद्या या सर्वांमुळे जलप्रवाहाचे जाळे निर्माण होते.\nनद्यांच्या विकासानुसार व भूपृष्ठाच्या रचनेनुसार,\nएखाद्या प्रदेशातील नद्यांच्या वाहण्याचा क्रम भूपृष्ठाच्या उताराला व खडकरचनेला अनुसरून ही नदीप्रणाली असलेल्या प्रदेशावरून वाहणाऱ्या नद्यांचे तीन प्रकार पडतात.\n०१. स्वाभावोदभूत मूळ नदी\nउताराला अनुसरून राहणारी मुख्य नदी\nमुख्य नदीला दोन्ही बाजूंना उपनद्या येऊन मिळत असतील तर त्याला मुख्य नदीला समकोनात येतात.\nअंतरोदभूत नद्यांचा विकास झाल्यानंतर या नद्यांना दोन्हीकडून लहान लहान नद्या येऊन भेटतात.\nप्रतिकूल उपजलधारा :- मुख्य धारेच्या विरुद्ध बाजूने वाहत येतात. हे मुख्य नदीच्या दिशांना अगदी विरुद्ध असतात.\nअनुकुल उपजलप्रवाह :- मुख्य नदीच्या वाहण्याच्या दिशेला अनुसरून.\nअस्वभावोदभूत नदीप्रणाली उतार व खडकाला अनुसरून नदीच्या वाहण्याचा क्रम नसतो.\nया नदीप्रणालीचे प्रकार :-\nपुर्वोत्पन्न नदीप्रणाली :- अंतर्गत हालचालीमुळे उतार जरी वेगळा झाला तरी पूर्वीच्याच मार्गाने वाहते. उदा. सिंधू नदी (भारत) अरुण नदी (नेपाळ), पूर्ववर्ती नदी\nपूर्वरोपीत नदीप्रणाली :- प्रवाहातील खडकाचा कल आणि प्रकार जरी प्रवाहा विरुद्ध दिशेने असले. भारताच्या रेवा पठारावरून वाहणाऱ्या सोन नदीची प्रवाह प्रणाली. उत्तर अमेरिकेतील कोलोरंडो प्रणाली. पाश्चिम इंग्लंडमधील लेक डिस्ट्रीक्ट मधील नदी प्रणाली. पश्चिम युरोप मधील म्युस नदी प्रणाली.\nनदीप्रणालीचे प्रारूप प्रकार ०१. वृक्षाकार नदीप्रणाली\nउदा.एकाच प्रकारच्या व समान घनता असलेल्या खडक प्रकारच्या प्रदेशां मध्ये वृक्षाकार नदीप्रणाली तयार होते.\nउदा. गंगा व गोदावरी नदीप्रणाली.\nभ्रंश आणि जोडांना अनुसरून ही नदीप्रणाली निर्माण होते.\nउदा. भारतातील कावेरी नदी,मध्यप्रदेशातील नर्मदा नदी, कृष्णा नदी, दामोदर नदी (प.बंगाल)\nमंद उतार खडकाची घनता कमीअधिक\nमंद उतारावरती मृदू आणि कठीण खडक उदा.आप्लेशियन पर्वतातील नदीप्रणाली.\n०४. केंद्रत्यागी प्रवाह प्रणाली\nघुमटाकार प्रदेशात चार हे बाजूने नद्या\nउदा. कच्छ व मेघालय पठार\nसभोवतालचा प्रदेश उंच चारही बाजूने पर्वत सभोवतालच्या उंच भागातून मध्य खोलगट भागात सर्व नद्या एकत्र येतात.\nसांबर सरोवर व लडाख पठार\nकॅस्पियन व मृत समुद्र.\n०६. वलयी प्रवाह प्रणाली प्रारूप\nवली पर्वतीय प्रदेशात आढळतात.\nउदा.USA मधील BLOCK HILLS &HENRY पर्वतीय नदी प्रणाली\n०७. समांतर नदी प्रणाली प्रारूप\nमणिपूर मिझोराम व त्रिपुरा या भागात सुद्धा नदीप्रणाली\n०८. अनियमित निस्सार नदी प्रणाली.\nउदा. फिनलंड मधील अनेक लहान मोठी सरोवरातील विखुरीत नदी प्रणाली.\n०९. भूमिगत नदी प्रणाली प्रारूप\nचुनखडीच्या प्रदेशात युगोस्लाव्हियातील कास्ट प्रदेश.\n१०. विक्षेपात्मक नदी प्रणाली प्रारूप\nप्रवाह बाहेर जाऊन परत मध्ये येतो.\n११. अंडाकृती नदी प्रणाली प्रारूप\nपर्वतीय प्रदेशात नदीचौर्य प्रकार जेथे होते तेथे अंडाकृती भाग तयार होतो.\nडेव्हिसचे त्रिकुटप्रत्येक भूरूप हे तेथील भूरचना प्रक्रिया आणि कालावस्था यांच्या परिणामातून घडत असते.\nV आकार दरी, घळई, धबधबे उंच व रुंद जलविभाजक निदरी\nनागमोडी वळणे, कुंडल सरोवर, पुरमैदाने, पुरतर, पंख्याच्या आकाराची मैदाने\nत्रिभुज प्रदेश, समतलप्राय मैदाने, दलदल.\n०२. समुद्राच्या पाण्याची पातळी बदलणे\n०३. हवामान हा घटक\nनवीन निर्माण झालेली नदी जुन्या नदीला पत्राला जेथे भेटते त्याला nick point म्हणतात.\nउदा. सहयाद्रीतून जाणाऱ्या कोकण नद्या.\nपाण्याच्या पातळीमध्ये बदल झाल्याने अशा प्रकरच्या संयुक्त दऱ्या तयार होतात.\n०३. नदीवेदिका (नदीतटमंच /नदी पायऱ्या )\nनदीपात्रात पायऱ्या तयार होतात\nएक पायरी म्हणजे एक क्षरणचक्र\n०४. कर्लित नागमोडी वळणे (निवृत्त वळणे) (निबंधित नागमोडी वळणे)\nनागमोडी वळणात नागमोडी वळणे निर्माण होणे.\n०५. उत्थापित समतलप्राय मैदाने\nपाण्याची पातळी खाली गेल्याने भाग वर असल्यासारखाच दिसतो.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mahaegs.maharashtra.gov.in/PublicApp/Utility/ViewDocuments.aspx?ID=25", "date_download": "2018-08-19T23:38:15Z", "digest": "sha1:QSX6OEHH7PF2R3DT6MRJGG7XF7HAUIM6", "length": 5060, "nlines": 43, "source_domain": "mahaegs.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना\n1 1 राज्‍य मानव संसाधन समन्‍वयक (State HR Coordinator) जाहिरात - राज्य मानव संसाधन समन्वयक पदाकरिता जाहिरात 01/06/2018 335\n2 जाहिरात : वित्तीय सल्लागार पदाकरिता जाहिरात जाहिरात : वित्तीय सल्लागार पदाकरिता जाहिरात जाहिरात : वित्तीय सल्लागार पदाकरिता जाहिरात 18/05/2018 2208\n3 1 नियोजन विभाग (रोहयो) या विभागात करार पध्दतीने नियुक्ती बाबत... नियोजन विभाग (रोहयो) या विभागात करार पध्दतीने नियुक्ती बाबत... 22/08/2017 153\n4 मुलाखती स्थगित केल्याबाबत मुलाखती स्थगित केल्याबाबत सामाजिक अंकेक्षण संचालनालय - मुलाखती स्थगित केल्याबाबत 20/10/2016 39\n5 मुलाखत - सामाजिक अंकेक्षण संचालनालय पदभरती मुलाखत - सामाजिक अंकेक्षण संचालनालय पदभरती मुलाखत - सामाजिक अंकेक्षण संचालनालय पदभरती 19/10/2016 654\n6 1 पदभरती - सामाजिक अंकेक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य-16/09/2016 पदभरती - सामाजिक अंकेक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य-16/09/2016 16/09/2016 170\n7 जा. क्र. आमगांराग्रारोहयो/आस्था/९३६/१६ मोबाईल फोन / टॅबलेट खरेदी बाबत मोबाईल फोन / टॅबलेट खरेदी बाबत 15/06/2016 543\n8 1 मग्रारोहयोअंतर्गत सन 2015-16 मध्ये पूर्ण झालेल्या विहिरींच्या लाभार्थ्यांची यादी मग्रारोहयोअंतर्गत सन 2015-16 मध्ये पूर्ण झालेल्या विहिरींच्या लाभार्थ्यांची यादी 13/05/2016 7203\n9 शासन निर्णय क्रमांक- शेततळे-२०१६/प्र.क्र.१(७४)/रोहयो-५, \"मागेल त्याला शेततळे\" योजना मंजूर करणेबाबत. \"मागेल त्याला शेततळे\" योजना मंजूर करणेबाबत. 17/02/2016 6125\n10 EGS-Desk-6 कंत्राटी तत्वावरील सोशल कम्युनिकेशन स्पेशालिस्ट (वरिष्ठ) या पदासाठीच्या मुलाखतीचे वेळापत्रक कंत्राटी तत्वावरील सोशल कम्युनिकेशन स्पेशालिस्ट (वरिष्ठ) या पदासाठीच्या मुलाखतीचे वेळापत्रक 14/10/2015 33\nएकूण दर्शक: २०२६५१८ आजचे दर्शक: ४५\n© महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra?start=54", "date_download": "2018-08-19T23:08:20Z", "digest": "sha1:DDBXHFLNAEHRO2XPBDVLT4J7MXQX7U4L", "length": 6174, "nlines": 162, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनाझरे धरणात निसर्गाचा अद्भुत चमत्कार, जेजुरी गडाच्या पायऱ्या धबधब्याच्या रुपात\n भुजबळांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष...\nकोरेगाव-भीमा प्रकरणात पाच जणांना अटक, सर्वत्र खळबळ\nराष्ट्रवादीला धक्का, 11 नगरसेवकांचा ‘भाजपा’मध्ये प्रवेश...\n'म्होरक्या'चे निर्माते कल्याण पडाल यांची आजाराला कंटाळून आत्महत्या\nह्रदयविकाराच्या झटक्याने हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू\nबेकायदेशीर बंगला बांधल्याप्रकरणी देशमुख अडचणीत\n..या मागण्यांसाठी रघुनाथदादा पाटील यांचं जेलभर आंदोलन\nपुण्यातल्या 3 अवलियांची हटक्या स्टाइलनं निसर्गाची परिक्रमा\nपुण्याच्या एमआयडीसी मधील कंपनीला भीषण आग\n'रोड ट्रॅफिक' चिमुरड्याच्या जीवावर बेतली\nमनोरुग्ण मुलानं फोडले आईचे डोळे...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nइंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं पेपर अवघड गेल्याने केली आत्महत्या\nपुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टोलधारकांकडून आदेश धाब्यावर\nमुख्यमंत्र्यांचं लिंगायत समाजाला आश्वासन\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-stories/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE-115060900020_1.html", "date_download": "2018-08-19T23:34:21Z", "digest": "sha1:MKZRJW2VFYS7RWTRM7V3K4DY5CP6JDL5", "length": 7531, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "किती ओळखता तुम्ही आपल्या बायकोला | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकिती ओळखता तुम्ही आपल्या बायकोला\nआपसात प्रेम असलं तरी कित्येकदा नवर्‍यांना हे कळतंच नाही की आपल्या बायकोची आवड-निवड काय किंवा तिला कधी राग येतो. तिला कधी गप्प राहायचं असतं किंवा तिला कधी खूप मनमोकळेपणाने बोलायचं असतं. या प्रश्नावलीने पाहा की तुम्ही आपल्या बायको किती ओळखता\n1. तुमच्या बायकोची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे\nख. वैवाहिक जीवनाप्रती वचनबद्धता\nग. प्रत्येक गोष्टीत तिला प्राधान्य\n2. तुमच्या बायकोची अपेक्षा आहे की तुम्ही:\nक. ती ऑफिसातून येण्याआधी घरातील कामं उरकणे सुरू करून द्यावे\nख. तिची वाट बघावी\nग. ही तिचीच ड्यूटी आहे, गृहीत धरावे\nवास्तु प्रमाणे घरात लावा ही झाडं\nमिठाचे काही चमत्कारिक प्रयोग, नक्की करून पहा\nनव्या दिवसाची सुरुवात हवी असेल चांगली तर अमलात आणा या 10 गोष्टी\nपावसाळ्यात घाला असे कपडे\nयावर अधिक वाचा :\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/avoid-vastu-dosh-bad-dreams-try-these-vastu-tips-117110600013_1.html", "date_download": "2018-08-19T23:34:15Z", "digest": "sha1:52XH6J4VB5XHULOMEU6XVPTLDO2GPEN7", "length": 13841, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "या कारणांमुळे येतात वाईट स्वप्न, जाणून घ्या त्याचे कारण आणि निवारण | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nया कारणांमुळे येतात वाईट स्वप्न, जाणून घ्या त्याचे कारण आणि निवारण\nझोपेत काही स्वप्न तुम्हाला आवडतात आणि आपण त्याला लक्षात ठेवतो. पण काही भितीदायक स्वप्न बघितले तर तुम्हाला अस वाटू लागत की हे आपल्यासोबतच होत आहे आणि तुम्ही घाबरून जाता. बरेच लोक भितीदायक स्वप्न बघतात आणि घाबरून उठून बसतात. आणि ही समस्या एक वेळाच नव्हे तर सारखी सारखी होत असेल तर ही मोठी समस्येचे रूप धारण करून घेते. आज तुम्हाला असे काही वास्तू टिप्स देत आहे ज्याने तुम्ही भितीदायक स्वप्नांपासून मुक्त होऊ शकता.\nआपल्या डोक्याशी चाकू ठेवून झोपा\nतुम्हाला सांगायचे म्हणजे वास्तूप्रमाणे जर तुम्हाला भितीदायक स्वप्न येत असतील तर रात्री झोपण्याअगोदर आपल्या डोक्याशी एक चाकू ठेवायला पाहिजे.\nजर तुमच्याजवळ चाकू नसेल तर एखादी लोखंडाची धारदार वास्तू ठेवू शकता. असे केल्याने तुम्हाला या भितीदायक स्वप्नांपासून सुटकारा मिळेल.\nतुम्हाला जर रात्री भितीदायक स्वप्न येत असतील तर तुम्हाला डोक्याखाली पिवळे तांदूळ ठेवून झोपायला पाहिजे. जर तुम्हाला तांदुळाला पिवळे करायचे असेल तर तुम्हाला हळदीचा वापर करावा लागेल. असे केल्याने तुम्हाला रात्री वाईट स्वप्न येणार नाही.\nछोटी वेलची देखील असते फायदेशीर\nजर तुम्हाला रात्री वाईट स्वप्न येतात तर तुम्हाला घाबरायला नाही पाहिजे त्यासाठी तुम्हाला रात्री झोपण्याअगोदर एका कपड्यात लहान वेलची बांधून उशी खाली ठेवायची आहे. वस्तूप्रमाणे असे केल्याने तुम्हाला रात्री वाईट स्वप्न येणे बंद होऊन झोपही चांगली लागते.\nतांब्याच्या भांड्यात ठेवा पाणी\nबर्‍याच वेळा असे बघण्यात येत की वाईट स्वप्न तुम्हाला आले नाही तरी तुम्ही झोपेत घाबरून उठता. असे तुमच्याबरोबर नेहमी होत असेल तर तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यात पाणी भरून आपल्या पलंगाखाली ठेवायला पाहिजे आणि सकाळी उठून ते पाणी कुंड्यात टाकून द्यावे. असे केल्याने तुमची ही समस्या\nलवकरच दूर होईल आणि तुम्हाला वाईट स्वप्न येणार नाही.\nजोडे चपला ठेवू नये\nजर तुमची सवय असेल की रात्री झोपताना तुम्ही तुमचे जोडे चपला आपल्या बिछान्याच्या खाली ठेवत असाल तर हे ठेवणे ताबडतोब बंद करा कारण वाईट स्वप्न येण्याचे हे एक कारण असू शकत.\nबिछाना स्वच्छ करून झोपा\nजर तुम्हाला रात्री स्वप्न येत असतील आणि कदाचित तुम्ही बिछान्याला स्वच्छ करून झोपत नसाल तरी देखील वाईट स्वप्न येतात. झोपण्याअगोदर पाय धुऊन झोपावे.\nमहिलांनी केस बांधून झोपू नये\nजर तुम्हाला रात्री वाईट स्वप्न येत असतील आणि तुम्ही महिला असाल तर\nलक्षात ठेवा की तुम्हाला रात्री केस मोकळे करून झोपायचे आहे. जर तुम्ही केस बांधून झोपत असाल तर तुम्हाला बर्‍याच प्रकारच्या समस्यांना पुढे जावे लागेल. वास्तूत असे करण्याची मनाई आहे.\nसाप्ताहिक राशीफल 5 ते 11 नोव्हेंबर\nपेरूचे सेवन करा आणि बॉडी फिट ठेवा\nवयाच्या पन्नासवीत ही दिसा यंग आणि फिट\nहे आसन वाढवतील सेक्स पॉवर\nवास्तूच्या या पाच कारणांमुळे दूर होऊ शकतात तुमच्या सर्व अडचणी\nयावर अधिक वाचा :\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/treatment-woman-donation-135291", "date_download": "2018-08-19T23:05:12Z", "digest": "sha1:FF7VNQACSKB76T3X67EILEPJMCZB4XS3", "length": 13569, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Treatment for woman by donation दानशुरांमुळे महिलेवर उपचार | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nनिरगुडसर - उपचाराअभावी सहा महिन्यांपासून अंथरुणात पडलेल्या निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील सुमन बबन वाघ (वय ६५) या महिलेला उपचारांसाठी ग्रामस्थांची लोकवर्गणीतून मदत केली. त्यामुळे ही महिला आता स्वत:च्या पायावर उभी राहिली आहे.\nनिरगुडसर - उपचाराअभावी सहा महिन्यांपासून अंथरुणात पडलेल्या निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील सुमन बबन वाघ (वय ६५) या महिलेला उपचारांसाठी ग्रामस्थांची लोकवर्गणीतून मदत केली. त्यामुळे ही महिला आता स्वत:च्या पायावर उभी राहिली आहे.\nनिरगुडसर येथील सुमन बबन वाघ यांच्या खुब्यात फॅक्‍चर होऊन त्या अंथरुणात पडून होत्या. त्यांना स्वत:ची कामेही करता येत नव्हती. त्यांना प्रत्येक दिवशी मोठ्या कसोटीला सामोरे जाव लागत होते. या प्रकाराची माहिती निरगुडसर गावातील माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील यांना कळल्यानंतर त्यांनी त्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर संबंधित महिलेचे पती बबन वाघ यांच्यासमवेत माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन सर्व माहिती दिली. त्यानुसार वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री निधीतून ७५ हजार व सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून २५ हजार असा एकूण १ लाख रुपयांचा निधी मिळवून दिला. उर्वरित कमी पडलेली ५६ हजार रुपयांची रक्कम रामदास वळसे पाटील यांनी स्वत:कडील २२ हजार रुपये व बाकी गावातून उभी करून भोसरी येथील साईनाथ हॉस्पिटलमध्ये उपचार केले. या वेळी डॉ. सुहास कांबळे यांनी मोठे सहकार्य केले.\nबाळासाहेब येवले, प्रकाश कटारिया, सुरेश टाव्हरे, संदीप वळसे पाटील, हनुमंत टाव्हरे, अनिल टाव्हरे, चंद्रकांत वळसे पाटील, नारायण गोरे, सुनील वळसे, गोरक्षनाथ टाव्हरे, नीलेश टाव्हरे, सचिन वाळुंज, दिलीप वळसे पाटील, अनिल वळसे पाटील, नवनाथ टाव्हरे, डॉ. अतुल साबळे, जनार्दन मिंडे, मिलिंद वळसे पाटील, कैलास सुडके, बाळशिराम टाव्हरे, बाबा टाव्हरे, दिगंबर सुडके, जालिंदर टाव्हरे यांच्यासह निरगुडसर येथील पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयातील संतोष टाव्हरे यांच्या दहावीतील बॅचच्या ग्रुपने लोकवर्गणीतून पैशाची उभारणी करून त्या महिलेवर उपचार करण्यात आले.\nभोसरी येथील रूग्णालयात १५ दिवस उपचारांसाठी होते. माझ्या कपड्यांसह जेवणाची व्यवस्था चंदा रामदास वळसेपाटील यांनी केली. दिवसातून तीन-तीन वेळा हॉस्पिटलमध्ये येऊन माझी काळजी घेतली. त्या वेळी माझ्याबरोबर कुटुंबातील काळजी घेण्यास कोणी नव्हते. एक प्रकारे ती माझ्यासाठी माउलीसारखीच धावून आली.\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nपोलिस ठाण्यांमध्ये आता जादा कृती पथके\nपिंपरी - एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक अल्पवेळेत पोचावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये जादा कृती पथके तयार करण्याचे आदेश...\nनव्या पुलाचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण\nपिंपरी - पुण्याहून पिंपरी-चिंचवडकडे जाण्यासाठी बोपोडीजवळील हॅरिस पुलानजीक उभारण्यात येणाऱ्या नव्या पुलाचे काम पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणार...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/tech/bestof2017-top-10-gadgets-2017-2/", "date_download": "2018-08-19T23:48:04Z", "digest": "sha1:AQTCQL7LFS4SOGZSHQNINYDV57DFKGSZ", "length": 28631, "nlines": 450, "source_domain": "www.lokmat.com", "title": "# Bestof2017 - Top 10 Gadgets Of 2017 | #Bestof2017 - टॉप १० गॅजेटस् ऑफ २०१७ | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\n#BestOf2017 - टॉप १० गॅजेटस् ऑफ २०१७\nतंत्रज्ञानबेस्ट ऑफ 2017फ्लॅशबॅक 2017\nअसा घेऊ शकतो व्हॉट्सअॅप ग्रुप व्हिडिओ कॉलिंग सेवेचा आनंद\nशाओमीच्या अँड्रॉइड वन प्रणालीवर चालणार्‍या दोन स्मार्टफोन्सचे अनावरण\nआता टॅक्सी जाणार उडत\n 2017 मध्ये भारतीयांनी केले सर्वाधिक हे सर्च\nफक्त गेम खेळून कोणी वर्षाला 80 कोटी कसे कमवू शकतो\nअँड्रॉइड ‘ओ’चे झाले नामकरण; ओरिओच्या नावाने ओळखली जाणार आवृत्ती \nयुट्युब मॅसेंजर: व्हिडीओ शेअरिंगसोबत करा चॅटींग \nविंडोज १० प्रणालीत डोळ्यांनी नियंत्रीत होणार संगणक \nआता पटकथा लिखाणासाठीही सॉफ्टवेअर \nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nसुवर्णपदकाचा सामना खेळताना माझ्यावर कोणतेच दडपण नव्हते. कारण दडपण घेतल्यावर तुमची कामगिरी चांगली होऊ शकत नाही. अंतिम फेरी चांगलीच रंगतदार झाली, असे बजरंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यावर पहिल्यांदाच सांगितले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nभारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 Opening Ceremony: १८ व्या आशियाई स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nशुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहे. या स्पर्धेत भारताचा तलवारबाजीचा (फेन्सिंग) संघही सहभागी होत असून, भारतीय तलवारबाजी संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचे फेन्सिंग इंडियन असोसिएशनचे सेक्रेटरी उदय डोंगरे यांनी सांगितले.\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nमुंबई : सहिष्णू भारत असहिष्णू होतोय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, असे प्रश्न हल्ली काही वेळा मनात येतात. देशातील काही घटनांमुळे नागरिकांमध्ये एक अनामिक भीती जाणवते. पण, जितकं भासवलं जातंय, तितकंही देशातलं वातावरण चिंताजनक नाही. गरज आहे ती, आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना-घडामोडींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची... नेमका हाच संदेश देण्याच्या उद्देशानं लोकमत मीडिया आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी एकत्र येऊन 'परस्पेक्टिव्ह' या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. आदिनाथ कोठारेच या लघुपटाचा दिग्दर्शकही आहे. 'परस्पेक्टिव्ह'ला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nनवी मुंबई : वाशी येथे नवी मुंबई सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नृत्य सादर करताना आदिवासी बांधव. (व्हिडीओ - संदेश रेणोसे)\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरी सह celebrates आंतरराष्ट्रीय मांजर दिन\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nडहाणूमध्ये पारंपरिक तारपा नृत्याच्या आविष्कारात आदिवासी दिन साजरा\n... आणि आस्ताद काळे पडला स्वप्नाली पाटीलच्या प्रेमात\nआस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी सांगितले त्यांच्या प्रेमकथेविषयी...\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2014/06/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:53:42Z", "digest": "sha1:ZXMFOQXUPUR632XHKRI2LJ5U32DMHPGA", "length": 10638, "nlines": 109, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: पर्यावरण दिन उरला शुभेच्छा देण्यापुरता", "raw_content": "\nशनिवार, १४ जून, २०१४\nपर्यावरण दिन उरला शुभेच्छा देण्यापुरता\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nनुकत्याच येऊन गेलेल्या पर्यावरण दिवसाच्या मुहुर्तावर मला एक एसेमेस आला: ‘जागतिक पर्यावरण दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ एसएमएस वाचून मी उडालोच. पर्यावरण दिवसाच्या शुभेच्छा’ एसएमएस वाचून मी उडालोच. पर्यावरण दिवसाच्या शुभेच्छा फक्त शुभेच्छा शुभेच्‍छा दिल्या की आपले काम संपले. मग त्या पर्यावरणाचे वास्तवात काहीही होवो. वर्षातून फक्त एक दिवस जागृत राहून जागतिक पर्यावरण टिकेल काय\nएका न्यूज चॅनलने गंगा शुध्दीकरण अभियानासाठी अशीच एसेमेस का फक्‍त मिस कॉल योजना राबवली आहे. आतापर्यंत किती मिस कॉल आलेत हे सांगताना ते चॅनल म्हणते, ‘आजपर्यंत अमूक इतके लोक गंगाशुध्दीकरणाशी जोडले गेलेत’. मिस कॉल दिला की आपले काम संपले. फक्‍त एका मिस कॉलने गंगा शुध्द करता येत असेल तर आतापर्यंत शासनाने काही हजार कोटी रूपये खर्च करण्याचे कारण काय’. मिस कॉल दिला की आपले काम संपले. फक्‍त एका मिस कॉलने गंगा शुध्द करता येत असेल तर आतापर्यंत शासनाने काही हजार कोटी रूपये खर्च करण्याचे कारण काय आणि तरीही गंगा अजून अशुध्दच आहे. आपल्या फुकटच्या मिस कॉलने गंगा आता शुध्दच झाली असे समजणारे लोक आणि चॅनल वरून अमूक इतक्या लोकांचा मिस कॉल आकडा सांगितला की झाले आपल्या चॅनलचे काम. इतके हे पर्यावरणाचे काम सर्व बाजूने सोपे आणि स्वस्त झाल्याचे दिसते.\nपर्यावरण दिनानिमित्त केंद्रिय पर्यावरण मंत्र्याने सर्व मंत्र्यांना रोपट्यांची एकेक कुंडी भेट दिली. पंतप्रधानांना सुध्दा कुंडी भेट ‍देताना चॅनलवाल्यांनी दाखवले. पण त्या कुंड्यांचे पुढे काय झाले हे कोणालाच कळले नाही.\nआज सर्वत्र चमको संस्कृती रूजल्यामुळे दाखवण्यापुरते म्हणजेच प्रसिध्दीपुरते काम चमकवले जाते. नंतर त्या कामाचे काय होते याचे प्रसिध्दी मिळवणार्‍यांना जसे घेणे देणे नाही तसे प्रसिध्दी देणार्‍यांना देणे घेणे नाही. पर्यावरण दिवसाच्या मुहुर्तावर वृक्षरोपण करायचे आणि त्याचे संगोपन वार्‍यावर सोडून द्यायचे असे सर्वत्र चित्र दिसते. या पार्श्वभूमीवर मात्र जे लोक खरोखर पर्यावरण टिकवण्यासाठी प्रयत्न करतात ते अशा स्वस्त प्रसिध्दी पासून कितीतरी कोस लांब राहतात आणि त्यांचा प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिन असतो. मात्र अशा लोकांची दखल आपण होऊन मिडिया कधीच घेत नाही.\nसारांश, पर्यावरण दिन आता फक्त शुभेच्छा देण्यापुरताच उरला असे दिसते म्हणून आपल्या जवळपास कायम चांगले पर्यावरण असो अशा शुभेच्छा देऊन थांबतो.\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे १०:१२ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपर्यावरण दिन उरला शुभेच्छा देण्यापुरता\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/ncp-jayant-patil-sonu-song-on-shivsena-266308.html", "date_download": "2018-08-20T00:02:48Z", "digest": "sha1:4TBR6HICGOWWDC4LLCPUTU4U4L3B2HDC", "length": 13230, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "\"सेनेचा सभेत नखरा, वाघाचा झालाय बकरा\",जयंत पाटलांचं सेनेवर 'सोनू' साँग", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\n\"सेनेचा सभेत नखरा, वाघाचा झालाय बकरा\",जयंत पाटलांचं सेनेवर 'सोनू' साँग\n\"सेनेचा इथे सभेत नखरा नखरा, वाघाचा झालाय बघा बकरा बकरा ( बकरा म्हणजे शेळी), देवेंद्र, उद्धवशी कधी तरी गोड बोल - गोड बोल\"\nमुंबई, 31 जुलै : रेडिओ आरजे मलिष्का हिच्या 'सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाय काय' या गाण्याने आता राज्याच्या विधानसभेतही हास्यकल्लोळ माजवलाय. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी याच सोनू गाण्याचे फक्त शब्द फिरवून शिवसेना आणि भाजपला जोरदार चिमटे काढलेत. त्यांच्या या गाण्याने अख्ख सभागृह हसून हसून लोटपोट झालं.\nसेना, तुझा बीजेपीवर भरोसा नाय काय अशी सुरुवात करत जयंत पाटलांनी सेना-भाजपला चांगलेच शाब्दिक फटकारे मारले.\nपाहुयात जयंत पाटलांनी विधानसभेत ऐकवलेलं 'सोनू...'गाणं -\nलाचार सत्तेसाठी झोल झोल - झोल झोल\nजनतेचा वाजतोय ढोल ढोल - ढोल ढोल\nदेवेंद्र वाघाला फिरवतोय - गोल गोल\nसेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय\nसेनेला दिलाय गाजर गाजर\nलांब लांब - लांब लांब\nदेवेंद्र, तुझ्या कामास म्हणतो\nथांब थांब - थांब थांब\nसेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय\nसेनेचा इथे सभेत नखरा नखरा\nवाघाचा झालाय बघा बकरा बकरा ( बकरा म्हणजे शेळी)\nदेवेंद्र, उद्धवशी कधी तरी गोड बोल - गोड बोल\nसेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय\nदेवा, सेनेवर अपमानी घाव खोल खोल - खोल खोल\nसत्तेत राहुन त्यांचा शून्य रोल - शून्य रोल\nदेवेंद्र, कधी तरी खरं बोल - खरं बोल\nतुझा सेनेवर भरोसा नाय ना नाय ना\nसेनेचं भांडं आता खोल खोल - खोल खोल\nआता तरी त्यांची साथ सोड - साथ सोड\nसत्तेचं नाही काही मोल मोल - मोल मोल\nदेवेंद्र, आता तरी खरं बोल - खरं बोल...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology-2/whatsapp-pinned-chats-feature-comes-to-android-261053.html", "date_download": "2018-08-20T00:02:51Z", "digest": "sha1:GIQDLNXUF2CNLTQXWAWR2I7P2BC3NFIY", "length": 12880, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "व्हाॅट्सअॅपमध्ये आलं हे नवं फिचर, तुम्ही पाहिलं का?", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nव्हाॅट्सअॅपमध्ये आलं हे नवं फिचर, तुम्ही पाहिलं का\nइतर फिचर्सच्या तुलनेत या फिचरचा वापर करणं फारच सोप आहे. कोणत्याही चॅटला लिस्टमध्ये सर्वात वर ठेवण्यासाठी अगोदर त्याला लाँग प्रेस करावं लागेल.\n19 मे : व्हाॅट्सअॅपने पिन टू टॉप हे नवे फिचर लाँच करत आपल्या युजर्सला आणखी एक सुखद धक्का दिलाय. याआधी या फिचरचा वापर फक्त एंड्रॉइड बीटा युजर्स करू शकत होते. आता मात्र एंड्रॉइड वापरणारे ग्राहकही हे फिचर वापरू शकतात.\nकाय आहे पिन टू टॉप फिचरचा फायदा \nतुम्ही तुमच्या आवडत्या चॅट्सला पिन टू टॉप करू शकता. ज्यामुळे ते चॅटलिस्टमध्ये सगळ्यात वर दिसेल.\nग्राहक जास्तीत जास्त 3 काँटॅक्ट्स ला पिन टू टॉप ठेवू शकतात.\nग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅट्स पाहण्यासाठी लांबलचक लिस्ट स्क्रोल करायला लागू नये यासाठीच हे फिचर दिलं गेलंय, असं व्हाॅट्सअॅपकडून सांगण्यात आलंय.\nइतर फिचर्सच्या तुलनेत या फिचरचा वापर करणं फारच सोप आहे. कोणत्याही चॅटला लिस्टमध्ये सर्वात वर ठेवण्यासाठी अगोदर त्याला लाँग प्रेस करावं लागेल. त्यानंतर वर पिन आयकॉन दिसेल, त्या आयकॉनला टच करताच तुम्हाला हवा असलेला चॅट सर्वात वर दिसेल.\nयाबरोबरच कधी तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राबरोबर खूप जास्त चॅटिंग केली तर ती शॉर्टकट स्वरूपात होमस्क्रीनवरही ठेवता येवू शकते. यामुळे त्या मित्राचा व्हाॅट्सअॅप डीपीचा एक आयकॉन तुमच्या होम स्क्रीनवर दिसू शकेल आणि त्यावर क्लिक करताच तुमच्यात झालेला संवाद लगेच ओपन होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअँड्रॉईड मोबाईलमध्ये आधाराचा नंबर\nआता व्हॉट्सअॅप तुमच्या स्टेटसवरून पैसे कमावण्याच्या तयारीत\nPHOTOS : भारतात iPhone होऊ शकतो बंद \nPHOTOS : भारतासाठी व्हॉट्सअॅपने घेतला मोठा निर्णय,'हे' फिचर बदलले\nही आहे जगातली सगळ्यात लांब बाईक, वजन आहे 450 किलो\nट्विटरच्या 'या' निर्णयामुळे मोदींपासून ते बराक ओबामापर्यंत सगळ्याचे फॉलोअर्स झाले कमी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://davashree.blogspot.com/2010/05/blog-post_25.html", "date_download": "2018-08-19T23:42:31Z", "digest": "sha1:EBJINW26L7TV3GIYJQLKR646NFE4U3NJ", "length": 5837, "nlines": 77, "source_domain": "davashree.blogspot.com", "title": "मन तरंग....", "raw_content": "\nएक छोटासा प्रयास मनाची चाहूल धेण्याचा....\nतुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील \nवाटला होत तुझ्या बरोबर येइन अणि बकी सर्व कही विसरून जाइल.....\nतुझ्या डोळयां समोर सकाळ - संध्याकाळ .....कलानाराच नहीं....॥\nएक सुन्दर स्वप्ना प्रमाने आयुष्य सहज अणि सुन्दर बनेल....\nपण, माला माहित नव्हते......तुझ्या बरोबर येवून में या जगताच राहणार होते....\nकुठे खरच तू माला चंद्रावर नेणार होतास.......\nया वास्तव वादी जगा बरोबर मी पण अत जरा मोठी झाल्या सारखी वाटते....\nपण खरच स्वतहाला हरवल्याची जाणीव मात्र टोचताच रहते......\nनव्याने शोधले तुला , पण तू तर अजनच गहिरा झालेला, नजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास नव्याने शोधले तुला नदीच्या काठी,...\nतूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले.. पण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले... अधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली... तसा कही फार काळ ल...\nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ... काहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी... निळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ... कधी निर...\nतुझा बरोबर उडायला, तुझ्या बरोबर पाळायला, तुझ्या बरोबर तरंगायला, मला तुझे पण हवे आहे, फुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\n(Photo credit: Wikipedia ) पान गळती झालेल्या झाडा प्रमणे.......... सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी... पान गळती झालेल्या ...\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी सरी वर सारी अन तू विशाल आभाळी ..... पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी थेंबे थें...\nशाळेत शिकलेले धड़े आयुष्यात कधी कुठे संदर्भात येतील सांगताच येत नहीं ...... कधीही न समजलेली भावना ....आता राहून राहून मनातून जात नहीं .....\nवाऱ्याची झुळूक यावी तसा तू नव्याने आलास... हवेचा गारवा तुझ्या नजरेत मिळाला.. नेहमीच तुझी सावली बनावे तसे आज परत सुगंध झाले... तुझ्या झोतात ...\n(Photo credit: Metrix X ) भिरभिरती नजर कही तरी शोधते आहे...... कळत च नहीं नक्की काय ते अत्ता नज़ारे आड़ झालेला तू ....\nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट... मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात, एथे ही मातीच ती पण कोरडे श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-editorial-balworm-cotton-2844", "date_download": "2018-08-19T22:55:19Z", "digest": "sha1:P4XAQNJI2FWMCUUYTNYNMNHBFABV72NB", "length": 18721, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Editorial, balworm on cotton | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 9 नोव्हेंबर 2017\nगुलाबी बोंडअळीला प्रतिकारक असलेल्या बीटी कापसाच्या वाणावर प्रत्यक्षात या बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्यामुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी अक्षरशः होरपळून निघाला आहे.\nबीटी कापूस हे जनुकीय बदल केलेले वाण बोंडअळीला प्रतिकारक असते. म्हणूनच शेतकरी चौपट पैसे मोजून हे बियाणे खरेदी करतात. देशातील ९६ टक्के क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड आहे. पण गेल्या काही वर्षांपासून बीटी कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असल्याच्या तक्रारी आहेत. यंदा तर या प्रकाराचा कहरच झाला असून राज्यातील कापूस शेतकरी त्यामुळे अक्षरशः होरपळून निघाला आहे.\nवसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून घरचा अहेर दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील सुमारे ४० लाख हेक्टरवरील बीटी कापसाला गुलाबी बोंडअळीचा फटका बसला असून शेतकऱ्यांचे सुमारे १० हजार कोटींचे नुकसान झाले असल्याचे या पत्रात म्हटले आहे. बियाणे उत्पादक कंपन्यांकडून शेतकऱ्यांची उघड फसवणूक आणि लूट होत असताना कृषी खाते आणि राज्य सरकार मात्र गांधारीप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे. मोन्सॅन्टो कंपनीने बीटी तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाची परिणामकारकता संपली असेल तर बियाण्यांची विक्री बंद करणे आणि शेतकऱ्यांना दुसरा पर्याय देणे आवश्यक ठरते.\nदेशात बीटी तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना धोरणात्मक दिशा चुकल्याचे परिणाम आज शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. कापसाच्या केवळ संकरित वाणांंमध्ये आणि ते ही ७-८ महिने इतक्या दीर्घ कालावधीच्या वाणांमध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले. कंपन्यांना प्रचंड नफा मिळावा, हेच त्यामागचे कारण. पिकाच्या वाढीचा काळ जास्त असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊन हे वाण गुलाबी बोंड अळीला बळी पडत असल्याचे सिद्ध झाले आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने (सीआयसीआर) त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. बीटी बियाण्यांच्या क्षेत्रात मोन्सॅन्टोची मक्तेदारी अाहे. या कंपनीने आपल्याकडे `बोलगार्ड एमओएन ५३१`चे पेटंट असल्याचा दावा करत हे तंत्रज्ञान सरळ वाणांत वापरण्यास इतर संस्थांना मनाई केली होती. पुढे हा दावा असत्य असल्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिला. परंतु, या सगळ्या गोंधळात मोठे कालहरण झाल्यामुळे नवीन पर्याय वेळेवर विकसित होऊ शकले नाहीत. त्याचा बळी शेवटी शेतकरीच ठरला.\nयंदा कापसाला चांगला भाव मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी पेरा वाढवला. सुरवातीच्या टप्प्यात पावसाचा खंड, नंतर परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ यामुळे पिकावर वाढलेले रोगराईचे प्रमाण आणि त्या जोडीला गुलाबी बोंडअळीचा प्रकोप यामुळे शेतकऱ्यांना फवारण्यांवर मोठा खर्च करावा लागला. यंदा अमेरिकेत चक्रीवादळामुळे कापसाचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील कापूस निर्यातीसाठी अनुकूल स्थिती असताना केंद्र सरकारने निर्यातीसाठीच्या अनुदानात ७४ टक्के घट करण्याचा तुघलकी निर्णय घेतला. त्यामुळे कापसाचे दर पडले. परिणामी पिकाचा वाढलेला उत्पादनखर्च आणि भावातील घसरण अशा दुहेरी संकटात कापूस उत्पादक शेतकरी सापडला आहे.\nसरकार मात्र कापसाच्या प्रश्नावर पूर्णपणे उदासीन आहे. वास्तविक संशोधनाच्या आघाडीवर सरळ वाणात बीटी वाण विकसित करण्याला मोठ्या प्रमाणावर चालना, कमी कालावधीचे संकरित बीटी वाण विकसित करण्यास प्रोत्साहन आणि बाजारपेठेच्या आघाडीवर शेतकरी विरोधी धोरणात तातडीने बदल करण्यासाठी सरकारने कंबर कसली पाहिजे. तरच शेतकऱ्यांच्या गळ्याभोवतीचा गुलाबी (बोंडअळीचा) विळखा सैल होईल आणि कापूसकोंड्याच्या गोष्टीला पूर्णविराम नाही, पण किमान अर्धविराम तरी मिळेल.\nकापूस शेतकरी विदर्भ सरकार\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५ वाड्यांमध्ये...\nपुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणे ओसं\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nअटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्तभारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते...\nस्वातंत्र्य संग्रामातील ग्रामीण सहभागब्रिटिश सत्तेविरोधी स्वातंत्र्य चळवळीत केवळ शहरी...\nसापळ्यात अडकलाय शेतकरीयावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात बीटी कापसावर एक...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nपंढरपुरीला ग्रहणराज्यामध्ये म्हैसपालनाचा अवलंब पूर्वापार असून,...\nमहावितरणचे फसवे दावे अाणि सत्य स्थिती जी कंपनी गेली अाठ वर्षे शेतीपंप वीज वापराच्या...\nदिशाभूल करणाऱ्या प्रचाराचे बळी आज देशात जवळपास ९८ टक्के बीटी कापूसच आहे. हे सर्व...\nयंत्र-तंत्राचा विभाग हवा स्वतंत्रराज्य सरकारांनी जिल्हानिहाय कृषी अभियंत्यांची...\nकुंपणच राखेल शेतचार जून रोजी ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘या...\nलावलेली झाडे जगवावी लागतीलराज्यातील वृक्षांची संख्या कमी झाल्याने आपल्याला...\nअनियमित पावसाचा सांगावापावसाळ्याचे दोन महिने संपले आहेत. या काळातील...\nडोंगराचे अश्रू कोण आणि कधी पुसणारडोंगराची व्याख्या काय\n‘ऊस ठिबक’ला हवे निधीचे सिंचनराज्यातील दुष्काळी भागातील काही उपसा सिंचन...\nतणनाशकावरील निर्बंध वाढवणार समस्यादेशात लागवडीसाठी मान्यता नसलेल्या हर्बिसाइड...\nदेशात तंट्यांचा प्रमुख मुद्दा जमीनचमहसूल खात्याच्या बेजबाबदार कार्यपद्धतीत मूलभूत...\nखासगीकरणाची वाट चुकीचीकेंद्र सरकारची कठोर धोरणे सार्वजनिक क्षेत्रातील...\nजल निर्बंध फलदायी ठरोत दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पडणारा...\nप्रश्‍न प्रलंबित ठेवणारे महसूल खाते महाराष्ट्रातील महसूल खात्याला पेंडिंग प्रकरणातील...\nव्यापार युद्धाच्या झळा कोणालाकेंद्राने हमीभावात केलेल्या वाढीवर सध्या जोरदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/maxx-mx412-buzz-plus-price-p4vQML.html", "date_download": "2018-08-19T23:19:15Z", "digest": "sha1:CJLBCY3WKG7XFSUQ6XC6KBD4MW4I4EHA", "length": 14279, "nlines": 399, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मॅक्सक्स मक्स४१२ बझ प्लस सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nमॅक्सक्स मक्स४१२ बझ प्लस\nमॅक्सक्स मक्स४१२ बझ प्लस\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nमॅक्सक्स मक्स४१२ बझ प्लस\nमॅक्सक्स मक्स४१२ बझ प्लस किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये मॅक्सक्स मक्स४१२ बझ प्लस किंमत ## आहे.\nमॅक्सक्स मक्स४१२ बझ प्लस नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nमॅक्सक्स मक्स४१२ बझ प्लसहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nमॅक्सक्स मक्स४१२ बझ प्लस सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 1,599)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nमॅक्सक्स मक्स४१२ बझ प्लस दर नियमितपणे बदलते. कृपया मॅक्सक्स मक्स४१२ बझ प्लस नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nमॅक्सक्स मक्स४१२ बझ प्लस - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nमॅक्सक्स मक्स४१२ बझ प्लस वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.4 Inches\nरिअर कॅमेरा 0.3 MP\nएक्सटेंडबले मेमरी Yes, 8 GB\nऑपरेटिंग सिस्टिम Featured OS\nबॅटरी तुपे 1500 mAh\nटाळकं तिने 6 hrs\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 550 hrs\nसिम ओप्टिव Dual SIM\nमॅक्सक्स मक्स४१२ बझ प्लस\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/index.php/content/transfer-your-mf", "date_download": "2018-08-19T22:55:34Z", "digest": "sha1:UJ3W4SMVCK7MDK2H7GCZCVV7VE6W7IC6", "length": 9536, "nlines": 155, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "तुमची गुंतवणूक वर्ग करा | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nआम्हाला sadanand.thakur@gmail.com येथे ईमेल करून आपली इच्छा व्यक्त करा त्यानंतर आम्ही आपणाशी संपर्क साधून याबाबत मार्गदर्शन करु.\nआजकाल काही व्यक्ती म्युचुअल फंड योजनेत डायरेक्ट प्लान मध्ये गुंतवणूक करत असतात मात्र जर असे केल्यानंतर आपणास योग्य ती सेवा किंवा मार्गदर्शन मिळत नसेल तर आपण आपली गुंतवणूक आमचेकडे वर्ग करू शकता.\nजर का आपण यापूर्वी अन्य कोणत्याही IFA मार्फत गुंतवणूक केलेली असेल व जर आपणास त्याचेकडून चांगली सेवा मिळत असेल तर ती गुंतवणूक शक्यतो आमचेकडे वर्ग करू नका, असे करणे आम्ही एथिकल मानत नाही.\nयासाठी काही माहिती हवी असेल तर संपर्क करा.\nBook traversal links for तुमची गुंतवणूक वर्ग करा\n‹ गुंतवणूक आमच्या मार्फत का करावी Up मोबाईल अॅप ›\nगुंतवणूक आमच्या मार्फत का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 4th & 5th Aug 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 4th & 5th Aug 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fifty-two-thousand-new-water-ponds-constructed-uptil-now-3241", "date_download": "2018-08-19T23:06:19Z", "digest": "sha1:XAUKIH4ZMBHNXSP36OACDIQJB3NAUADV", "length": 17671, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, fifty two thousand new water ponds constructed uptil now | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात ५२ हजार शेततळी नव्याने उभारली\nराज्यात ५२ हजार शेततळी नव्याने उभारली\nगुरुवार, 23 नोव्हेंबर 2017\nशेतकऱ्यांच्या खात्यात २३६ कोटी जमा; २० कोटी शिल्लक\nशेतकऱ्यांच्या खात्यात २३६ कोटी जमा; २० कोटी शिल्लक\nपुणे : राज्यात मागेल त्याला शेततळे योजनेतून आतापर्यंत ५२ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात २३६ कोटी रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. या योजनेसाठी अजून २० कोटी रुपये शिल्लक असल्यामुळे निधीची टंचाई नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. शेततळ्यांसाठी गरजेप्रमाणे अनुदान देण्याची आवश्यकता असताना राज्य शासनाने अनुदान मर्यादा केवळ ५० हजाराची ठेवली. तरीही तळ्याची आवश्यकता असल्यामुळे शेतकरी पदरमोड करून तळ्यांची खोदाई करून घेत आहेत. यामुळेच राज्यात ५२ हजार शेततळी नव्याने उभारली गेली आहेत.\nतळ्यासाठी राज्यभरात पहिल्या टप्प्यात केवळ एक लाख १२ हजार शेतकऱ्यांना अनुदान वाटपाचे टार्गेट ठरवून देण्यात आले होते. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा शेतकऱ्यांना मिळाल्याने प्रत्यक्षात तळ्यासाठी पावणेतीन लाख अर्ज आले. यातील एक लाख ९९ हजार शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर तर ११ हजार शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले.\nअर्ज मंजूर झाला तरी प्रत्यक्षात गावात जाऊन तांत्रिकदृष्ट्या शेततळ्याची जागा पाहून तांत्रिक प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी कृषी विभागावर आहे. या तपासणीत पुन्हा २१ हजार शेतकऱ्यांच्या शेततळ्याच्या जागा तांत्रिकदृष्ट्या अयोग्य घोषित झालेल्या आहेत.\nशेततळ्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी तालुकास्तरावर देखील समिती स्थापन करण्यात आलेली आहे. राज्यातील तालुका समित्यांकडून आतापर्यंत एक लाख ५७ हजार शेतकऱ्यांच्या अर्जाला मंजुरी मिळाली आहे. समितीच्या मंजुरीनंतर वर्कऑर्डर म्हणजे कार्यारंभ आदेश मिळताच शेतकऱ्याला तीन महिन्यांत तळे खोदावे लागते. मात्र, आतापर्यंत केवळ ५५ हजार तळे खोदून झाली आहेत. पाच हजार २०० शेतकऱ्यांची तळेखोदाई सध्या सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nराज्यात सरासरी ३० मीटर लांबी-३० मीटर रुंदी आणि ३ मीटर खोली आकारच्या शेततळ्याची खोदाई करण्यासाठी ९२ हजार ६७१ रुपये खर्च शेतकऱ्याला येतो. त्यामुळे खर्चाइतकेच पूर्ण अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा मूळ प्रस्ताव कृषी खात्याने दिला होता.\nकृषी विभागाने मागेल त्याला शेततळे योजनेसाठी शेतकऱ्याला ९३ हजारांपर्यंत अनुदान देण्याची शिफारस केली होती. मात्र, प्रत्यक्षात राज्य शासनाने ५० हजार अनुदान देण्याचा निर्णय घेतला. शेततळ्यासाठी किमान जागा मालकीदेखील निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार कोकणात किमान २० गुंठे आणि इतर जिल्ह्यांसाठी किमान ६० गुंठे जमीन असली तरच अनुदान द्यावे, असे आदेश शासनाचे आहेत.\nशेततऴ्याची संकल्पना जास्तीत जास्त वाढविण्याचा आग्रह राज्य शासनाकडून होत असताना अनुदान मर्यादा ४२ हजार रुपयांनी कमी करण्यामागचे कारण अद्यापही गुलदस्तात आहे. शेततळ्यात १०० रुपये प्रतिचौरस फुटांचा फ्लॅस्टिक पेपर टाकण्यासाठी शेतकऱ्याला पैसे गुंतवावे लागतात. त्यामुळे तळ्याचा खर्च दीड-दोन लाखांपर्यंत जातो. शेततळे अस्तरीकरणासाठी एनएचएममधून अनुदान मिळते. मात्र, अस्तरीकरण योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात अडचणी आहेत. परिणामी, शेततळ्यांची संकल्पना विस्तारू शकली नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी\n२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे सरासरी वार्षिक\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची...\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी\nब्रॉयलर्सचा बाजार श्रावणातही किफायती, तेजी टिकणार\nसंतुलित पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात श्रावण महिन्यातही ब्रॉयलर\nवायदे बाजारातून शेतमाल विक्री व्यवस्था बळकटीचे...\nउत्पादन शेतकऱ्यांच्या हाती असले तरी विक्री आणि तत्पश्चात विपणन व्यवस्थेमुळे तो अनेकवेळा प\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे...२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे...\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...\nखरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...\nडाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...\nअतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nचंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...\nकेरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...\nकधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...\nमराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...\nग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2", "date_download": "2018-08-19T22:50:55Z", "digest": "sha1:4YBL5WIK46FGFFVU7KEPM32A737TZFKM", "length": 4873, "nlines": 99, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "नॉक्सव्हिल", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १७८६\nक्षेत्रफळ २६९.८ चौ. किमी (१०४.२ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ८८६ फूट (२७० मी)\n- घनता ७०१ /चौ. किमी (१,८२० /चौ. मैल)\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही विकिपीडियाला मदत करु शकता.\nनॉक्सव्हिल हे अमेरिका देशाच्या टेनेसी राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर टेनेसीच्या पूर्व भागात ॲपालेशियन पर्वतरांगेमध्ये टेनेसी नदीच्या काठावर वसले असून ते ॲपालेशिया ह्या अमेरिकेमधील भागातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक होती. २०१० साली नॉक्सव्हिलची लोकसंख्या १.७८ लाख होती.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील नॉक्सव्हिल पर्यटन गाईड (इंग्रजी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agrowon-raisin-morgage-loan-scheme-5691?tid=148", "date_download": "2018-08-19T23:07:19Z", "digest": "sha1:B6QA5QGSG6RIMXMYCACBACKDIGRIEIO7", "length": 16932, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, raisin morgage loan scheme | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबेदाणा तारण कर्ज योजना\nबेदाणा तारण कर्ज योजना\nबेदाणा तारण कर्ज योजना\nसोमवार, 12 फेब्रुवारी 2018\nज्या बाजार समित्या बेदाणा या शेतीमालासाठी तारण कर्ज योजना राबविणार आहेत त्यांना पूर्णपणे स्वत:च्या जबाबदारीवर प्रत्यक्षात तारण ठेवण्यात आलेल्या बेदाणा या शेतीमालाच्या प्रचलित बाजार भावाच्या कमाल ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल यातील कमी असणारी रक्कम इतके कर्ज अग्रीम रक्कम ६ टक्के व्याज दराने सहा महिन्यांचे (१८० दिवस) मुदतीकरिता अदा करण्यात येईल.\nज्या बाजार समित्या बेदाणा या शेतीमालासाठी तारण कर्ज योजना राबविणार आहेत त्यांना पूर्णपणे स्वत:च्या जबाबदारीवर प्रत्यक्षात तारण ठेवण्यात आलेल्या बेदाणा या शेतीमालाच्या प्रचलित बाजार भावाच्या कमाल ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल यातील कमी असणारी रक्कम इतके कर्ज अग्रीम रक्कम ६ टक्के व्याज दराने सहा महिन्यांचे (१८० दिवस) मुदतीकरिता अदा करण्यात येईल.\nशीतगृहामध्ये ठेवण्यात येणाऱ्या बेदाण्याचा दर्जा व त्याचा ताबा आदि बाबत बाजार समितीने पूर्ण दक्षता घेऊन प्रचलित बाजारभावाच्या कमाल ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल यातील कमी असणारी रक्कम तारण कर्ज म्हणून ६ महिन्यांचे मुदतीने ६ टक्के व्याजदराने संबंधीत शेतकऱ्यास अदा करावी.\nकोणत्याही परिस्थितीत बेदाण्याचा प्रतिकिलो दर हा १०० रुपयांच्या पेक्षा जास्त विचारात घेऊ नये.\nया योजनेअंतर्गत छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना लाभ व्हावा या दृष्टिकोनातून प्रति शेतकरी जास्तीत जास्त ५० क्विंटल एवढ्या शेतीमालाचा तारणात स्वीकार करण्यात यावा.\nबेदाणा या शेतीमालासाठी तारण कर्ज योजना राबविणाऱ्या बाजार समितीस कमाल पाच काेटीपर्यंत तारण कर्ज देता येईल व सदर तारण कर्जावर ६ टक्के दराने व्याज आकारले जाईल.\nसदर शेतीमालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी शीतगृह प्रमुखावर राहील, असा विमा उतरविणाऱ्या शीतगृहाचीच बाजार समितीने या योजनेसाठी निवड करावी.\nशीतगृहामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने मालाची साठवणूक करण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे.\nसांगली बाजार समितीमध्ये गेल्या २०१६-१७ व चालू हंगामात २०१७-१८ मध्ये बाजार समित्यांनी बेदाणा तारण याेजनेअंतर्गत १४४.३० क्विंटल आणि १३०.९५ क्विंटल बेदाणा तारण ठेवण्यात आला. या तारणावर अनुक्रमे ७ लाख ५० हजार आणि ५ लाख ५१ हजार रुपये कर्जवाटप करण्यात आले.\nतासगाव बाजार समितीमध्ये गेल्या वर्षी २०१६-१७ मध्ये १८३३.०३ क्विंटल बेदाणा तारण ठेऊन त्यावर १ काेटी १० लाख ७५ हजार रुपये कर्जवाटप करण्यात आले.\nसंपर्क ः महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे\nटोल फ्री क्रमांक ः १८००-२३३-०२४४,\nबेदाणा शेती तारण कर्ज व्याज बाजार समिती agriculture market committee व्याजदर सांगली मात mate तासगाव महाराष्ट्र कृषी पणन marketing टोल\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी\n२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे सरासरी वार्षिक\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची...\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी\nब्रॉयलर्सचा बाजार श्रावणातही किफायती, तेजी टिकणार\nसंतुलित पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात श्रावण महिन्यातही ब्रॉयलर\nवायदे बाजारातून शेतमाल विक्री व्यवस्था बळकटीचे...\nउत्पादन शेतकऱ्यांच्या हाती असले तरी विक्री आणि तत्पश्चात विपणन व्यवस्थेमुळे तो अनेकवेळा प\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nमावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...\nअाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे...आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या...\nरोजगार शोधार्थ गाव सोडलेले निवृत्ती...शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे कोकर्डा...\nशेतमाल प्रक्रियेसाठी सोपी यंत्रेभारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत...\nप्रक्रियेपूर्वी तपासा दुधाची गुणवत्तादूध काढल्यानंतर दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण...\nप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेप्रक्रिया उद्योगामध्ये विविध यंत्रांची आवश्यकता...\nपाैष्टिक गुणवत्तेचे सोया दूधसोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने, २० टक्के तेल व...\nसोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nमसाला प्रक्रिया उद्योगात अाहेत संधीमसाले व त्यावर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थांना...\nखरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...\nगिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्...जळगाव शहरातील पुष्पा विजय महाजन यांनी एका...\nभोंगळेंचा शुद्ध नीरेचा ‘कल्पतरू' ब्रँडमाळीनगर (ता. माळशिरस, जि.सोलापूर) येथील नीलकंठ...\nमका उत्पादनवाढ अन् प्रक्रियेलाही संधीमका उत्पादकता वाढीसाठी एकेरी संकरित, उशिरा पक्व...\nउत्तम व्यवस्थापनातून बांबूपासून मिळते...गेल्या भागामध्ये आपण व्यावसायिक बांबू लागवड,...\nशेवग्याच्या पानापासून पराठा, चहाआहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व झाडाची...\nप्रक्रिया उद्योगातून घेतली उभारीमुलांच्या शिक्षणासाठी औरंगाबाद शहरात स्थायिक...\nपशुधनाला हवा भक्कम विमा महापूर, दुष्काळ, गारपीट, चक्री वादळे, वीज पडणे...\nफणसाचा दुग्धजन्य पदार्थांमध्ये वापरफणसाच्या गऱ्यांना शहरी बाजारपेठेत मागणी आहे....\nयुवकाची 'वंडरफूल' डाळिंब ज्यूस निर्मितीसोलापूर येथील रविराज माने या तरुणाने बाजारपेठेतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-n-parbhani-district-57-seven-twelve-online-3056", "date_download": "2018-08-19T22:56:07Z", "digest": "sha1:2FHHX52DXXUYAD7NZM23UPEOOZLBY5MU", "length": 18845, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, n Parbhani district 57% of the seven-twelve online | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणी जिल्ह्यातील ५७ टक्के सात-बारा आॅनलाइन\nपरभणी जिल्ह्यातील ५७ टक्के सात-बारा आॅनलाइन\nगुरुवार, 16 नोव्हेंबर 2017\nपरभणी : डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (DILRMP) ई-फेरफार आज्ञावलीद्वारे तलाठी दप्तर संगणकीकरण करून डिजिटल गाव नमुना सात-बारा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ५७ टक्के सात-बारा नमुने आॅनलाइन करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सोनपेठ तालुक्यातील शंभर टक्के (सर्व ५२ गावांच्या) सात-बारा आॅनलाइन झाला आहे.\nपरभणी : डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (DILRMP) ई-फेरफार आज्ञावलीद्वारे तलाठी दप्तर संगणकीकरण करून डिजिटल गाव नमुना सात-बारा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ५७ टक्के सात-बारा नमुने आॅनलाइन करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सोनपेठ तालुक्यातील शंभर टक्के (सर्व ५२ गावांच्या) सात-बारा आॅनलाइन झाला आहे.\nउर्वरित ८ तालुक्यांमध्ये सात-बारा आॅनलाइन करण्याचे काम ३५ ते ८० टक्के पूर्ण झाले आहे. येत्या डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व ८३३ गावांचा सात-बारा आॅनलाइन होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षातील सूत्रांनी दिली.\nडिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (DILRMP) ई -फेरफार आज्ञावलीद्वारे तलाठी दप्तर संगणकीकरण करून डिजिटल गाव नमुना ७-१२ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ८३३ गावांचे सात-बारा आॅनलाइन करण्याचे काम अहोरात्र सुरू आहे.\nमहसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, नोंदणी विभाग यांनी ई-फेरफार वेब बेस्ड आज्ञावली दुय्यम निबंधक, तहसीलदार आणि भूमी अभिलेख कार्यालये एकमेकांशी सुरक्षित कनेक्टिव्हिटीद्वारे जोडली आहेत. नोंदणीकृत दस्तऐवजांच्या बाबतीत दुय्यम निबंधक यांच्याकडून नोंदणी झाल्यानंतर तत्काळ नोंदणीकृत दस्तांची सूचना आज्ञावलीद्वारे तालुका स्तरावरील संबंधित महसूल किंवा भूमी अभिलेख कार्यालयातील म्युटेशन सेलेला दिली जाईल.\nत्यासाठीची तलाठ्यांकडून आपोआप फेरफार करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झालेली आहे. यामुळे कोणत्याही व्यक्तीने जमीन खरेदीची रजिस्ट्री केल्यानंतर आपोआप त्या जमिनीच्या सर्व्हे नंबरसहित माहिती तहसील कार्यालय तसेच भूमी अभिलेख कार्यालयात संदेशद्वारे जाईल.\nया माहितीच्या आधारे संबंधीत शेतजमिनीच्या सात-बारा तर जागेचे पीआर कार्ड यांची फेरफार प्रक्रियादेखील होईल. यामुळे शेतजमीन, जागा खरेदीदारास तलाठी अथवा भूमी अभिलेख कार्यालयात फेरफारसाठी चकरा मारण्याची गरज राहणार नाही. फेरफार प्रक्रिया आपोआप पूर्ण झाल्यानंतर संबंधितास आॅनलाइन डिजिटल स्वाक्षरीची अधिकृत प्रत उपलब्ध होईल. येत्या काळात डिजिटल सात-बारा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित तहसील कार्यालयामध्ये किआॅक्स यंत्र बसविण्यात येणार आहे.\nआपले सरकार केंद्र, महा-ई सेवा केंद्र तसेच इंटरनेट कॅफे, महाभूलेख वेबसाईट या ठिकाणी देखील सात-बारा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सोमवार (ता. १३) पर्यंत जिल्ह्यातील ८३३ गावांतील ५७ टक्के सात-बारा नमुने आॅनलाइन करण्यात आले आहेत. सोनपेठ तालुक्यातील सर्व ५२ गावांचा सात-बारा आॅनलाइन झाला आहे.\nअन्य तालुक्यांमध्ये परभणी तालुका १३० गावांतील ५१.५४ टक्के सात-बारा आॅनलाइन झाला आहे. जिंतूर तालुक्यातील १६८ गावांतील (३६.९० टक्के), सेलू (८० टक्के), मानवत (६९.८१ टक्के), पाथरी (६९.६४ टक्के), गंगाखेड (३४.२९ टक्के), पालम (६२.५० टक्के), पूर्णा (५६.३८ टक्के) सात-बाराचे काम पूर्ण झाले आहे.\nपरभणी जिल्हाधिकारी कार्यालय यंत्र machine महसूल विभाग revenue department तहसीलदार शेतजमीन agriculture land सरकार government\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५ वाड्यांमध्ये...\nपुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणे ओसं\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%AD%E0%A5%AC", "date_download": "2018-08-19T23:05:08Z", "digest": "sha1:XD7QSQ5WW3C6JP53S3UB7SIFDHIWKIXQ", "length": 5606, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८७६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८५० चे - ८६० चे - ८७० चे - ८८० चे - ८९० चे\nवर्षे: ८७३ - ८७४ - ८७५ - ८७६ - ८७७ - ८७८ - ८७९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ८७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/kadiptyachi-chatni", "date_download": "2018-08-19T23:01:17Z", "digest": "sha1:2EVMMUDVFINSZN34MMO6WE2M7J7IN5HA", "length": 7543, "nlines": 224, "source_domain": "www.tinystep.in", "title": "अशी करा कढीपत्त्याची चटणी . . - Tinystep", "raw_content": "\nअशी करा कढीपत्त्याची चटणी . .\nकढीपत्ता हा पदार्थाला चव आणणार घटक आहे पण आपण बऱ्याच वेळा पदार्थ्यात घातला की काढून टाकतो. या कढीपत्त्याच्या सेवनाने आरोग्यविषक अनेक फायदे होतात. अश्या या कढीपत्याची तोंडी लावायला म्हणून चपटपटीत चटणी कशी करतात हे आपण पाहणारा आहोत.\n१. १ माध्यम चमचा तेल\n२. दीड कप कढीपत्ता\n३. १/४ कप सुकं खोबरं (किसलेले आणि भाजलेले)\n४. आवश्यकतेनुसार लाल तिखट (दीड चमचा)\n५. एक गूळचा खडा किंवा एक चमचा साखर\n१. तेल गरम करून घ्यावे त्यात मंद आचेवर कढीपत्ता कुरकुरीत होई पर्यंत परतावा.\n२. त्यानंतर त्यात भाजलेले खोबरे घालून अगदी थोडावेळ मंद आचेवर परतावे. नंतर गॅस बंद करावा. आणि मिश्रण थंड होऊ द्यावे.\n३. त्यानंतर त्यात लाल तिखट, गूळ/ साखर आणि थोडे मीठ घालून मिक्सरमधून जाडसर काढून घ्यावे.\nकाही जण ही चटणी दह्यात घालून खातात, तर काही जण आमचूर पावडर, लिंबू पावडर किंवा आंबट चवीसाठी घालतात.\nफोटो स्त्रोत-केरला रेसिपी कॉर्नर डॉट इन\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/advocates-support-law-abatement-papers-109194", "date_download": "2018-08-19T22:51:21Z", "digest": "sha1:TCFBPXW3MPDURQGAW4PK5CCAV52IMAB3", "length": 14895, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Advocates support for law-abatement of papers कायदा विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी वकिलांची मदत | eSakal", "raw_content": "\nकायदा विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी वकिलांची मदत\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nमुंबई - कायदा विषयांच्या हिवाळी परीक्षांच्या निकालांतील गोंधळ कायम आहे. या निकालांबाबत चालढकल करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाला बुधवारी (ता. 11) स्टुडण्ट लॉ कौन्सिल या विद्यार्थी संघटनेने धारेवर धरले. त्यानंतर आठवडाभरात निकाल जाहीर करण्याचे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले. निकाल वेळेवर लावण्यासाठी विद्यापीठ पुन्हा वकिलांची मदत घेण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.\nमुंबई - कायदा विषयांच्या हिवाळी परीक्षांच्या निकालांतील गोंधळ कायम आहे. या निकालांबाबत चालढकल करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाला बुधवारी (ता. 11) स्टुडण्ट लॉ कौन्सिल या विद्यार्थी संघटनेने धारेवर धरले. त्यानंतर आठवडाभरात निकाल जाहीर करण्याचे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले. निकाल वेळेवर लावण्यासाठी विद्यापीठ पुन्हा वकिलांची मदत घेण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.\nप्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या उपस्थितीत विद्यापीठ प्रशासन आणि स्टुडण्ट लॉ कौन्सिल यांची प्रलंबित निकालांबाबत बैठक झाली. या बैठकीला प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे, कायदा शाखेच्या विभागप्रमुख डॉ. रश्‍मी ओझादेखील उपस्थित होत्या. बैठकीत अद्याप 23 हजार 67 हजार उत्तरपत्रिका तपासणे शिल्लक आहे, अशी कबुलीही या वेळी देण्यात आली. उत्तरपत्रिका तपासणीसाठी बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या पाच वर्षांचा अनुभव असलेल्या वकिलांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी बोलावले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या एप्रिल महिन्याच्या निकालासाठीही वकिलांची मदत घेतली गेली होती. हिवाळी परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतरच उन्हाळी परीक्षा होतील, असे सांगून नियमित परीक्षांनंतरच एटीकेटी परीक्षा घेतल्या जातील, असे सांगण्यात आले.\nकायदा विषयाच्या सत्र दोन, चार, सहाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे जाहीर केल्यानंतरच एक, तीन, पाचच्या सत्र एटीकेटीच्या परीक्षा घेण्याची स्टुडण्ट लॉ कौन्सिलची मागणी विद्यापीठाने मान्य केली; परंतु विद्यार्थ्यांचा त्रास लक्षात घेत विद्यापीठावर कारवाई करण्यासाठी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.\nपुनर्मूल्यांकनात 30 टक्के विद्यार्थी पास\nगतवर्षीच्या उन्हाळी परीक्षांच्या निकालातील गोंधळ हिवाळी परीक्षांतही कायम आहे. उन्हाळी परीक्षांच्या पुनर्मूल्यांकनाच्या निकालांत 30 टक्के विद्यार्थी पास झाले होते, अशी धक्कादायक माहिती स्टुडण्ट लॉ कौन्सिलने बैठकीत दिली. माहिती अधिकारातून ही माहिती उघड करून कौन्सिलने विद्यापीठाच्या ऑनस्क्रीन असेसमेंट प्रयोगाचे पितळ उघडे पाडले.\nकला, विज्ञान शाखेच्या तृतीय वर्ष परीक्षा आजपासून\nतृतीय वर्ष कला शाखा आणि विज्ञान शाखेच्या परीक्षेला गुरुवारपासून (ता. 11) सुरुवात होणार आहे. या परीक्षांना 35 हजार 715 विद्यार्थी बसणार आहेत. तब्बल 320 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. राज्याबाहेरील सिल्व्हासा या केंद्रशासित प्रदेशातही एक परीक्षा केंद्र असेल.\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nकोरेगाव रस्त्यावर विक्रेत्यांचा ‘विसावा’\nसातारा - सातारा शहर व परिसराला लागलेली अतिक्रमणाची वाळवी दिवसेंदिवस पोखरू लागली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते अतिक्रमणग्रस्त झाले असून, आता तेच लोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-bin-free-city-municipal-107927", "date_download": "2018-08-19T22:51:09Z", "digest": "sha1:2HMOBBPBISR26LEMFUGGTCDM2WXNEOTD", "length": 15586, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news bin free city municipal अखेर ‘बीन फ्री सिटी’चे भूत उतरले | eSakal", "raw_content": "\nअखेर ‘बीन फ्री सिटी’चे भूत उतरले\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nनागपूर - ‘बीन फ्री सिटी’ या वैशिष्ट्यांसह मिरविणाऱ्या महापालिकेला नागरिकांच्या कुठेही कचरा टाकण्याच्या सवयीमुळे अखेर माघार घ्यावी लागल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात घराघरांतून कचरा गोळा केला जात असल्याने रस्त्यांवर डस्टबिन ठेवण्याची गरजच संपुष्टात आणली होती. मात्र, नागपूरकरांनी महापालिकेचे हे भूत उतरविल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे.\nनागपूर - ‘बीन फ्री सिटी’ या वैशिष्ट्यांसह मिरविणाऱ्या महापालिकेला नागरिकांच्या कुठेही कचरा टाकण्याच्या सवयीमुळे अखेर माघार घ्यावी लागल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात घराघरांतून कचरा गोळा केला जात असल्याने रस्त्यांवर डस्टबिन ठेवण्याची गरजच संपुष्टात आणली होती. मात्र, नागपूरकरांनी महापालिकेचे हे भूत उतरविल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे.\nघराघरांतील कचरा गोळा करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी प्रत्येक मोहल्ल्यात कचरापेटी होती. नागरिकांनी घरातील कचरा त्यात टाकावा अन्‌ महापालिकेच्या वाहनांनी तो डम्पिंग यार्डपर्यंत पोहोचवावा, ही नित्याची बाब होती. २००८ मध्ये घराघरांतून कचरा गोळा करण्यासाठी कनक रिसोर्सेस मॅनेजमेंटला कंत्राट देण्यात आले. शहर स्वच्छतेसाठी महापालिकेचे हे पाऊल कौतुकास्पद होतेच, परंतु शहरातील विविध ठिकाणी लागलेल्या कचरापेटी महापालिकेने काढून घेतल्या. शहर स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे जात महापालिकेने ही प्रक्रिया करून ‘बीन फ्री सिटी’ हे विशेषणही लावून घेतले.\nघराघरांतून कचरा गोळा केला जात आहे. एवढेच नव्हे तर व्यावसायिक प्रतिष्ठानांकडूनही कचरा गोळा केला जातो. मात्र, रस्त्यांनी चालणारे, पादचारी यांनी कचरापेटी नसल्याने रस्त्यांवरच कचरा टाकण्यास प्रारंभ केला. अनेक भागांत कचरागाडी दररोज येत नसल्याने तेथील नागरिकांनी घरातील कचरा सध्या सुरू असलेल्या कचरा संकलन केंद्रावर टाकण्यास सुरुवात केली. कार्यालयात जाण्यापूर्वी कचरागाडी घरापर्यंत पोहोचत नसल्याने अनेक जण सुटीच्या दिवशी कचरा टाकण्यासाठी कचरागाडीची प्रतीक्षा करतात. त्यांच्या सुटीच्या दिवशी कचरागाडी न आल्यास ते कार्यालयात जाताना कचरा संकलन केंद्रावर फेकून देत असल्याचे दृश्‍य दररोज दिसत आहे. बीन फ्री सिटीमुळे गेल्या काही वर्षात कचऱ्याची समस्या, विशेषतः रस्ते, बाजारांमध्ये या समस्येने तोंडवर केले.\nनागरिकांच्या सवयीत कुठलाही बदल होण्याच्या आशा धूसर झाल्याने अखेर महापालिकेने पूर्वीप्रमाणेच शहरात डस्टबिन लावण्याचा निर्णय घेतला. आता मात्र कचरा विलगीकरणाच्या दृष्टीने या डस्टबिन लावण्यात येत आहेत.\nप्रमुख रस्ते तसेच बाजाराच्या क्षेत्रात डस्टबिन लावण्यात येत आहे. रस्त्यांवरून चालणारे पादचारी, बाजारातील दुकानदारांनी यात कचरा टाकावा. काही भागात रस्त्यांची कामे सुरू असल्याने डस्टबिन लावण्यात आल्या नाही. मात्र, ही कामे झाल्यानंतर डस्टबिन लावण्यात येतील.\n- डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) महापालिका.\nकचरा विलगीकरणाच्या हेतूने निळ्या व हिरव्या रंगाच्या दोन डस्टबिन शहरातील १८०० ठिकाणी लावण्यात येणार आहेत. मानेवाडा रोड, शंकरनगर ते लक्ष्मीभुवन चौक या मार्गासह आणखी काही भागात २०० ठिकाणी डस्टबिन लावण्यात आल्या आहेत.\nमोफत डस्टबिन योजना गुंडाळली\nनागरिकांना मोफत डस्टबिन देण्याची योजना महापालिकेने गुंडाळली असून, सध्या महापालिकेकडे असलेल्या डस्टबिन नागरिकांना विक्री करण्याची तयारी महापालिकेने केली आहे.\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nशासकीय आरोग्य सेवा आजारी\nसोलापूर - सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये मागील काही महिन्यांपासून डॉक्‍टरांसह परिचारिका, कक्षसेवक, सफाईदार, लॅब टेक्...\nजुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्यात महिला जखमी\nनेतवड माळवाडी (जुन्नर) : नेतवड माळवाडी गावच्या हद्दीत रविवारी (ता.19) पहाटे बिबट्याने दुचाकीवर हल्ला करुन दुचाकीवर मागे बसलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2013/02/blog-post_23.html", "date_download": "2018-08-19T22:51:59Z", "digest": "sha1:SO7GEXVA2HYW3OPNBBJBJ4D6IJI2CBVU", "length": 11204, "nlines": 111, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: दहशतवादाचा बाँब", "raw_content": "\nशनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nहैद्राबादला बाँबस्फोट झाला. भारतातला हा पहिला दहशतवादी बाँबस्फोट नाही. मोजायचे ठरवले तर तात्काळ मोजता येणार नाहीत एवढे बाँबस्फोट आतापर्यंत भारतात झाले आहेत. हैद्राबादेतीलही हा पहिला बाँबस्फोट नाही आणि या शहरातील त्या जागेवरीलही हा पहिला बाँबस्फोट नाही. तरीही या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरूस्त आढळून आले.\nआता युध्दपातळीवर तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. जसे दिल्लीला धावत्या बसमध्ये बलात्कार झाल्यावर कॅमेरे लावले गेले वा बंद पडलेले दुरूस्त केले गेले. पुढे कधीतरी जयपूरला स्फोट झाल्यावर तेथेही कॅमेरे बसवले जातील. बँगलोरला स्फोट झाला तर तेथेही बसवले जातील. पण तोपर्यंत आम्हाला दहशतवादाचे कितीही चटके बसले तरी आम्ही पूर्वतयारी करणार नाही. आणि दिल्ली- हैद्राबादला नवीन स्फोट होईपर्यंत तिथले आता बसवलेले कॅमेरे पुन्हा बंद पडलेले असतील.\nलोक कितीही असुरक्षित असले तरी यापुढेही नेत्यांची सुरक्षाच वाढवली जाईल. देशात प्रचंड सुरक्षा रक्षक असूनही ते सगळे नेत्यांच्या सुरक्षेवर तैनात केले आहेत. आजचे सगळे बाँबस्फोट रिमोट कंट्रोलने केले जातात हे उघड सत्य आहे. तरीही कोणत्याही शहरातील गर्दीच्या ठिकाणी रिमोट जॅमर बसवले जात नाहीत. कारण आमच्यात म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षात तशी इच्छाशक्तीच उरलेली नाही. मात्र अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या घरादारात आणि वाहनांमध्येही हे जॅमर बसवले आहेत असे कळते. सर्वसामान्य लोकांचे रक्षण एवढ्या अवाढव्य देशात शक्य नाही असेही एका नेत्याने काल आडवळणाने सांगितले. सगळ्याच राजकीय नेत्यांना प्रचंड प्रमाणात सुरक्षा व्यवस्था पुरवली असल्याने दहशवादी हल्ल्यात जे काही वाईट होईल ते नागरीकांचे होईल. परवा हैद्राबादेत या गर्दीच्या ठिकाणी रिमोट जॅमर बसवलेले असते तर इतक्या निरपराध माणसांना ‍जिवाला मुकावे लागले असते का\nदहशतवादी हा सलीम असो की अनिल, हरसिंग असो की अशोक, उजवा नक्षलवादी असो की डावा. दहशतवादी हा फक्त दहशतवादीच असतो. कुठल्या धर्माचाच काय तो साधा माणूस म्हणायलाही लायक नसतो. जगातील कोणता धर्म सांगतो, की इतर धर्माच्या लोकांना ठार मारा एखाद्या धर्मग्रंथात असे लिहिले असेल तर दहशतवाद्यांनो तो ग्रंथ दाखवा.\nअशा दहशतवादाला काही उथळ राजकीय लोक केवळ मतांच्या राजकारणासाठी धर्माचा रंग देऊ पाहतात ही आमच्या लोकशाही देशाची खरी शोकांतिका आहे. आणि म्हणून आपल्या नेहमीच्या रस्त्यावर दहशतवादाचा बाँब आपला पाठलाग करत राहतो. कायम.\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ५:१६ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nशाहरूख: एक सामान्य माणूस\nसाहेबांस नम्र विनंती अशी की...\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/publications/spardha-vishwa-prakashan", "date_download": "2018-08-19T23:47:36Z", "digest": "sha1:3VW646UQQ5TWCG24ICD26C2PRU6RTJYJ", "length": 13153, "nlines": 372, "source_domain": "www.cart91.com", "title": "स्पर्धा विश्व प्रकाशन ची पुस्तके खरेदी करा ऑनलाईन | आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nSTI PSI ASO सहायक कक्ष अधिकारी / फौजदार परीक्षा...\nपोलीस भरती परिपूर्ण मार्गदर्शक\nपोलीस भरती ५६ प्रश्नपत्रिका संच २०१८ ते २०१९\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-eos-6d-mark-ii-dslr-camera-ef24-105mm-black-price-pnpKCv.html", "date_download": "2018-08-19T23:16:17Z", "digest": "sha1:LLQVHVZVDPISADKV7LHK5N43JSWMKNPP", "length": 19287, "nlines": 420, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन येतोस ६ड मार्क आई दसलर कॅमेरा एफ्२४ १०५म्म ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन येतोस ६ड मार्क आई दसलर कॅमेरा एफ्२४ १०५म्म ब्लॅक\nकॅनन येतोस ६ड मार्क आई दसलर कॅमेरा एफ्२४ १०५म्म ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन येतोस ६ड मार्क आई दसलर कॅमेरा एफ्२४ १०५म्म ब्लॅक\nकॅनन येतोस ६ड मार्क आई दसलर कॅमेरा एफ्२४ १०५म्म ब्लॅक किंमतIndiaयादी\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये कॅनन येतोस ६ड मार्क आई दसलर कॅमेरा एफ्२४ १०५म्म ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन येतोस ६ड मार्क आई दसलर कॅमेरा एफ्२४ १०५म्म ब्लॅक नवीनतम किंमत Aug 14, 2018वर प्राप्त होते\nकॅनन येतोस ६ड मार्क आई दसलर कॅमेरा एफ्२४ १०५म्म ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन येतोस ६ड मार्क आई दसलर कॅमेरा एफ्२४ १०५म्म ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 1,75,000)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन येतोस ६ड मार्क आई दसलर कॅमेरा एफ्२४ १०५म्म ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन येतोस ६ड मार्क आई दसलर कॅमेरा एफ्२४ १०५म्म ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन येतोस ६ड मार्क आई दसलर कॅमेरा एफ्२४ १०५म्म ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 4 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन येतोस ६ड मार्क आई दसलर कॅमेरा एफ्२४ १०५म्म ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन येतोस ६ड मार्क आई दसलर कॅमेरा एफ्२४ १०५म्म ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 26.2 MP\nसेन्सर सिझे 35.9 x 24 mm\nएक्सपोसुरे कॉम्पेनसशन Manual, Automatic\nस्क्रीन सिझे 3 inch\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 3:2, 4:3, 16:9, 1:1\nमेमरी कार्ड तुपे SD Card\nकॅनन येतोस ६ड मार्क आई दसलर कॅमेरा एफ्२४ १०५म्म ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/05/download-movies-from-youtube-for-free.html", "date_download": "2018-08-19T23:29:39Z", "digest": "sha1:2INDWHCRWZ6EP6PQL4REDJR5HMMINNPA", "length": 6578, "nlines": 76, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "How to download youtube videos ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nYoutube.com (युट्यूब.कॉम) ही साईट तुम्ही पाहीली असेलच. गुगलच्या अधीपत्याखालील या वेबसाइटचे चाहते जगभर आहेत. ज्ञान आणि मनोरंजनाचा इंटरनेट वरील सर्वात मोठा खजिना असलेली या साईटवर आपण तासनतास घालवु शकतो.\nपण या अतीशय चांगल्या आणि उपयुक्त वेबसाईटची एकमेव गोष्ट आपल्याला खटकते आणि ती म्हणजे युट्यूब वरील व्हीडीओ डाउनलोड करण्यासाठी असलेला निर्बंध. खरेतर व्हीडीओ डाउनलोड करणे तसे अयोग्यच पण भारतात जिथे इंटरनेट कनेक्शन केवळ काही वेळापुरताच उपलब्ध असते आणि असले तरी गोगलगायीच्या वेगाने चालते, तिथे सध्यातरी ऑनलाइन व्हीडीओ पाहणे हे एक स्वप्नच आहे.\nआपल्या लक्षात आले असेलच की आज मी वाचकांना युट्यूब वरुन व्हीडीओ डाउनलोड करण्याची एक युक्ती सांगणार आहे. अतीशय साधी आणि सोपी. आणि ते ही कोणतेच सॉफ्टवेअर किंवा वेब अप्लिकेशन न वापरता.\n1. youtube.com वर जा आणि तुम्हाला डाउनलोड करावयाचा असेल तो व्हीडीओ/क्लिप चालु करा.\n२. अ‍ॅड्रेस बार मध्ये या व्हीडीओ ची वेबलिंक म्हणजेच URL दीसेल.\n3. या URL मध्ये youtube शब्दापुढे snips हा शब्द जोडा. आता नविन URL खाली दील्याप्रमाणे दीसेल -\n4. एंटर बटण दादाबा.\nआता तुम्ही आपोआप http://www.youtubesnips.com/ या वेबसाईट कडे वळवले जाल आणि तेथे खालीलप्रमाणे डाउनलोडींगचे चार पर्याय दीसतील. –\n- 3gp Download (मोबाइल वर पाहण्यासाठी)\nतुमचा आवडता पर्याय निवडा आणि आपले आवडत्या क्लिप्स एंजॉय करा.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.amtcorp.org/eipprod/singleIndex.jsp", "date_download": "2018-08-19T23:36:30Z", "digest": "sha1:LKQC5ED7G3N4EI7CAI6OHWP2TSCF6JRS", "length": 10171, "nlines": 168, "source_domain": "www.amtcorp.org", "title": "Monday, August 20, 2018", "raw_content": "\nWelcome To अमरावती महानगर पालिका\nप्रशासन मुख्य मुख्य पृष्ठ\nसमिती व पदाधिका-यांची यादी\nसर्व विभाग प्रमुखांची यादी\nजाहीर सुचना व कोटेशन\nनैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष\nअमनपा चे लेखा अहवाल\nनळजोडणी व शौचालय सुविधा\nही सुवीधा सध्या उपलब्ध नाही.\nअमरावती महानगर पालिकेच्या एंटरप्राइज इनर्फारमेशन पोर्टल मधे आपले स्वागत.मतदार व्हा,मतदान करा. डेंग्यू बद्दल तक्रारी साठी येथे क्लिक करा.\nडेंग्यू बद्दल तक्रारी साठी येथे क्लिक करा. ध्वनी प्रदुषन तक्रार निवारण केंद्र (PIL 173/2010) Click here for Contact List Read more... अनधीकृत जाहिरात व फलक तक्रार निवारण केंद्र (PIL 155/2011)\nमालमत्ता कर ऑनलाईन भरा\nडीसीआर (Auto Pre-DCR) सॉफ्टवेअर\nनिवीदा कार्यादेश करारनाम नोटीस\nअमनपा चे लेखा अहवाल\nलिंग निवड प्रतिबंध सुधार 2003\nतक्रार पाठवीण्याकरीता SMS सेवा\nप्रधान मंत्री आवास योजना\nदारीद्र्य रेषा खालील यादी\nध्वनि प्रदुषण बाबत राजपत्र\nमुळप्रारुप मतदार यादी नि.2017\nपशुपालन करिता परवाना अर्ज\nजनहित याचीका 173/10 अन्वये\nप्रभागनिहाय सफाई कामगार यादी\nजन्म नोंदणी शोध निकश\nमृत्यू नोंदणी शोध निकश\nमालमत्ता कर पहा आणि भरा.\nतुमच्या आवेदनाची स्थिती माहीत करुन घ्या\nतुमच्या तक्रारीची स्थिती माहीत करुन घ्या\nबातम्या आणि घटना |\nस्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या अनुषंगाने Amravati City Ranking करिता तयार आहे.\n1969 या toll free नंबर वर Missed Call देवुन QCI मार्फत खालील प्रमाणे प्रश्न विचारण्यात येते.\nतरी अमरावती शहरामधिल सर्व नागरीकांना विनंती करण्यात येते कि त्यांनी आपल्या मोबाईल वरुन 1969 या नंबर वर missed call देवुन\nयेथे जावुन स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या अनुषंगाने अमरावती शहराला जास्तीत जास्त Ranking प्राप्त करण्यासाठी feedback देवुन सहकार्य करावे ही विनंती.\nसार्वत्रिक निवडणूक | साईट नकाशा | कामाच्या लिंक | संपर्क साधा | सर्वाधिकार धोरण | एफएक्यु | गोपनियता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtraspider.com/resources/7366-Biography-PadmaShri-Anhnasaheb-Pandurang.aspx", "date_download": "2018-08-19T23:06:40Z", "digest": "sha1:E744HRADPPXID3IV3L5MYVWIYDCN2DME", "length": 54490, "nlines": 131, "source_domain": "www.maharashtraspider.com", "title": "Biography of PadmaShri Anhnasaheb Pandurang Dharmaji Jadhav - Social Reformer", "raw_content": "\nअण्णासाहेबांचा जन्म 9/9/1922 रोजी वाडा तालुक्यातील कुडूस या गावी एका गरीब कुटुंबात झाला. तो दिवस सोनियांचा दिन म्हणून संस्थेच्या इतिहासात नोंदविलेला आहे. अण्णांचे प्राथमिक षिक्षण 3री पर्यंत कुडूस या गावीच झाले. परंतु तिथे मात्र इयत्ता 3री पर्यंतच षिक्षण होते. त्यांना षिक्षणाची आवड होती. परंतु त्यांना षाळेतच उषिरा घातले. अभ्यासात चांगली गोडी असल्याने अभ्यासात त्यांना रुची वाटू लागली. षाळा षिकता षिकताच त्यांना सकाळी उठून गुरांचा चारापानी पासून ते षेतातली सर्व कामे करावी लागत असत. त्यांना षिक्षणाची फार हौस होती. ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. इच्छा असेल तिथे मार्ग दिसतो हा कित्ता अण्णांनी लहानपणातच गिरवला व उषिरा का होईना परंतु प्राथमिक षाळेत प्रवेष घेतला.\nप्राथमिक षिक्षणाचा श्री गणेषा सुरु झाला खरा परंतु गावी 3री पर्यंतच षिकता येत होते. 4थी चा वर्ग नसल्याने त्यांची त्यामध्ये 4 वर्षे वाया गेली घरीच बसावे लागले परंतु त्यांची ज्ञानाची लालसा त्यांनाकाही चैन पडू देत नव्हती. मार्ग खुंटल्याने ते बेचैन झाले. परंतु जवळच असणा-या चिंचघर या गावी 4थी चा वर्ग सुरु झाला होता. तिथे जावून त्यांनी इयत्ता 6वी पर्यंत षिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गो-हे या गावी 7वी ला प्रवेष घेतला व 7वी पर्यंतचे प्राथमिक षिक्षण त्यंानी पूर्ण केले. 1940 साली ते ठाणे जिल्हयातून प्राथमिक षाळा प्रमाणपत्रात ते पहिले आले. षिक्षणाची आस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांना त्यावेळी त्यांचे गुरुवर्य श्री. पां.ल.चोडणेकर यांनी ख-या अर्थाने त्यांना षिक्षणामध्ये गोडी निर्माण केली. त्यांचबरोबर त्यांच्या आई सौ. अंबिकाबाई याही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या होत्या. त्यांच्या प्रोत्साहनावरच अण्णा धावत होते. त्यांना त्यांची आई म्हणायची ''बाबारे सर्व काही नषिबात असेल तसे मिळते तु षिकून पार मोठा होषील नाव कमावषील'' षिकल्याने माणूस मोठा होतो एवढेच त्यांना माहित होते एवंढच.\nअण्णा षिक्षणासाठी बाहेरगावी पुण्याला गेले त्यावेळी त्यांच्या आईला फार वेदना होत असत. आईचे काळीज ते काळजी करणारच. परक्या गावात आपला लेक जातोय कसा राहतो, काय खातो, कुठे झोपतो ही काळजी त्या माऊलीला होती. अण्णांना आईचे प्रेम जास्त दिवस मिळू षकले नाही. दि. 18 मे 1969 साली त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले व अण्णा आईविना पोरके झाले. पुढे सर्व कार्यकत्र्यांनी आईची आठवण म्हणून वज्रेष्वरी येथील कन्या छात्रालयास कै. अंबिकाबाई जाधव कन्या छात्रालय असे नाव देण्यात यावे असे ठरविले व त्याचे नाव बदलले. अण्णा हे लहानपणापासूनच स्वच्छताप्रिय, टापटीप राखनारे होते. अण्णाचे वडील कै. धर्माजी जाधव हे सुध्दा अगदी प्रेमळ स्वभावाचे होते. अण्णांचे षिक्षण बहुतांषी षिष्यवृत्तीवरच होत असे त्यावेळी त्यांच्या वडीलांनी त्यांच्या पाठीमागे खबीरपणे उभे राहून प्रेमाची पाठराखण केली वडीलांचे ही अण्णांवर खुप प्रेम होते. वयाच्या 105व्या वर्षी कै. धर्माजी जाधव यांचे निधन झाले. त्यावेळी अण्णांचे वय 58 वर्षे होते.\nअण्णा ज्यावेळी माध्यमिक षिक्षणासाठी पुण्यामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या जिवनाला एक वेगळे वळण मिळाले. त्यांना त्यावेळी महाराष्ट्रªाचे गांधी म्हणून त्यांना ओळखायचे असे कै. हरीभाऊ फाटक व मराठीचे अध्यापक श्री.म.माटे या दोन थोर व्यक्तींचा सहवास त्यांचे संस्कार त्यांना मिळाले ते त्यांना आयुष्यभर उपयोगी पडले. मॅट्रªªीकनंतर अण्णांना वाटले की आता काहीतरी समाजाच्या व आपल्या उपयोगी असा कोर्स करावा या उद्देषाने त्यांनी मुंबई येथे बांद्रा स्कुल टेक्नोलाॅजीसाठी 1945 ला प्रवेष घेतला व तो 1945 साली पूर्ण ही केला. त्यानंतर त्यांना चांगल्या कंपन्यामध्ये नोकरीही लागत होती. परंतु त्यांनी समाजसेवेचे व्रत घेतले असल्याकारणाने ते त्यांनी स्विकारले.\nसंस्था व सामाजिक कार्याची मुहुर्तमेढः\nसमाजासाठीच स्वतःहाला वाहून घ्यायचे आपण घेतलेले षिक्षण ज्ञान हे इतरांना दयायचे त्यांच्या घरामध्ये ज्ञानाचा दिवा लावायचाच या उद्देषाने 8 जून 1948 रोजी स्वतःहाच्या जन्मगावी कुडूस येथे एका झोपडीवजा घरामध्ये आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या संस्थेचे रोपटे कुडूस या गावी लावले व त्यानंतर 6 मार्च 1949 रोजी यंत्रमागाचे षहर व श्रमजीवी लोकांचे ठिकाण भिवंडी या ठिकाणी 20 मुलांसह वसतीगृहाची स्थापना करण्यात आली.\nस्वतःहास षिक्षण घेतांना येणा-या असंख्य अडीअडचणी त्यांनी जवळून अनुभवल्या होत्या त्या आपल्यातील इतरांना जानवू नयेत या ध्येयाने प्रेरीत होऊन षिक्षणाची सोय करण्यासाठी अण्णांनी आपल्या संस्थेची स्थापना केली. यावेळी अण्णांनी आपले षिक्षण संपवले त्याचबरोबर संस्थेचे कार्य सुरु केले. अल्पावधीमध्ये आपल्या समविचारी सहकार्यांना बरोबर घेऊन त्यांनी षिक्षण क्षेत्रात आपल्या नावाचा व कर्तृत्वाचा दबदबा निर्माण करण्यात यष मिळवले. अण्णांनी जो संकल्प केला ज्ञानरुपी दिवा सामान्यांच्या घरात लावण्याचा तो त्यांनी ध्येयाने प्रेरीत होऊन पूर्ण केला. त्यासाठी त्यांना असंख्य अडीअडचणी आल्या त्यावर त्यांनी आपल्या सहकार्यांना बरोबर घेऊन त्या त्यांनी पूर्ण केल्या.\nसंस्थेचे नामकरण व विस्तार:\nअण्णांनी स्थापन केलेली वाडे तालुका हरिजन उन्नति मंडळ त्यांचा विस्तार नंतर ठाणे जिल्हा हरिजन गिरीजन समाज उन्नति मंडळ ते भारतीय हरिजन गिरीजन समाज उन्नति मंडळ असे संस्थेचे नामकरण झाले व संस्था आपली त्यांनी भारतीय पातळीवर म्हणजेच देषपातळीवर त्यांनी पोहचवली.\nअण्णांनी त्यांच्या कामात येणा-या अडीअडचणींना त्यांनी एखादया गुरुप्रमाणे मानले. गरज ही षोधाची जननी आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाला श्रमाची जोड दिली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येयवादाची, स्वाभिमानाची, स्वावलंबनाची जिज्ञासा उरी बाळगून त्यांच्या षैक्षणिक कार्यात अडीअडचणींना त्यांना सामोरे जावे लागले होते. त्याचप्रमाणे जरी वसतीगृह उभारले असले तरीही आपली स्वतःहाची षाळा असावी त्यातील मुलांना त्याषाळेत प्रवेष मिळावा या उदात्त हेतूने त्यांनी वसतीगृहाच्या जोडीला 15 जून 1959 रोजी त्यावेळी मुंबई राज्याचे राज्यपाल कै. श्री. प्रकाष यांच्या हस्ते भूमीपुजन करण्यात आले व समारंभासाठी अण्णांचे श्रध्दास्थान असलेले बाबू जगजिवनराम यांचा आषीर्वाद अण्णांना होता. त्यांच्या आषीर्वादामुळे अण्णांचे आणि पर्यायाने संस्थेची भरभराट झाली. 1959 ते 1961 या कालावधीमध्ये संस्थेच्या कार्याचा व्याप खूपच वाढत गेला. संस्थेच्या षाखांचा पसारा 77 षाखांपर्यंत वाढला.\nअण्णाांच्या कार्याची ही वाटचाल म्हणजे प्रवासातील एक एक टप्पा गाठण्याचा प्रयत्न आणि तो यषस्वीपणे गाठला जात होता. अण्णांच्याच भाषेत बोलायचे झाल्यास मंदीर ते खूप दूर आहे. त्या मंदीरापर्यंत पोहचण्याचा दृढसंकल्प आहे. त्या मंदीरात पुजा बांधावयाची आहे. ती सत्य, षिव आणि सुंदर यांचे सरस्वतीच्या या मंदीरात दर्षन इच्छुक घेतील क्षणभर विचारमग्न होतील असा चांगला द्रष्ठा विचार घेऊनच अण्णांनी ही संस्था स्थापन केली आणि ती वाढवली किती सुंदर विचार तो आणि तो\nत्यांनी अंमलातही आणला. पण सर्वसामान्य दिनदलीत जनतेसाठी त्यांच्या मुलांच्यासाठी ज्ञानाची कवाडे खुली त्यांनी करुन दिली अण्णांनी आपली संस्था तालुका, जिल्हा व राज्य पातळीपर्यंत न ठेवता अण्णांनी आपल्या षाखांचा विस्तार संपूर्ण भारतभर करण्याचा माानस ठेवला आणि त्या दृष्टीने ते कामासही लागले.\nअण्णांचा सामाजिक कार्याचा वसाः\nघेतला वसा टाकू नये उतू नये मातू नये या उक्तीप्रमाणे अण्णांनी घेतलेले हे सामाजिक कार्याचे व्रत त्यांनी षेवटपर्यंत पेलले ते मोठे षिव धनुष्यच होते. परंतु त्याला त्यांनी पेलून त्यांच्या अंगी असणारे कर्तृत्व त्यातून स्पष्ट होते. नाहीतर मनुष्यप्राणी जन्मास येतोच परंतु तो किती वर्ष जगला हे महत्वाचे नाही त्यापेक्षा तो जिवन कसे जगला व इतरांसाठी किती झिजला हे महत्वाचे सामान्य कुटंुबात जन्माला आलेले अण्णासाहेब आपल्या कर्तृत्वाने फार मोठे झाले. त्यांनी सेवा धर्म निवडला. ज्ञानाचा उपासक ते झाले. सेवेने मानसांचे अंतकरण जिंकता येते हा दृढविष्वास त्यांच्या मनात होता. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून षिक्षण व पालन पोषण झालेले अण्णासाहेब हे होत. अण्णासाहेबांच्यावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, साने गुरुजी, महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर जबरदस्त प्रभाव होता. त्यामुळे या महापुरुषांनी जो सेवेचा ज्ञानाचा महामार्ग आखून दिला होता. त्याबरहुकुम अण्णासाहेबांनी आपले समाजसेवेचे व्रत सुरु ठेवले होते. ग्रामीण आणि अतिदुर्गम अषा खेडयापाडयात अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला एकत्र करुन त्यांच्यामध्ये एकीचा मोह बांधून आणि त्यांना ज्ञानाची महती पटवून देण्यात अण्णा यषस्वी झाले. त्यांच्या मुलाबाळांची षिक्षणाची सोय व्हावी त्या समाजाने आपल्या प्रगत इतर समाजाबरोबर वाटचाल करावी म्हणून अण्णांनी षिक्षणाचा वसा घेतला. व या समाजाला षिक्षणाची व ज्ञानाची कवाडे उघडून दिली. त्यांच्या समोर त्यासाठी आदर्ष होते. डाॅ. महात्मा फुले, डाॅ. आंबेडकर कारण प्रत्येक महापुरुषाला समाजाच्या विरोधाचा सामना करावाच लागतो. तो अण्णानाही थोडाफार झालाच आहे.\nपरंतु कोठेही न थांबता मागे न पाहता अण्णासाहेबांनी अज्ञानरुपी अंधकार दुर करण्यासाठी ज्ञानाचा दिवा घेवून अण्णासाहेबांनी त्या दिव्याची ज्योतीचा प्रकाष दिनदलीत, गरीब समाजाच्या षेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचा अण्णांनी प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यषस्वी झाले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. आपले समाजकार्य थांबू नये यासाठी ऊन,वारा पाऊस याची तमा न बाळगता अखंडपणे अण्णा फिरत राहिले. मित्रांनो त्या काळी प्रवासाची साधने सर्वदूर कुठे उपलब्ध होती. परंतु त्यांची त्यांनी फिकीर केली नाही. ठाणे जिल्हयाचा दुर्गम भाग म्हणजे जंगळप्रदेष परंतु अण्णांनी दुर्गम भागातील लोकांच्या पर्यंत आपले कार्य पोहचविण्यासाठी दगडगोटयातून प्रवास केला. बैलगाडीतून प्रवास केला व ठाणे जिल्हयाच्या दुर्गम भागात आपल्या संस्थेच्या षाळांचे जाळेच अण्णांनी विनले. त्या दलीत वस्त्यामध्ये, आदिवासी पाडयांमध्ये अण्णासाहेबांनी पाळणाघरे, बालवाडया, संस्कारकेंद्रे आणि षाळा उघडून त्या समाजावर त्यांनी चांगले संस्कार केले. '' पवित्र व्हायचे असेल तर जाळून घ्यावे लागते व अंकुरीत होण्यासाठी गाडून घ्यावे लागते'' या उक्तीप्रमाणे अण्णांनी समाजसेवेला स्वतःहाला बांधून घेतले होते हे मात्र नक्की.\nसमाजसेवा करीत असतांना अण्णासाहेबांनी समाजातील जातियतेच्या षृंखला तोडण्याचा प्रयत्न केला. त्या काळात दलित व सुवर्ण हा भेदभाव मानला जायचा अण्णांना तो मान्य नव्हता. दलितांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याचीही सोय नव्हती त्यासाठी अण्णासाहेबांनी पुढाकार घेतला अनेक गावामध्ये दलितांना चांगल्या पाण्याची सोय व्हावी म्हणून आपल्या बरोबर समविचारी सहकारी कार्यकत्र्यांना बरोबर घेऊन गावोगावी विहिरींची खुदाई त्यांनी केली आणि त्या त्यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केल्या. त्या काळामध्ये वज्रेष्वरी येथील देवीचे मंदीर अस्पृष्यांसाठी बंद होते. अण्णांना ते पटले नाही. कारण देवाला सर्व लेकरे समान याप्रमाणे अण्णांनी तेथे आपल्या कार्यकत्र्यांचा मोर्चा नेऊन मंदीर सर्वांसाठी खुले केले. अण्णांचे कार्य त्यावेळी समाज मनावर बिंबवनारे असेच होते. स्पृष्य, अस्पृष्यता समाजनिर्मित म्हणजे माणसांनी आपणहून निर्माण केलेल्या या गोष्टी आहेत. देवाला हे मान्य नाही. देवाला सर्व लेकरे समान असतात. हा विचार सर्वांवर बिंबवण्याचे महान कार्य अण्णांनी केले.\nस्त्री षिक्षणापाई अण्णांची कृतीः\nपद्मश्री अण्णासाहेब जाधव यांनी समाजाच्या सर्व थरात षिक्षणाची गोडी निर्माण तर केलीच परंतु अण्णांनी डाॅ. जोतीबा फुले यांनी समाजाला षिक्षीत करतांना आपल्या स्वतःहाच्या घरापासूनच त्यांनी षिक्षणाची सुरुवात केली. आपली पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यापासून त्यांनी षिक्षणाची सुरुवात केली. आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी स्त्रिषिक्षणात मोठी क्रांती केली. हे आपल्याला ज्ञात आहेच. याच धरतीवर अण्णासाहेब जाधवांनी आपल्या पत्नी सौ. उषाताई जाधव यांना विवाह झाल्यानंतर काही दिवसातच त्यांना पुणे येथील महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या हिंगणे स्त्रिषिक्षण केंद्रात त्यांना पाठवले. 3 वर्षे त्यांना तिथे षिक्षण घ्यावे लागले. या पाठीमागे अण्णांचा एकच दृष्टीकोन होता. माणसाच्या अंगी षिक्षणाने परिपक्वता येते. ज्याप्रमाणे एखादा मुलगा षिकला तर त्याला फायदा फक्त त्याच्यासाठी होतो. मात्र जर का एखादी मुलगी षिकली तर तिचा लाभ घरातील दुस-यासाठी सुध्दा होतो. अण्णांना स्त्रिषिक्षणाची महती माहित होती. म्हणून स्त्रियांना षिक्षण दिले पाहिजे. त्यांना स्वतःहा तयार केले पाहिजे. यासाठी त्यांनी आपल्या घरातूनच सुरुवात केली. ''स्वतःहा केले आणि मग इतरांना सांगितले'' या प्रमाणे आपल्या पत्नीलाही त्यांनी षिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. व स्त्रिषिक्षण किती महत्वाचे हे आपल्या समाजाला पटवून दिले.\nअण्णासाहेबांच्यावर लहानपणापासुनच त्यांच्या मातोश्री अंबिकाबाई जाधव व वडील श्री. धर्माजी जाधव यांनी चांगले संस्कार केले होते. सर्व लहानथोरांषी प्रेमाने व आदराने वागावे नेहमी खरे ते बोलावे कधी कुणाला निंदू नये, उतु नये, मातु नये हे विचारांचे संस्कार अण्णांवर लहानपणापासुन त्यांच्या मातापित्यांनी केले होते.अण्णांच्या वडीलांचा अण्णांवर मोठा ठसा होतो. त्यांच्या आचरणाचे कारणही तसेच होते. अण्णा सांगतात की त्यांच्या वडीलांनी एकदा मुरबाड तालुक्यातील प्रसिध्द अषा म्हसांच्या यात्रेमध्ये एका व्यक्तीकडून दोन आणे उसणे म्हणून घेतले होते. त्यावेळी दोन आणे म्हणजे ब-यापैकी पैसे तर ते त्यांनी ते घेतले परंतु त्यानंतर बरेच दिवस त्यांच्याकडून पैसे घेतले होते. त्यांची आणि वडीलांची भेटच झाली नाही आणि त्या पैषाचे त्या व्यक्तीला स्मरणही राहिले नाही. परंतु अण्णासाहेबांचे वडील धर्माजी जाधव यांना मात्र आपण दोन आणे उसने घेतले आहेत. हे सारखे आठवत होते. योगायोगाने ती व्यक्ती कुडूस येथे वडीलांना भेटली त्यावेळी एकमेकाचे कुषलमंगल विचारुन अण्णांच्या वडीलांनी तात्काळ त्यांचे घेतलेले पैसे त्या व्यक्तीला परत केले. व त्यांना पैसे कधी घेतले होते. याची आठवण करुन दिली हे सर्व अण्णासाहेब तेथे समोर उपस्थित होते. त्यांच्यासमोर हे घडले. त्या व्यक्तीने अण्णांच्या वडीलांचा हात हातात घेतला कारण त्यांनाही आष्चर्यच वाटले. पण यातुन अण्णांना एकच गोष्ट षिकायला मिळाली. कुणाच्याही ऋणात राहू नये, कोणाचे घेतलेले ऋण बुडवू नये. अण्णांच्या बालमनावर तो संस्कार रुजला वडीलांच्याकडून हे चांगले असे संस्कार त्यांच्या आचरणातून आणि कामातुन वेळोवेळी त्यांना मिळत गेले. आईवडीलांचे हे चांगले विचारांचे संस्कारांचे मोती अण्णांनी आपल्या आचरणातून टिपून घेतले होते. आयुष्यभर अण्णांना त्यांचे आईवडील त्यांचे गुरुजन आणि त्यांच्यावर नेहमीच ज्यांच्या विचारांचा पगडा होता. असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, ज्योतिबा फुले इ. थोर पुरुषांचे विचारांचे संस्कार अण्णांवर झाले होते. तेच आयुष्यभर त्यांच्या कामी आले. आईवडीलांची पुण्याई व त्यांचे संस्कारामुळेच अण्णाही तितकेच संस्कारी, ज्ञानी, व्यवहारी व विनयषील असे व्यक्तीमत्व घडले. ते त्यामुळेच अण्णांना नेहमी साने गुरुजींचे विचार डोळयासमोर यायचे साने गुरुजी म्हणतात, जो मुलांचे रंजन करतो तो देवाषी नाते जुळवितो. साने गुरुजींच्या विचारांचा संस्काराचा पगडा अण्णांवर प्रचंड होता. अण्णा मुलगा किंवा मुलगी फरक मानत नव्हते. जातपात पाहत नसत. ब्राम्हण, चांभार, आदिवासी, कोळी व वंजारी या सर्व जातींची मुले अण्णांना आवडत होते. अण्णा म्हणत ही भूमी एक आहे माणसे एक आहेत. त्यांचे रक्त वेगळे कसे असणार एकच लाल रक्त मग माणसा माणसामध्ये मला कसा फरक करता येणार ही षिकवण त्यांनी साने गुरुजींकडून घेतली. त्यासाठी अण्णांनी गरीब मुलांना जवळ केले. त्यांना स्वच्छता टापटीप षिकवली. त्यांच्यावर हेच फार मोठे संस्कार केले गरीबीला कधी हिनवळ नाही. मुले ही देवाघरची फुले आहेत. हेच ग्राहय मानून त्यांना ज्ञान, स्वच्छता, भक्ती, थोरामोठयांचा आदर करणे, खरे बोलणे हे षिकवले जे अण्णांच्या जवळ संस्कार होते तेच संस्काराचे त्यांनी दान पुढच्यापिढीला दिले असे होेेते अण्णासाहेब संस्कारक्षम.\nआई म्हटले की प्रत्येकाला आपल्या आईचा चेहरा डोळया समोर तरळून जातो. कारण आई असतेच अषी की आपल्या बाळाची सर्वांगिण काळजी घेणारी ममतेची देवीच ती तषीच आपल्या अण्णासाहेबांची आई माना कै. अंबिकाबाई जाधव अण्णांना आईचे प्रेम जरा जास्तच मिळाले. ते आपल्या आई विषयी म्हणतात की आईच्या प्रेमाची सावली त्यांनी ख-या अर्थाने उपभोगली. मी खरा भाग्यवान आहे. कारण माझ्या षरीराची जषी आईने वाढ केली, त्याचबरोबर माझी मानसीक ताकदही आईने वाढवली. मानसिक बळ दिले ते माझ्या आईने.\nआपल्या आईने आपल्याबद्दल काय काय केले या विषयी एक आठवण सांगतांना अण्णा सांगतात की लहानपणी अण्णा लवकर चालायला षिकले नाहीत. लोकांना वाटे की हा पांगळा होतो की काय. परंतु त्याची काळजी आईला आपले लेकरु पांगळे होऊ नये लवकरच ते दुडूदुडू चालावे यासाठी मातेने आपल्या या बाळासाठी एक पांगुळगाडा तयार केला आणि आपल्या हाताने धरुन त्याला हळूहळू तिने चालायला षिकवण्याचा प्रयत्न ती माऊली करत होती. हळूहळू तिने त्यांना चालायला षिकवले त्यावेळी तोल गेला तर थोडस हसुन आणि लडीवाळपणे बोलत करायला तिने षिकवले असे करुन चालायला, पाऊल टाकायला माऊलीन षिकवल.\nअण्णा आपल्या आईच्या असंख्य आठवणी सांगतात षरीराने कृष आणि दुबळा असल्याने आई माझी विषेष काळती घ्यायची मला गोड आवडते हे ध्यानी ठेऊन ते पदार्थ दयायची. आनंदाने हसत भरवायची त्यामुळे षरीराने आपण दुबळे आहोत हे विसरुन जायचो. त्यामुळे मला पांगुळगाडयापेक्षा आईच्या षब्दांचा आणि प्रेमाचा आधार पुढे मला तारकच ठरला. अण्णा सांगतात की मी जरा जरी दुःखी दिसलो तर माझी आई म्हणायची अरे पांडुरंगा तुला काय होतोय. काय दुःखते का असा उदास का बर तुला बर वाटत नाही का परंतु मला षिकायला पुढे मिळत नाही हे माझे दुःख पाहून माझी आई मला म्हणायची अरे काळजी करु नकोस तुला परमेष्वर खुप षिकायला देईल, तु मोठा होषील आणि नाव कमावषील आई माझी समजूत घालायची मन रिझवायची षिकून माणूस मोठा होतो. हा तिचा आषावाद आणि तिचा आषीर्वादच माझ्या जिवनातील मोठी षिदोरी ठरला असे अण्णासाहेब म्हणायचे. मी षिक्षणासाठी लांब दूर गावी चाललो त्यावेळची तिची अवस्था तिच्या मनाची घालमेल, तिचे पाणी भरलेले डोळे मला आठवतात. माझी आई जात्यावरच्या ओव्या सुंदर म्हणायची त्यापैकी '' बाळ जातो दूर देषा, मन गेल वडावून, आज सकाळ पासून, हात लागेना कामाला, वृत्ती होई वेडयावाणी, डोळयाला माखले पाणी, आणा दुध, दही, लोणी, आणा ताजा भाजीपाला माझ्या लाडक्या लेकाला त्याच्या आवडीचे करा चार पदार्थ सुंदर काही देऊ बरोबर.''\nयातुन तिची ओतपोत अषी मायाच पाझरुन दिसते आहे. आईची माया वेडी म्हणतात, कारण आत्यंतिक निरपेक्ष पे्रमाचा त्याला स्पर्ष झालेला असतो.\nमाझ्या आईच्या हातची केलेली भाजी करडीची भाजी, चवळीची, भव-यंाची भाजी मी आवडीने खायचो त्यापुढे मला पक्वांन्न ही फिके वाटत असे.\nमाझ्या कार्यात मला उदंड यष मिळाले, किर्ती मिळाली, नाव झाले कार्यकर्ते गोळा झाले, सत्कार होऊ लागले, भाषणे माझ्या वरती लोक देऊ लागले. पण त्या मागे काहीना काही प्रत्येकाचा स्वार्थ असतो. परंतु निरपेक्षपणे आपल्या लेकांच मोठेपण पाहणारी माझी आई माझ्या डोळयासमोरुन तरळून जायची कारण तिला माझ्याकडून काय पाहिजे होते. काही नाही. फक्त प्रेम आणि प्रेमच. तिचे प्रेम आणि आषीर्वादाचे चार षब्द माझे सामथ्र्य आणि षक्ती देणारे माझे ते टाॅनीकच होत. माझ्या यषात, षिक्षणात माझ्यावरच्या संस्कारात तिचाच मोलाचा वाटा आहे. अषी माझी आई अंबिकाबाई होती.\nअण्णासाहेब हे आपल्या विदयाश्रम वसतीगृहाच्या जवळच रहात होते. विदयाश्रम हे अण्णांनी स्थापन केलेले पहिले वसतीगृह रोज सकाळी पहाटे अण्णांचा दिनक्रम सुरु होत असे आपल्या वसतीगृहातील विदयाथ्र्यांना ते स्वतःहा पहाटे पाच वाजता उठवीत असत. त्या विदयाथ्र्यांचा रोजच्या रोज नित्य नियमाने अभ्यासाकडे त्यांचे लक्ष असे. सकाळी बरोबर 6 वाजता अण्णासाहेब स्वतःहा जातीने विदयाथ्र्यांची प्रार्थना घेत आणि रात्री 8 वाजताही प्रार्थना घेतली जायची. अण्णासाहेब स्वतःहा त्या विदयाथ्र्यांमध्ये मिसळून जायचे त्यांच्यामध्ये बसायचे त्यांना चांगल्या गोष्टी सांगायचे त्यातून त्यांच्या सामान्य ज्ञानामध्ये भर पडावी हा हेतू त्या पाठीमागे त्यांचा होता. अगदी रोजच्या रोज त्यांच्या आयुष्यामध्ये उपयुक्त पडेल अषी माहिती त्या विदयाथ्र्यांना अण्णासाहेब देत असत. त्यातून ते त्या विदयाथ्र्यांच्या लेखनस्पर्धा घेेत असत. त्यासाठी त्यांना विविध विषयावर मार्गदर्षन ते स्वतःहा करीत असत. विविध विषय त्यांना समजावून सांगत आणि मग त्यांची स्पर्धा ते घेत. यातून विदयाथ्र्यांच्या ज्ञानामध्ये भरच पडत असे. परंतु वसतीगृहातील विदयाथ्र्यांना अभ्यासामध्ये तसेच तिथे राहण्यामध्ये गोडी निर्माण होण्यामध्ये प्रार्थनेचे ही तितकेच महत्त्व आहे. कारण अण्णासाहेब नित्यनियमाने प्रार्थनेकडे लक्ष देत असत. विदयाथ्र्यांनी वेळेचा सदुपयोग करुन ध्यानसाधना आणि प्रार्थना याकडे विषेष लक्ष दयावे ही त्यापाठीमागची कल्पना होती. एकाग्रता, बुध्दी, आणि षरीर यांचा समन्वय कसा साधावा यासाठी आणि ध्यानसाधनेचे आणि प्रार्थनेचे महत्त्व विदयाथ्र्यांना अण्णासाहेब पटवून देत असत.\nअण्णासाहेबांनी प्रत्येक दिवसाला एक याप्रमाणे सात दिवसाच्या सात प्रार्थना अण्णांनी निवडल्या होत्या. व त्या विदयाथ्र्यांकडून त्या अगदी सुरेल आवाजात म्हणूनही घेतल्या जात असत आजही आपल्या विदयार्थी वसतीगृहात त्या प्रार्थना म्हटल्या जातात. अण्णांना ज्या प्रार्थना आवडायच्या त्यापैकी दोन ते स्वतःहा विदयाथ्र्यांमध्ये बसून म्हणायचे त्या म्हणजे महात्मा गांधीनी तयार केलेली ''वैष्णव जन तो तेणे कहिए'' आणि दुसरी प्रार्थना म्हणजे साने गुरुजींनी तयार केलेली ''खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे''\nजगी जे हीन अति पतित\nजगी जे दीन पद दलित\nसदा जे आर्त अति विकल\nकुणा ना व्यर्थ षीणवावे\nकुणा ना व्यर्थ हिणवावे\nतयाला सर्व ही प्यारी\nकुणा ना तुच्छ लेखावे\nअसे हे सार सत्याचे\nअसे हे सार धर्माचे\nया प्रार्थना अण्णासाहेबांच्या अत्यंत आवडीच्या अषा आहेत. त्यातून म्हणजेच या प्रार्थनेतुन त्यांचा हेतू आणि उद्देष स्पष्ट होतो. आपण जगासाठी चंदना सारखे झिजायचे फक्त प्रेम आणि प्रेमच दयायचे जे का रंजलेगांजले त्याची पददलीतांची सेवा करायची, सत्यवाचा बोलायची यातुन अण्णासाहेबांनी साने गुरुजी आणि गांधीजी यांनी जषी कविता लिहिली त्याचे अनुकरण करायचे व त्या मार्गावर चालण्याचे काम अण्णासाहेब आयुष्यभर करीत राहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/5290-sharad-mawar-mamacha-gav", "date_download": "2018-08-19T23:06:37Z", "digest": "sha1:PUDKIPZ4IC3LKFM6NVMBEGZXDV6BTNMN", "length": 5632, "nlines": 125, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मामाच्या गावची पोरगी करायचं राहून गेलं खरं; शरद पवारांच्या मनातल्या भावना आल्या ओठांवर - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमामाच्या गावची पोरगी करायचं राहून गेलं खरं; शरद पवारांच्या मनातल्या भावना आल्या ओठांवर\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ममाच्या गावाला भेट दिलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील गोलीवडे हे पवार यांचं मामाचं गाव.\nशरद पवार हे सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि पवारांनी बऱ्याच वर्षानंतर आज मामाच्या गावाला भेट दिलीय. इतका मोठा नेता आपल्या गावात येतोय म्हटल्यावर गावकऱ्यांनी पवार यांचे जल्लोषात स्वागत केलं.\nइतकचं नाही तर, गावातल्या प्रत्येक घरावर आज गुढी उभारण्यात आली होती. प्रत्येक दारासमोर रांगोळी काढण्यात आली होती. गावातील महिलांनी पवारांचे औक्षणही केलं.\nगावकऱ्यांच्या या स्वागताने शरद पवार ही चांगलेच भारावून गेले. मामाच्या गावची पोरगी करायचं राहून गेलं खरं अशी मिश्किल खंत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली.\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2015/08/loksabha-deputy-speaker.html", "date_download": "2018-08-19T23:03:54Z", "digest": "sha1:QC46TEJFKOXXDQTOV7HPZLYACLFUBT3C", "length": 17398, "nlines": 140, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "लोकसभा उपाध्यक्ष - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nPolitical Science लोकसभा उपाध्यक्ष\n०१. अध्यक्षांच्या निवडणुकीनंतर, कलम ९३ अन्वये लोकसभा सदस्य आपल्यापैकी एकाची निवड उपाध्यक्ष म्हणून करतात. उपाध्यक्ष निवडणुकीची तारीख अध्यक्षांमार्फत ठरविली जाते. उपाध्यक्षांचा कार्यकाल लोकसभेइतकाच असतो.\n०२. जर उपाध्यक्षांचे लोकसभेचे सदस्यत्व संपुष्टात आल्यास किंवा त्यांनी अध्यक्षांना संबोधून स्वतःच्या सहीनिशी राजीनामा दिल्यास किंवा त्यांना पदावरून दूर केले असल्यास लोकसभा उपाध्यक्ष पद रिक्त होते.\n०३. त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत अध्यक्षसारखीच असते. ते उपाध्यक्ष असले तरी अध्यक्षाच्या अधिनस्थ नसतात ते लोकसभेलाच जबाबदार असतात.\n०१. लोकसभा अध्यक्ष सभागृहाचे अध्यक्षस्थान भूषवत असताना उपाध्यक्ष हे इतर सदस्याप्रमाणेच काम करतात. यावेळी उपाध्यक्षाना लोकसभेत बोलण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा व मतदानाचा अधिकार असतो.\n०२. अध्यक्षांचे पद रिक्त असल्यास उपाध्यक्ष अध्यक्षांची कार्ये व कर्तव्ये पार पाडतात. जर उपाध्यक्षांचे पदही रिक्त असेल तर राष्ट्रपती त्या प्रयोजनार्थ लोकसभेतील एका सदस्याची निवड करतात. जर लोकसभेच्या कोणत्याही बैठकीस अध्यक्ष नसतील तर उपाध्यक्ष अध्यक्षांचे स्थान भूषवतात.\n०३. जर लोकसभा उपाध्यक्षांची नेमणूक एखाद्या संसदीय समितीचा सदस्य म्हणून झाली तर ते त्या समितीचे आपोआप अध्यक्ष बनतात.\n०४. उपाध्यक्ष सभागृहाचे अध्यक्षस्थान भूषवत असताना त्यांना मतदानाच्या पहिल्या फेरीत मतदान करता येत नाही. केवळ मतांच्या समसमानतेच्या स्थितीत ते निर्णायक मत देऊ शकतात. मात्र अध्यक्ष नसताना ते पहिल्या फेरीत मतदान करू शकतात.\n०५. उपाध्यक्षाना पदावरून दूर करण्याचा ठराव लोकसभेत विचाराधीन असताना ते अध्यक्ष पद भूषवू शकत नाहीत. उपाध्यक्षांना अशा वेळी सभागृहात हजर राहण्याचा अधिकार आहे, मात्र कामकाजात भाग घेण्याचा, बोलण्याचा व मतदान करण्याच्या अधिकाराबाबत घटनेत कोणतीही तरतूद नाही.\n०१. लोकसभेच्या कार्यपद्धती नियमांतर्गत, अध्यक्ष लोकसभेच्या सदस्यातून कमाल १० व्यक्तीची नियुक्ती \"अध्यक्षीय पैनल\" वर करतात.\n०२. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या गैरहजेरीत या पैनलमधील कोणतीही एक व्यक्ती अध्यक्ष म्हणून कार्य करते. असे अध्यक्ष म्हणून कार्य करताना त्यांना अध्यक्षांचे सर्व अधिकार प्राप्त आहेत. जर लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या गैरहजेरीत या पैनलमधील एकही व्यक्ती उपस्थित नसेल तर लोकसभा आपल्यातून एकाची नेमणूक अध्यक्ष म्हणून करते.\n०३. मात्र अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची पदे रिक्त असतील तर पैनलमधील व्यक्ती अध्यक्ष बनू शकत नाही. अशा वेळी राष्ट्रपती लोकसभेतील सदस्याची नेमणूक करतात व अध्यक्षपदासाठी लवकरच निवडणूक घेतात.\nअध्यक्ष व उपाध्यक्षांचे इतर महत्वाचे मुद्दे\n०१. अध्यक्ष व उपाध्यक्षाना आपले पद ग्रहण करताना कोणतीही शपथ घ्यावी लागत नाही. अध्यक्ष व उपाध्यक्षांचे पगार व भत्ते संसदेमार्फत ठरवले जातात.\n०२. भारतात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निर्मिती १९२१ मध्ये \"भारतीय परिषदांचा कायदा, १९१९\" च्या तरतुदीअन्वये करण्यात आली. त्यावेळी त्याचा उल्लेख इंग्रजीतून 'प्रेसिडेंट' व 'डेप्युटी प्रेसिडेंट' असा केला जात असे. हीच नावे १९४७ पर्यंत वापरण्यात आली. १९२१ पूर्वी इम्पिरिअल कायदेमंडळाचे बैठकांचे अध्यक्षस्थान स्वतः गवर्नर जनरल भूषवत असे.\n०३. १९२१ मध्ये फ्रेडरिक व्हाईट व सच्चिदानंद सिन्हा यांना केंद्रीय कायदेमंडळाचे अनुक्रमे पहिले अध्यक्ष व उपाध्यक्ष नेमण्यात आले. १९२५ मध्ये, गैरसरकारी सदस्यातून विठ्ठलभाई पटेल (स्वराज पक्ष) हे केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले निर्वाचित व पहिले भारतीय अध्यक्ष बनले.\n०४. १९३५ च्या, कायद्यात फेडरल असेम्ब्लीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना अनुक्रमे स्पीकर व डेप्युटी स्पीकर ही नावे होती. मात्र या कायद्यातील फेडरेशन अस्तित्वात न आल्याने जुनीच नावे वापरात राहिली.\n०५. १९१९ च्या कायद्याच्या आधारे निर्माण केलेल्या कायदेमंडळाचे शेवटचे अध्यक्ष जी.व्ही. मावळणकर हे होते. तसेच मार्च १९५२ मध्ये अस्तित्वात आलेल्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्षसुद्धा जी.व्ही. मावळणकर हेच होते तर उपाध्यक्ष अनंथसंथानम अय्यंगार हे होते. त्यासोबतच मावळणकरांनी २७ नोव्हेंबर १९४९ ते मार्च १९५२ पर्यंत तात्पुरती संसद म्हणून कार्य करणाऱ्या संविधान सभेचे अध्यक्षपद भूषवले.\nपहिली १. अनंथसंथानम अय्यंगार ३० मे १९५२ ते ७ मार्च १९५६\n२. सरदार हुकुम सिंग ८ मार्च १९५६ ते १० मे १९५७\nदुसरी सरदार हुकुम सिंग ११ मे १९५७ ते ३१ मार्च १९६२\nतिसरी एस.व्ही. कृष्णमूर्ती राव १७ एप्रिल १९६२ ते ३ मार्च १९६७\nचौथी १. आर.के. खाडीलकर २८ मार्च १९६७ ते १ मे १९६९\n२. जी.जी. स्वेल ९ फेब्रुवारी १९७० ते १९ मार्च १९७१\nपाचवी जी.जी. स्वेल २२ मार्च १९७१ ते १८ जानेवारी १९७७\nसहावी गोडे मुराहारी १ एप्रिल १९७७ ते २२ ऑगस्ट १९७९\nसातवी जी. लक्ष्मन १ फेब्रुवारी १९८० ते ३१ डिसेंबर १९८४\nआठवी एम. थंबी दुराई २२ जानेवारी १९८५ ते २७ नोव्हेंबर १९८९\nनववी शिवराज पाटील चाकूरकर १९ मार्च १९९० ते १३ मार्च १९९१\nदहावी एस. मल्लिकार्जुनैय्या १३ ऑगस्ट १९९१ ते १० मे १९९६\nअकरावी सुरज भान २२ जुलै १९९६ ते ४ डिसेंबर १९९७\nबारावी पी.एम. सईद १७ डिसेंबर १९९८ ते १९ ऑक्टोबर १९९९\nतेरावी पी.एम. सईद २२ ऑक्टोबर १९९९ ते ६ फेब्रुवारी २००४\nचौदावी चरणजीत सिंग अटवाल ९ जून २००४ ते १८ मे २००९\nपंधरावी करिया मुंडा ८ जून २००९ ते १६ मे २०१४\nसोळावी एम. थंबी दुराई १३ ऑगस्ट २०१४ पासून पुढे\n'संसदेतील नेते' वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'लोकसभा अध्यक्ष - भाग १' वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'लोकसभा अध्यक्ष - भाग २' वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'राज्यसभा सभापती व उपसभापती' वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2017/08/blog-post_4.html", "date_download": "2018-08-19T23:33:04Z", "digest": "sha1:FFI372ZVRCRQ7V42WW4U7NX7SYFLHU3B", "length": 11472, "nlines": 75, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "उद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा? - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHow to think like an Enterpernuer / उद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा\nउद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा\nउद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा\nउद्योजक म्हणजे Enterpernuer कसा विचार करतात आणि NonEnterpernuer म्हणजे उद्योग न करणारे कसा विचार करतात या दोघांमधे मुलभूत फरक आहे.मग यशस्वी उद्योजक Enterpernuer होण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहीजे ते आपण पाहू.\nसाधारतः आपल्याला जेव्हा एखाद काम करायचं असतं तेव्हा आपण त्याबद्दल माहिती गोळा करतो किंवा त्याबद्दल ज्ञान मिळवतो. पण उद्योजक म्हणजे तसं करत नाही ते एखादी गोष्ट आधी करून बघतात, त्यातून शिकतात मग पुढे जातात.\nपरिणामांवर लक्ष केंद्रित करणे :\nआणखी एक महत्वाचा फरक म्हणजे उद्योजक एखाद्या गोष्टीवर फोकस करतात आणि तिथपर्यंत फोकस करतात जिथपर्यंत त्यातून काही रिजल्ट मिळत नाही.उदोजाकाना पगार मिळत नसते. पगारामध्ये म्हणजे आपण जे काही महिनाभर काम करतो त्याचा आपल्याला मोबदला किंवा पगार मिळत असतो. आपल्या जे काही प्रयत्न करतो त्यावर पगार मिळतो , अंतिम रिजल्टवर पगार मिळत नाही. उद्योजकांचा मात्र तसं नसत. जोपर्यंत अंतिम रिजल्ट मिळवत नाही, साध्य करत नाही तो पर्यंत त्यांचा पगार मिळत नसतो. हा एक मुख्य फरक आहे. आणि हा एक रिव्हर्स माईंडसेट आहे.\nउद्योजक इतरांकडून काम करून घेतात. तुम्हाला लक्षात असेल की शाळेत किंवा कॉलेज मध्ये असताना, आपल्याला सर्व काम स्वकाताहून कसं करायचं किंवा स्वतःहून काम केलेलं किती चांगलं असतं यावर भर दिला जायचा, परंतु हे मूळतः खूप विरुद्ध आहे. उद्योजक ला स्वतःहून काम न करता इतरांकडून करून चांगल्या पद्धतीने करून घेता आले पाहिजे. त्यासाठी त्यांना पब्लिक सोबत चांगले रिलेशनशिप बनावट अली पाहिजे.\nरिस्क/ धोका घ्या :\nउद्योजक नेहमीच रिस्क घेण्यात माहीर असतात, हे नेहमीच रिस्क घेण्यासाठी तयार असतात. ते रिस्क घेतात आणि रिस्क घेणं म्हणजे अंधारात उडी मारण्यासारखं नसतं. जेव्हा ते रिस्क घेतात त्यावेळी ती कॅलक्युलेट करून घेतलेली रिस्क असते, त्यांना माहित असते की ते काय करत आहेत आणि ते का करत आहेत. त्यासाठी व्हिजन अतिशय महत्वाचे आहे. आणि त्याला जोडूनच एक भाग आहे आणि तो म्हणजे व्हिजन .\nउद्योजकाला एक व्हिजन असतं. व्हिजन म्हणजे काय तर लांब किंवा दूर पाहण्याची दृष्टी. जो रिजल्ट येणार आहे किंवा जे साध्य करायचे आहे उद्योजकाच्या डोक्यात आधीच असते. जस एखादा शिल्पकार दगडामध्ये मूर्ती कोरत असताना त्या दगडामध्ये मूर्ती फक्त त्यालाच दिसत असते. आणि उरलेला भाग तो काढून टाकत असतो. त्यावेळी ती मूर्ती इतरांना सोडून फक्त त्या शिल्पकारालाच दिसत असते. उद्योजकच पण तसाच आहे, त्याला ते व्हिजन दिसत असते. जे इतरांनी तिकडे पाहिलं तरी त्यांना दिसत नाही. मी जे साध्य करणार आहे किंवा जे काही मिळवणार आहे ते त्याच स्वप्न आणि ध्येय असतं. आणि ते त्याच्या नजरेसमोर स्पष्ट असते, इतरांना ते नसतं. आणि ते व्हिजन लक्षात ठेवून मार्गक्रमण करत असतात तेच खरे उद्योजक असतात. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे या सर्व बाबी आपल्याला शिकता येतात, आपल्या स्वभावामध्ये बदल आणता येतात आणि त्यामुळे कोणीही उद्योजक बानू शकतो.\nजर आता मी सांगितलेल्या या काही गोष्टी ध्यानात ठेवून त्यानुसार मार्गक्रमण केला किंवा त्यानुसार विचार पद्धतीमध्ये, आपल्या माईंडसेट आणि आपल्या स्वभावामध्ये बदल केला तर नक्कीच कोणीही उद्योजक बानू शकतो.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nउद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा\nउद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1789", "date_download": "2018-08-19T22:51:21Z", "digest": "sha1:HDKC3STOGVT5RRM5ZGB6BKX5Z2OV373P", "length": 3510, "nlines": 46, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "Mandesh | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदुष्काळग्रस्त माण. मात्र, त्या तालुक्यातील इंजबाव गाव पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले आहे. त्याला कारण म्हणजे ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेले जलसंधारणाचे काम. माण तालुक्याला जानेवारीपासूनच पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. इंजबावमध्ये एक तलाव वगळला तर पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नाही. पावसाळा संपताच काही महिन्यांत गावातील विहिरी कोरड्या ठाक होत. परंतु गावाने ओसाड माळरान जमिनीवर बांध टाकून, बंधा-यांच्या बांधकामातून पाण्याची पातळी वाढवण्यात यश मिळवले. त्यामुळे इंजबाव गाव टँकरमुक्त झाले आहे\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai-news", "date_download": "2018-08-19T22:55:52Z", "digest": "sha1:5EGVLUBFMIRRRER3QSJVLMVCYO3AWXIK", "length": 14423, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai News in Marathi, Breaking News Mumbai in Marathi | eSakal", "raw_content": "\nशपथपत्रात उत्पन्नाचा स्रोत बंधनकारक - सहारिया\nमुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जासोबत सादर करावयाच्या शपथपत्रात आ\nदहा वर्षे गैरहजर शिक्षिका पुन्हा सेवेत भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात काम करणारी सहशिक्षिका तब्बल 10 वर्षे गैरहजर राहून पुन्हा कामावर रुजू झाली आहे. या सहशिक्षिकेने...\nइराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ला करणारे अटकेत कल्याण : धूम स्टाईलने व हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या एका महत्त्वाच्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचचे पोलिस कर्मचारी घेऊन जात असताना इराणी...\nकल्याणमध्ये एकाचा लेप्टोने मृत्यू कल्याण : कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय...\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर प्रति ताशी ८०...\nमुंबई - नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी जालना येथील राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यास रविवारी सायंकाळी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस)ने अटक...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल टाकत सायबर...\nगोविंदांच्या विम्याला राजकीय कवच\nमुंबई - गोविंदांना सक्ती करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या विम्याला राजकारण्यांचे कवच मिळत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण आणि...\nहॉटेलमध्‍ये डेबिट कार्डच्‍या डेटाची चोरी\nनालासोपारा - हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर डेबिट कार्ड द्वारे पैसे देणाऱ्या ग्राहकांच्या डेबिट कार्डची माहिती मिळवून त्यांच्या खात्यातील रक्‍कम लांबवणाऱ्या...\nमुंबईतील \"फूड आर्मी'ची केरळवासीयांना कूमक\nमुंबई - अस्मानी संकटात बुडालेल्या केरळमधील देशवासीयांच्या मदतीसाठी मुंबईतील रिंटू राठोड या गृहिणीने रविवारी (ता. 19) सोशल मीडियातून \"साथी हात बढाना'ची साद...\nवाजपेयींच्या शोकसभेला विरोध केल्याने एमआयएमच्या नगरसेवकाला चोपले\nऔरंगाबाद : अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत निषेध नोंदविणारे...\nनोकरी ‘सहा’ तासांचीच करावी - अनिल बोकील\nसांगली - भारतीय लोक ज्या वातावरणात राहतात, तेथे तीन ते साडेतीन तासच काम करू...\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही आहे ओळख\nऔरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nपंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या...\nइस्लामाबाद : 'पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ'चे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांनी आज...\nकेरळचा पूर राष्ट्रीय संकट जाहीर करा- राहुल गांधी\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये जलप्रलयाचा आढावा घेत असताना...\nवडगाव पूलावर विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी\nवडगाव पूल : वडगाव पूलावर विक्रेत्याने अतिक्रमण केल्यामुळे वाहतूकीस धोका निर्माण...\nबसथांब्यावर अस्वच्छतेमुळे नागरिकांची गैरसोय\nस्वारगेट : येथील पीएमपीएल बसथांब्यावर अस्वच्छता आहे. यामुळे नागरिकांची...\nवाहतूक पोलिस चौकी समोर नो पाकिंग नियमाचे उल्लघंन\nशिवाजी नगर : गणेश खिंडरस्त्यावरील म्हसोबा गेट येथील वाहतूक पोलिस चौकी...\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे...\nमुंबई - नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी जालना येथील राजकीय पक्षाच्या...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2016/11/ca30nov2016.html", "date_download": "2018-08-19T23:05:21Z", "digest": "sha1:P6OEFJ6WRRZ6C5V3TOJSCHXLDEPTNN34", "length": 15256, "nlines": 122, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २८ ते ३० नोव्हेंबर २०१६ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २८ ते ३० नोव्हेंबर २०१६\nचालू घडामोडी २८ ते ३० नोव्हेंबर २०१६\nलोकसभेत नवे आयकर विधेयक मंजूर\n०१. केंद्र सरकारने काळ्या पैशांविरोधातील लढाई आणखी तीव्र केली आहे. केंद्र सरकारने नोटाबंदीच्या निर्णयानंतर करचुकवेगिरी करणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी लोकसभेत सादर केलेल्या नव्या आयकर विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे.\n०२. या नव्या विधेयकातील तरतुदींनुसार, स्वतःहून बेहिशेबी मालमत्ता घोषित करणाऱ्यांना घोषित रकमेवर पन्नास टक्के कर आणि दंडासह त्या रकमेचा २५ टक्के भाग चार वर्षांसाठी सरकारकडे जमा करावा लागणार आहे. याचाच अर्थ ती रक्कम संबंधित व्यक्तीला चार वर्षे वापरता येणार नाही. तसेच मालमत्ता घोषित करण्यात कुचराई केल्यास थेट ८० टक्क्यांपेक्षा जास्त कर आणि दंडाची तरतूद आहे.\n०१. बोलिवियाहून मेडेलिन आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या विमानाला अपघात झाला आहे. या चार्टर विमानातून ब्राझीलमधील स्थानिक फुटबॉल संघ प्रवास करत होता. ७२ प्रवाशांना घेऊन प्रवास करत असलेले हे विमान कोलंबियात कोसळले आहे.\n०२. या विमानाने बोलिवियाहून उड्डाण केल्याची माहिती विमानतळ व्यवस्थापनाने ट्विटरवर दिली होती. या चार्टर विमानातून चॅपकोयन्स हा ब्राझीलमधील स्थानिक फुटबॉल संघ प्रवास करत होता.\n०३. कोपा सुदामिरेका स्पर्धेची अंतिम फेरी खेळण्यासाठी चॅपकोयन्सचा संघ मेडेलिनला जात होता. बुधवारी होणाऱ्या अंतिम फेरीत चॅपकोयन्सची गाठ ऍटलेटिको नॅशनल संघाशी पडणार होती.\n०४. शहराबाहेर असणाऱ्या पर्वतीय भागात मध्यरात्रीच्या सुमारास हे विमान कोसळल्याची माहिती समोर येते आहे. या अपघाताची माहिती मिळताच बचाव दल आणि रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.\n०१. पंधरा विश्वविजेतेपदे नावावर असलेल्या भारताच्या पंकज अडवाणीला दोहा येथे सुरू असलेल्या आयबीएसएफ विश्व स्नूकर अजिंक्यपद स्पध्रेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.\n०२. उपांत्य फेरीच्या सामन्यात वेल्सच्या अँड्रूृ पॅगेटने ७-२ अशा फरकाने गतविजेत्या पंकजचे आव्हान संपुष्टात आणले.\n०३. या स्पर्धेनंतर अडवाणी त्वरित बंगळुरूला दाखल होणार असून ५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विश्व बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेच्या सरावाला लागणार आहे.\n०४. स्नूकर आणि बिलियर्ड्स या दोन्ही विश्व अजिंक्यपद स्पध्रेत खेळणारा पंकज हा जगातील एकमेव खेळाडू आहे.\nविकास कृष्णनला सर्वोत्तम मुष्टियोद्ध्याचा पुरस्कार जाहीर\n०१. आशियाई स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता विकास कृष्णनला यावर्षी त्याने केलेल्या सुरेख कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेतर्फे (एआयबीए) २० डिसेंबर रोजी विश्व संघटनेच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त 'सर्वोत्तम मुष्टियोद्धा' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.\n०२. भारतीय बॉक्सिंग इतिहासातील ही पहिली घटना ठरेल. २०१० मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्ण आणि २०१४ मध्ये कास्यपदक जिंकणाऱ्या २४ वर्षीय विकासने यावर्षी दोन एपीबी बाऊटमध्ये सहभाग नोंदवला.\nहाँगकाँग ओपन मध्ये पी.व्ही. सिंधूला उपविजेतेपद\n०१. भारताच्या हाँगकाँग ओपन सुपर सीरीजमध्ये दोन विजेतेपद जिंकण्याच्या आशेला २७ नोव्हेंबर रोजी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि राष्ट्रीय विजेता समीर वर्मा यांच्या अंतिम फेरीतील पराभवामुळे तडा बसला.\n०२. सिंधूला सलग दुसरे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावण्याची संधी होती. परंतु पराभवाने तिची ही संधी हुकली. सिंधूला चिनी ताइपेच्या ताई जू यिंग हिच्याकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला व उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.\nदेशात सर्व सेवा डिजिटल होणार\n०१. देशातील सर्व सेवा भविष्यात डिजिटलाइज्ड केल्या जातील. नागरिकांना मिळणा-या सेवा ह्या डिजिटल पद्धतीच्या असतील, असे केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी २८ नोव्हेंबर रोजी इफ्फीच्या समारोपावेळी केलेल्या भाषणावेळी सांगितले.\n०२. सरकारने सुरू केलेले फिल्म फॅसिलीटेशन कार्यालय म्हणजे सिने निर्मात्यांसाठी एक खिडकी योजना आहे.\n०३. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रलयाने आयोजित केलेल्या स्वच्छ भारत चित्रपट महोत्सवासाठी आलेल्या विक्रमी प्रतिक्रिया याचेच द्योतक आहे.\nहाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मंजूर\n०१. 'भारतीय मुस्लीम महिला आंदोलन'च्या ८० महिलांनी चार वर्षांनंतर २९ नोव्हेंबर रोजी प्रथमच मजारपर्यंत प्रवेश केला.\n०२. हाजी अली ट्रस्टने २०१२ मध्ये महिलांना मजारपर्यंत जाण्यावर प्रतिबंध घातला होता. ट्रस्टच्या प्रतिबंधाविरोधात महिला संघटनांनी आवाज उठवला होता.\n०३. ‘हाजी अली सबके लिए’ या फोरमने ट्रस्टच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली होती. शेवटी हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/article-249817.html", "date_download": "2018-08-20T00:06:30Z", "digest": "sha1:VPNXXOQD6OLQCFMFPSXRR4XL77FZRXXB", "length": 14125, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जाता जाता शशिकला यांनी पन्नीरसेल्वम यांची केली पक्षातून हकालपट्टी", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nजाता जाता शशिकला यांनी पन्नीरसेल्वम यांची केली पक्षातून हकालपट्टी\n14 फेब्रुवारी : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात दोषी ठरल्यानंतरही व्ही. के. शशिकला यांचे कारनामे सुरूच आहेत. तुरुंगात जाण्यापूर्वी अवघ्या दोन तासांच्या आत शशिकला यांनी ओ.पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केलीय. अण्णाद्रमुकच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी के. पलानीस्वामी यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यामुळे शशिकला यांच्या अनुपस्थितीत पलानीस्वामी हेच अण्णा द्रमुकचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील, हे स्पष्ट झालंय. के. पलानीस्वामी हे सध्या तामिळनाडू सरकारमध्ये महामार्ग मंत्री म्हणून काम पाहतायत.\nतामिळनाडूमध्ये जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्षात जोरदार सत्तासंघर्ष सुरू आहे. जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला यांनी मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी केली होती. पण शशिकला यांना तुरुंगवासाची शिक्षा झाल्यामुळे आता त्या मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत.\nसुरवातीला शशिकला यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे ओ. पन्नीरसेल्वम यांनी नंतर त्यांच्याविरोधात बंड पुकारलं आणि पक्षात फूट पडली. पन्नीरसेल्वम यांच्या या भूमिकेनंतर शशिकला यांनी आपल्या समर्थक आमदारांना कोवथूर इथल्या एका रिसॉर्टमध्ये ठेवलंय पण आता हे आमदार नेमके कुणाच्या बाजूने जातील यावर तामिळनाडूमधली सत्तेची समीकरणं ठरणार आहेत.\nबेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर आज शशिकला यांनी याच रिसॉर्टमध्ये आमदारांशी चर्चा केली आणि नेतेपदी पलानीस्वामी यांनी निवड केली. त्यामुळं शशिकला यांच्याऐवजी आता ते मुख्यमंत्रिपदावर दावा सांगतील. अर्थात, त्यासाठी त्यांना पन्नीरसेल्वम यांच्याशी राजकीय संघर्ष करावा लागणार असून राज्यपालांनी सरकार स्थापण्याचं आमंत्रण दिल्यानंतरही विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nअटलजींना मुखाग्नी देणाऱ्या कोण आहेत नमिता भट्टाचार्य\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/kopardi-final-hearing-is-on-29th-nov-274891.html", "date_download": "2018-08-20T00:04:28Z", "digest": "sha1:SYDJBML7DOCNYET5PEWWZOOYSDTBVTPP", "length": 14015, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोपर्डी प्रकरणी उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपला, 29 नोव्हेंबरला सुनावणार शिक्षा", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nकोपर्डी प्रकरणी उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपला, 29 नोव्हेंबरला सुनावणार शिक्षा\nविशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कोर्टासमोर आपली बाजू माडंतील. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे आणि आरोपी क्रमांक ३ नितीन भैलुमे या दोघांच्या वकिलांनी काल शिक्षेवर युक्तिवाद केला\nअहमदनगर,22 नोव्हेंबर : कोपर्डी खून आणि बलात्कार खटल्यामध्ये उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपला. आपल्या युक्तिवादात निकम म्हणाले, 'हा दुर्मिळ खटला आहे. शांत डोक्याने नियोजित खून केलेला आहे.' त्यांनी खुनासंदर्भातील 13 मुद्दे सांगत सर्व घटनेचा क्रम सांगितला. आणि तिघांनाही मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केलीय.\nकाल संतोष भवाळचे वकील गैरहजर होते. त्यांचा युक्तिवाद झाल्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कोर्टासमोर आपली बाजू मांडली. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे आणि आरोपी क्रमांक ३ नितीन भैलुमे या दोघांच्या वकिलांनी काल शिक्षेवर युक्तिवाद केला. या प्रकरणी न्यायालयाने तिन्ही आरोपींना शनिवारी दोषी करार दिलाय. 13 जुलै रोजी नगर जिल्ह्यात कोपर्डीत एका अल्पवयीम मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणी नगर सत्र न्यायालय काय निकाल देत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nकोपर्डी प्रकरण: आतापर्यंतचा युक्तिवाद\n- दोषी नंबर एक - जितेंद्र शिंदे\n- जितेंद्र शिंदेच्या वकिलांचाही युक्तिवाद पूर्ण\n- मी तिला मारलं नाही, शिंदेचा कोर्टात दावा\n- फाशीऐवजी जन्मठेप किंवा त्याहून कमी शिक्षेचा विचार करा - शिंदे\n- दोषी नंबर तीन - नितीन भैलुमे\n- दोषी नितीन भैलुमेच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण\n- मी निर्दोष आहे - नितीन भैलुमे\n- दोषीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही\n- तो 26 वर्षांचा विद्यार्थी असून त्याचं कुटुंब सर्वसामान्य\n- त्याचे पालक त्याच्यावर अवलंबून\n- त्याला गुन्ह्यात अडकवलंय, तो बलात्कार, हत्या प्रकरणात नव्हता\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nपुण्यात 11 मजली इमारतीत आग, सुरक्षा रक्षकांनी वाचवले दोघांचे प्राण\nआंबेनळी घाटात अपघातानंतर मृत कर्मचाऱ्यांचे मोबाईल गायब\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-demand-flyover-bridge-kudal-128524", "date_download": "2018-08-19T23:17:46Z", "digest": "sha1:Q3CBAUHMOBB74CNIY247ZLH7L4O6NCOS", "length": 15221, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News demand of flyover bridge in Kudal कुडाळात उड्डाण पूल न उभारल्यास आंदोलन | eSakal", "raw_content": "\nकुडाळात उड्डाण पूल न उभारल्यास आंदोलन\nगुरुवार, 5 जुलै 2018\nसिंधुदुर्गनगरी - मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करत असताना कणकवली शहराप्रमाणे कुडाळ शहरासाठीही उड्डाण पूल मंजूर करावे, अशी मागणी कुडाळ तालुका बचाव समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.\nसिंधुदुर्गनगरी - मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करत असताना कणकवली शहराप्रमाणे कुडाळ शहरासाठीही उड्डाण पूल मंजूर करावे, अशी मागणी कुडाळ तालुका बचाव समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. येत्या आठ दिवसात मागण्यांबाबत सकारात्मक विचार व्हावा, अन्यथा कुडाळ बंदची हाक देऊन जन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला.\nकुडाळ तालुका बाजार समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांची भेट घेऊन कुडाळ तालुक्‍यातून जाणाऱ्या चौपदरीकरणाच्या कामात बद्दल चर्चा करण्यात आली .यावेळी बचाव समितीचे अध्यक्ष अॅड राजीव बिले, प्रशांत राणे, काका कुडाळकर, संजय पडते, शिल्पा घुर्ये, गजानन कांळगावकर ,प्रज्ञा राणे, राजन नाईक, राजेंद्र जाधव, रूपेश पावसकर, सचिन काळप, सफराज नाईक, प्रसाद गावडे आदी सर्वपक्षीय नेते, नागरिक उपस्थित होते. बचाव समितीने सध्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.\nकुडाळ तालुक्‍यातील महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर जनतेला कोणत्या सुविधा मिळणार आहेत, याबाबत आजही या भागातील जनता अनभिज्ञ आहे. त्यामुळे काही भागातील जनता आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत आहे. ठेकेदारांकडून रस्ता सुरक्षा बाबतचे योग्य उपाय केले नसल्याने आतापर्यंत पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कित्येक जण जायबंदी झाले आहेत.\nकरण्यात आलेल्या मागण्या अशा -\nकसाल ते झारापपर्यंत दोन्ही बाजू सर्विस रोड करण्यात यावा.\nमहामार्गावर सद्यस्थितीत असलेले एसटी बस थांबे त्याच पद्धतीने नव्याने होणाऱ्या महामार्गावर असावेत.\nमहामार्गाच्या बहुतांशी भागात एका बाजूंना शेती व दुसऱ्या बाजूला लोकवस्ती अशी स्थिती आहे. त्यामुळे अंडरपास मंजूर करण्यात यावेत.\nकसाल ते झारापपर्यंत महामार्गावर थ्रीडी मॉडेल उपलब्ध व्हावे.\nकुडाळ शहरामध्ये आवश्‍यक त्याठिकाणी सर्कल मंजूर व्हावे.\nतेर्सेबांबर्डे पंचक्रोशी भागातील जनतेची बॉक्‍स वेलची मागणी पूर्ण करावी.\nकुडाळ आंबडपाल, मुळदे, घावनाळे गावांना जोडणारा हायवे जवळील रस्ता अस्तित्वात आहे त्याठिकाणी बॉक्‍स वेल स्वरूपात जोड रस्ता अस्तित्वात ठेवण्यात यावा.\nकुडाळ येथील राज हॉटेल ते आरएसएन हॉटेल पर्यंत उड्डाणपूल व्हावे.\n...तर कुडाळ बंद आंदोलन छेडू\nकुडाळ बचाव समितीच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या या सर्वांच्याच हिताचे असल्यामुळे जिल्हा प्रशासन यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा. त्यादृष्टीने येत्या आठ दिवसात योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा कुडाळ बंदची हाक देऊन जन आंदोलन छेडू, असा इशारा या समितीने जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांना दिला.\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-muncipal-safai-worker-102199", "date_download": "2018-08-19T23:17:34Z", "digest": "sha1:MEA2QYSWYPKFYNRAKS3TOJ7X6YHIVL7H", "length": 13242, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news muncipal safai worker शहरात आता 1.3 किलोमीटरला एक सफाई कर्मचारी | eSakal", "raw_content": "\nशहरात आता 1.3 किलोमीटरला एक सफाई कर्मचारी\nशनिवार, 10 मार्च 2018\nनाशिक : महापालिकेत सफाई कर्मचायांची कमतरता असली तरी नियोजन नसल्याने संपुर्ण व्यवस्थाचं कोलमडली होती परंतू आता सफाई व्यतिरिक्त टेबलांवर ठाण मांडून बसलेल्या सफाई कर्मचायांच्या हातात देखील झाडू देण्यात आल्याने उपलब्ध झालेले व नियमित काम करणाऱ्या 1474 सफाई कर्मचाऱ्यांची नियमाप्रमाणे 1.3 किलोमीटरला एक या प्रमाणे समानीकरण करून वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आता सिडको व सातपूर विभागावर अन्याय होत असलेल्याची ओरड थांबणार आहे.\nनाशिक : महापालिकेत सफाई कर्मचायांची कमतरता असली तरी नियोजन नसल्याने संपुर्ण व्यवस्थाचं कोलमडली होती परंतू आता सफाई व्यतिरिक्त टेबलांवर ठाण मांडून बसलेल्या सफाई कर्मचायांच्या हातात देखील झाडू देण्यात आल्याने उपलब्ध झालेले व नियमित काम करणाऱ्या 1474 सफाई कर्मचाऱ्यांची नियमाप्रमाणे 1.3 किलोमीटरला एक या प्रमाणे समानीकरण करून वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आता सिडको व सातपूर विभागावर अन्याय होत असलेल्याची ओरड थांबणार आहे.\nशहराच्या लोकसंख्येचा विचार करता 3700 सफाई कर्मचायांची आवशक्‍यता आहे. परंतू शहरात प्रत्यक्षात 1474 सफाई कर्मचारी आहेत. त्यातील 389 सफाई कर्मचारी झाडू मारण्याचे काम सोडून कारकुनी करतं होते. सफाई कर्मचारी भरती करण्याची मागणी अनेकदा नगरसेवकांकडून झाली. शासनाकडे देखील भरतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी प्रथम सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नावर काम करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम नाशिकरोड, पुर्व व पश्‍चिम विभागातील अतिरिक्त कर्मचारी अन्य विभागाकडे वळविताना कारकूनी करणाऱ्या 389 सफाई कर्मचाऱ्यांच्या हातात झाडू दिला. समानीकरणाचे धोरण अवलंबिताना शहरातील रस्त्यांच्या लांबीनुसार नियुक्तीचे आदेश देण्यात आले त्यानुसार शहरातील 1901 किलोमीटर रस्त्यांची लांबी गृहीत धरून 1.3 किलोमीटर रस्ता लांबीसाठी एक सफाई कर्मचारी देण्यात आला आहे. यापुर्वी सिडको विभागात झाडू काम करणाऱ्या सफाई कर्मचायांची संख्या फक्त नव्वद होती. नव्या नियोजनानुसार सिडको व सातपूर विभागाला अधिक कर्मचारी मिळाले आहे.\nविभागाचे नाव रस्त्याची लांबी (किलोमीटर) सफाई कर्मचारी संख्या\nनाशिक पुर्व 266.50 205\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/pentax-q10-compact-camera-with-zoom-lens-kit-5-15-mm-black-price-pe9xLH.html", "date_download": "2018-08-19T23:15:09Z", "digest": "sha1:JR4MSV4Z54G4BRK3IZBPNPRIB4LCUEOT", "length": 15436, "nlines": 385, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पेन्टॅक्स Q10 कॉम्पॅक्ट कॅमेरा विथ झूम लेन्स किट 5 15 मम ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपेन्टॅक्स Q10 कॉम्पॅक्ट कॅमेरा विथ झूम लेन्स किट 5 15 मम ब्लॅक\nपेन्टॅक्स Q10 कॉम्पॅक्ट कॅमेरा विथ झूम लेन्स किट 5 15 मम ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपेन्टॅक्स Q10 कॉम्पॅक्ट कॅमेरा विथ झूम लेन्स किट 5 15 मम ब्लॅक\nवरील टेबल मध्ये पेन्टॅक्स Q10 कॉम्पॅक्ट कॅमेरा विथ झूम लेन्स किट 5 15 मम ब्लॅक किंमत ## आहे.\nपेन्टॅक्स Q10 कॉम्पॅक्ट कॅमेरा विथ झूम लेन्स किट 5 15 मम ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपेन्टॅक्स Q10 कॉम्पॅक्ट कॅमेरा विथ झूम लेन्स किट 5 15 मम ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया पेन्टॅक्स Q10 कॉम्पॅक्ट कॅमेरा विथ झूम लेन्स किट 5 15 मम ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपेन्टॅक्स Q10 कॉम्पॅक्ट कॅमेरा विथ झूम लेन्स किट 5 15 मम ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपेन्टॅक्स Q10 कॉम्पॅक्ट कॅमेरा विथ झूम लेन्स किट 5 15 मम ब्लॅक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 5-15 mm\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 inch\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 460,000 Dots\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nपेन्टॅक्स Q10 कॉम्पॅक्ट कॅमेरा विथ झूम लेन्स किट 5 15 मम ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/01/set-webpage-as-your-desktop-wallpaper.html", "date_download": "2018-08-19T23:30:46Z", "digest": "sha1:RG4LF4CWYJZPZ56CYZ2YHH5KOOAZKYS6", "length": 8235, "nlines": 79, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "वॉलपेपर, होमपेज आणि सर्चपेज सर्व काही एकत्रच (नव्हे एकच !) - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / इंटरनेट (internet) / संगणक / वॉलपेपर, होमपेज आणि सर्चपेज सर्व काही एकत्रच (नव्हे एकच \nवॉलपेपर, होमपेज आणि सर्चपेज सर्व काही एकत्रच (नव्हे एकच \nमित्रहो नेटभेटवर आपण वेळोवेळी कामे जलद होण्यासाठी, वेळ वाचवण्यासाठी वेगवेगळ्या टीप्स पाहत असतो. आज आपण एक अशाच प्रकारची परंतु गमतीशीर ट्रीक शिकणार आहोत.\nबर्‍याचदा संगणक चालु केल्याकेल्या पहिल्यांदा ईंटरनेट चालु केला जातो. आज आपण एक अशी युक्ती पाहणार आहोत ज्यामध्ये संगणकाचा वॉलपेपरच इंटरनेटचं काम करतो. अगदी सोपी आणि मजेशीर गोष्ट आहे ही. नाही का\nतुमच्या आवडीच्या कोणत्याही वेबपेजला लाइव्ह वॉलपेपर मध्ये रुपांतरीत करण्याची पद्धती खालीलप्रमाणे -\n१. डेस्कटॉपवर Right Click करुन properties मध्ये जा.\n२. Display Properties ची विंडो उघडेल. त्यामध्ये Desktop या टॅब मध्ये जा.\n३. आता चित्रात दाखवील्याप्रमाणे Customize desktop या बटणावर क्लिक करा.\n४. यामध्ये web चा पर्याय निवडा. येथे My current homepage चा पर्याय निवडा.(बहुदा गुगलच असेल \n५. Ok वर क्लिक करा आणि Display Properties च्या मुख्य विंडोमध्ये apply आणि Ok वर क्लिक करा.\nआता डेस्कटॉप पहा , तुमची आवडती वेबसाईट चक्क वॉलपेपरच्या स्वरुपात अवतरलेली दीसेल.\nजर होमपेजव्यतीरीक्त इतर कोणती वेबसाईट वॉलपेपर म्हणुन वापरायची असेल तर वरील स्टेप ३ नंतर \"New\" चा पर्याय निवडा आणि नविन वेबसाईटची वेबलिंक द्या. अशा प्रकारे कोणतीही वेबसाईट वॉलपेपर म्हणुन ठेवता येईल आणि अगदी वेबब्राउजरमध्ये वाचल्याप्रमाणे वाचता देखील येईल.\nआणखी एक गंमत -\nजर अशा प्रकारे http://www.bing.com/ ही मायक्रोसॉफ्टची सर्च साईट वॉलपेपर म्हणुन ठेवली तर दररोज बदलणारा वॉलपेपर आणि सर्च इंजिन असे दोनही फायदे मिळवता येतात.\nवॉलपेपर म्हणुन ठेवलेल्या वेबसाईटवर वरच्या बाजुला माउस नेल्यावर एक करड्या रंगाचा पट्टा आणि डाव्या बाजुला एक छोटा त्रिकोण दीसतो. त्यावर क्लिक केल्यास विविध पर्याय दीसतील.\nयापैकी मुख्य दोन पर्याय आणि त्यांचा उपयोग खालीलप्रमाणे -\nलाईव्ह वेबपेजला आपल्या संगणकाचा वॉलपेपर बनवुन स्वतःचा वेळ तर वचवाच पण त्यासोबत इतरांना अचंबीतही करा.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nवॉलपेपर, होमपेज आणि सर्चपेज सर्व काही एकत्रच (नव्हे एकच \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-bribe-police-custody-60671", "date_download": "2018-08-19T22:59:11Z", "digest": "sha1:6QVJXAKSRSCQYQQTLTFUOVOGOBNQ5UW4", "length": 13754, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news bribe Police custody लाचखोरांना आता पोलिस कोठडीची हवा | eSakal", "raw_content": "\nलाचखोरांना आता पोलिस कोठडीची हवा\nबुधवार, 19 जुलै 2017\nसांगली - लाचप्रकरणी अटक केल्यानंतर तत्काळ दुसऱ्या दिवशी जामिनावर मुक्त होऊन मोकाट फिरणाऱ्या लाचखोरांना आता पोलिस कोठडीची हवा खाऊनच मग जामीन मिळणार आहे.\nसांगली - लाचप्रकरणी अटक केल्यानंतर तत्काळ दुसऱ्या दिवशी जामिनावर मुक्त होऊन मोकाट फिरणाऱ्या लाचखोरांना आता पोलिस कोठडीची हवा खाऊनच मग जामीन मिळणार आहे.\nलाचखोरांना अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडी न मागता थेट पोलिस कोठडीची मागणी करण्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला निर्देश मिळालेत. त्यानुसार जिल्ह्यात महिन्यात पाच केसमध्ये सातजणांना पोलिस कोठडीत मुक्काम करावा लागला. पोलिस ठाण्यात दाखल दैनंदिन गुन्हे आणि लाचप्रकरणी दाखल होणारे गुन्हे यात फरक आहे. ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांना अटक करून पुरावे शोधावे लागतात. मात्र लाचप्रकरणात गुन्हा दाखल होण्यापूर्वी जवळपास सर्वच पुरावा गोळा केला जातो. लाचप्रकरणात पुरावे गोळा करून आरोपींना अटक केली जात असल्यामुळे दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करताना पोलिस कोठडी कशासाठी मागायची असा प्रश्‍न तपास अधिकाऱ्यांपुढे असायचा. त्यामुळे आरोपीला न्यायालयीन कोठडीची मागणी केली जायची. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तत्काळ जामीन मंजूर होऊन लाचखोर मुक्त होत असत. परंतु हे चित्र आता बदलले आहे. लाचखोरांना किमान एक दिवस का होईना पोलिस कोठडीची हवा खाऊनच बाहेर यावे लागत आहे.\nलाचप्रकरणी अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयासमोर हजर करताना तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी अधिकारी करीत आहेत. त्यासाठी त्यांना निर्देश आहेत. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार चंद्रकांत किल्लेदार, पोलिस नाईक बाळासाहेब मगदूम यांना नुकतीच पोलिस कोठडी मिळाली. त्यानंतर जतचा वैद्यकीय अधिकारी डॉ. हबीब नदाफ, जात पडताळणी दक्षता समितीकडील पोलिस निरीक्षक राजन बेकनाळकर त्याचा चालक दत्तात्रय दळवी, काल अटक केलेला सागावचा मंडल अधिकारी समीर पटेल, आज पहाटे अटक केलेला वाहतूक पोलिस विनोद कदम यांना लाचप्रकरणात पोलिस कोठडीची हवा खावी लागली.\nलाचप्रकरणात एखाद्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो थेट मुक्त होत असे. त्यामुळे नागरिकांतून आश्‍चर्य व्यक्त व्हायचे. लाचखोरांना कायद्याचा थोडातरी धाक असण्याची आवश्‍यकता होती. लाचप्रकरणाचे शंभरहून अधिक खटले प्रलंबित आहेत. निकाल लागून पुढे केव्हा तरी शिक्षा होईल. परंतु आता लाच घेतल्यानंतर कोठडीत थोडा काळ तरी मुक्काम करावा लागेल असा संदेश लाचखोरांपर्यंत निश्‍चित पोहोचला आहे.\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल...\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/6931-maharashtra-hsc-results-2018-declared", "date_download": "2018-08-19T23:07:39Z", "digest": "sha1:RBQPRMKKYMVPUMWVCZVXF3Y4XY4CWTCJ", "length": 6071, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, 88.41 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, 88.41 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण\nजय महाराष्ट्र न्युज, मुंबई\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी बारावी परीक्षेचा निकाल 88.41 टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या संख्येमध्ये एक टक्क्यांनी घट झाली असून यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे.\nविभागनिहाय टक्केवारीचा विचार केल्यास दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणचा निकाल सर्वाधिक म्हणजे 94.85 % लागला आहे. तर नाशिकचा निकाल मात्र सर्वात कमी 86.13 % लागला आहे.\nविद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 12 जून रोजी सकाळी 11 वाजता गुणपत्रिकांचं वाटप करण्यात येईल.\nबारावी परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर\nदहावीचा निकाल जाहीर...यावर्षीही मुलींनीच मारली बाजी\nशेतकऱ्यांची आक्रमक भूमिका,१ जूनपासून जाणार संपावर...\nविधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप - शिवसेनेचं वर्चस्व\nबारावी परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/12/ca13and14dec2017.html", "date_download": "2018-08-19T23:05:31Z", "digest": "sha1:M3JJJMZ6WXMOVZRZKSFZXBZ62EPPWWVF", "length": 19458, "nlines": 134, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १३ व १४ डिसेंबर २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी १३ व १४ डिसेंबर २०१७\nचालू घडामोडी १३ व १४ डिसेंबर २०१७\nनेत्यांवरील खटल्यांसाठी विशेष न्यायालये\nगुन्हे दाखल असलेल्या खासदार आणि आमदारांसाठी केंद्र सरकारने १२ विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ डिसेंबर रोजी केंद्र सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात ही माहिती देण्यात आली असून, यासाठी ७.८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nसरकारी आकडेवारीनुसार २०१४ पर्यंत भारतातील एकूण १५८१ खासदार आणि आमदारांविरोधात १३५०० खटले सुरु आहेत. न्यायालयातील संथप्रक्रियेमुळे हे खटले प्रलंबित राहतात.\nराजकीय नेत्यांवरील फौजदारी खटले वेगाने मार्गी लागावेत, यासाठी केंद्र सरकारने विशेष न्यायालये स्थापन करावीत, असे आदेश सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबर महिन्यात दिले होते. यासाठी कोर्टाने ८ आठवड्यांची मुदतही दिली होती.\nदिग्दर्शक, अभिनेते नीरज व्होरा कालवश\n'खिलाडी 420', 'फिर हेराफेरी' या चित्रपटांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे, तर 'विरासत', 'रंगीला', 'मन' या चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे १४ डिसेंबर रोजी सकाळी मुंबईत निधन झाले.\nभारतातले DNA फिंगरप्रिंटचे जनक लालजी सिंह यांचे निधन\nभारतातले DNA फिंगरप्रिंटचे जनक म्हणून ओळखल्या जात असलेल्या प्रसिद्ध DNA वैज्ञानिक डॉ. लालजी सिंह यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले आहे.\nडॉ. लालजी सिंह यांनी भारतात प्रथमच गुन्हे अन्वेषणाला १९८८ साली नवी दिशा देण्यासाठी DNA फिंगरप्रिंट तंत्रज्ञान विकसित केले होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात BHU चे कुलगुरू पद तसेच हैदराबादच्या सेंटर फॉर सेलुलर मॉलिक्यूलर बायोलॉजी संस्थेचे संचालक पद सुद्धा भूषविलेले होते.\nत्यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्या शरीराची DNA तपासणी देखील केली होती. त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले गेले होते.\nसध्याचे कर्णधार रोहित शर्माचे विक्रमी व्दिशतक\nदुसऱ्या भारत-श्रीलंका एकदिवसीय सामन्यात भारताने तब्बल ३९२ धावांचा डोंगर उभा केला.\nपहिल्या सामन्यात भेदक कामगिरी केलेल्या श्रीलंकेच्या गोलंदाजांनाप्रत्युत्तर देत कर्णधार रोहित शर्माने कारकिर्दीतील तिसरे व्दिशतक झळकाविण्याचा पराक्रम केला. रोहितने सलामीला येत नाबाद २०८ धावा केल्या.\nया आव्हानासमोर श्रीलंकेला ५० षटकांत २५१ धावांपर्यंतच मजल मारता आली. १४१ धावांनी मिळविलेल्या या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली.\nनॉर्वेमध्ये इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक\nभारतामध्ये सध्या 2G, 3G आणि 4G सारखा इंटरनेट स्पीड दिला जात आहे. मात्र, भारत जगाच्या इंटरनेट स्पीडच्या तुलनेत 'स्लो' असल्याची माहिती समोर आली आहे. जगातील पहिल्या १०० देशांच्या यादीतही भारताला स्थान मिळालेले नाही.\n'ओक्ला' या संस्थेने मोबाईल इंटरनेट स्पीडबाबत सर्वेक्षण केले होते. यामध्ये ही बाब पुढे आली आहे. इंटरनेटच्या स्पीडमध्ये सध्या भारत जगात १०९ व्या स्थानावर आहे. तर ब्राँडबँड स्पीडमध्ये ७६ व्या स्थानी आहे.\nनॉर्वेमध्ये मोबाईल इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक म्हणजे ६२.६६ एमबीपीएस आणि नेदरलँडमध्ये ५३.०१ एमबीपीएस आहे. तर आईसलँडमध्ये ५२.७८ एमबीपीएस इतका आहे.\nनेपाळमध्ये विरोधी पक्षाने संसदीय निवडणुकीत दोन तृतीयांश जागा जिंकल्या\nनेपाळमध्ये संसदेच्या खालच्या सभागृहातील सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत १६५ मतदारसंघापैकी डाव्या आघाडीने ११३ जागा जिंकल्या आहेत.\nतसेच सभागृहात सत्ताधारी नेपाळी कॉंग्रेस पक्षाला फक्त २१ जागा मिळाल्या. तर राष्ट्रीय जनता पक्ष (नेपाळ) ने ११ आणि संघिया समाजवादी फोरम (नेपाळ) ने १० जागा मिळवल्या.\nयाशिवाय आतापर्यंत ३३० जागांपैकी ३२३ जागा सात प्रांतीय विधानसभा निर्वाचित झाल्या आहेत. CPN (UML) आणि CPN (माईस्ट सेंटर) च्या डाव्या आघाडीने २३५ जागा मिळवल्या आहेत. तर नेपाळी कॉंग्रेस पक्षाने ४० आणि इतरांनी ४८ जागांवर विजय मिळविला आहे.\nनेपाळ हा दक्षिण आशियातील सर्वबाजुने भूमिने वेढलेला मध्यवर्ती हिमालयी देश आणि भारताचा शेजारी आहे. या देशाची काठमांडू ही राजधानी असून देशाचे चलन नेपाळी रुपया हे आहे. देशाचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष बिध्या देवी भंडारी या आहेत.\nओमानमध्ये दुसरी UNWTO/UNESCO जागतिक पर्यटन व संस्कृती परिषद संपन्न\nओमानची राजधानी मस्कट येथे ११ व १२ डिसेंबर २०१७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पर्यटन संघटना (UNWTO)/ संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) द्वारा आयोजित दुसरी 'जागतिक पर्यटन व संस्कृती परिषद' संपन्न झाली. 'फोस्टरिंग सस्टेनेबल डेवलपमेंट' या विषयाखाली ही परिषद भरवली गेली होती.\nकेंद्रीय संस्कृती राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले.\nसंयुक्त राष्ट्रसंघाने २०१७ हे विकासासाठी शाश्वत पर्यटनाचे जागतिक वर्ष म्हणून घोषित केले. फेब्रुवारी २०१५ मध्ये कंबोडियामध्ये पहिली जागतिक परिषद भरविण्यात आली होती.\nसंयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESC) ही फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरात स्थित संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे.\nया संघटनेची स्थापना १६ नोव्हेंबर १९४५ रोजी लंडन, ब्रिटन येथे करण्यात आली. UNESCO मध्ये १९५ सदस्य राज्ये/राष्ट्रे आहेत आणि १० सहकारी सदस्य आहेत.\nवर्ष १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) याची स्थापना केली गेली. जागतिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या संघटनेचे मुख्यालय मॅड्रिड (स्पेन) येथे आहे. संघटनेत १५६ सदस्य देश, ६ सदस्य प्रदेश आणि ५०० संलग्न सदस्य संस्था आहेत.\nसंयुक्त राष्ट्रसंघाकडून दिवाली 'पॉवर ऑफ वन' पुरस्कारांनी ६ राजनैतिकांचा सत्कार\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्कमधल्या मुख्यालयात शांतीपूर्ण आणि सुरक्षित जग उभारण्यामध्ये योगदान देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघामधील ६ राजनैतिकांना प्रथम दिवाली 'पॉवर ऑफ वन' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nमॅथ्यू रिक्रॉफ्ट (ब्रिटिश राजदूत),\nनवाफ सलाम (लेबेनॉनचे राजदूत)\nलक्ष्मी पुरी (भारतीय महिला प्रमुख),\nमगेद अब्देलअजीज (इजिप्तचे माजी स्थायी प्रतिनिधी),\nइयॉन बोत्नारू (मोल्दोवाचे माजी स्थायी प्रतिनिधी)\nयूरी सर्गेयेव (युक्रेनचे माजी स्थायी प्रतिनिधी).\nअमेरिकेच्या डाक सेवाद्वारा मागील वर्षी दिवाली स्टॅम्प प्रसिद्ध करण्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने दिवाली 'पॉवर ऑफ वन' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-unequality-wealth-india-5205?tid=120", "date_download": "2018-08-19T22:59:30Z", "digest": "sha1:4KEGL6RICODHUQAKSVEYX57FDVOXPLVE", "length": 18165, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agrowon, agralekh on unequality of wealth in india | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 24 जानेवारी 2018\nस्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजतागायत कोणत्याही राज्यकर्त्याने ‘संपत्ती विकेंद्रीकरण’ गांभीर्याने घेतले नाही. उलट पैशाकडे पैसा कसा जाईल, अशीच धोरणे राबविली आहेत.\nभारतातील काही उद्योगपतींची संपत्ती एका वर्षात दुप्पट झाल्याचे ‘ब्लूमबर्ग’ने नुकतेच जाहीर केले होते. आर्थिक विषमतेची त्याही पुढील बाब म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात देशात निर्माण झालेल्या एकूण संपत्तीपैकी ७३ टक्के संपत्तीचा ओघ एक टक्का अतिश्रीमंत व्यक्तीकडे वळल्याचे ऑक्सफॅमने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. दावोसमध्ये होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून या देशात गरिबांचा केवळ पुळका असल्याचा आव आणून प्रत्यक्ष धोरणे मात्र उद्योजक-अतिश्रीमंतांची संपत्ती कशी वाढेल, अशीच राबविली जात आहेत, हेच वरील दोन्ही अहवालातून स्पष्ट होते. त्यामुळे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा ‘गरिबी हटाव’ नारा असो की सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक विकासाच्या गप्पा असो, हे सर्व फोलपणा आहे, हेच यातून सिद्ध होते.\n१९९० पर्यंत या देशात गरिबी, आर्थिक विषमता हे मुद्दे धोरणकर्त्यांच्या चर्चेत तरी होते, त्यानंतरच्या खुल्या अर्थव्यवस्थेच्या काळात ‘विषमता निर्मूलन’ हे ध्येयच आपण विसरून गेलो आहोत. आणि विकासदर, संपत्ती वृद्धीदर यावरच देशाच्या प्रगतीचे मोजमाप चालू आहे. विकासाचा दर आणि गती ही वाढायलाच हवी, परंतु नेमका कोणाचा विकास होतोय, त्याचे वाटप कसे होत आहे, हे पाहणेही गरजेचे आहे. तसे झाले नाही तर भविष्यात देशातील आर्थिक विषमतेचे चित्र विदारक असेल आणि त्यातून अनेक सामाजिक समस्या निर्माण होतील.\nथोर अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटी आणि लुकास चॅन्सेल यांनी प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधात भारत संपत्तीच्या विषमतेत १९२२ पासून अग्रक्रमावर असल्याचे विशद केले आहे. स्वातंत्र्यानंतर ही आर्थिक विषमतेची दरी कमी व्हावी, असे मत तत्कालीन अनेक विचारवंत, अर्थतज्ज्ञांनी मांडून त्याकरिता उपायदेखील सुचविले होते. ‘खेड्याकडे चला’ हा गांधीजींच्या नाऱ्याचा संदेश शेतकरी, मोलमजुरी करणारा, लहान-कुटीरोद्योग करणारा यांच्या उत्थानाचा कार्यक्रम राबवा, असा होता. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजतागायत कोणत्याही राज्यकर्त्यांनी ‘संपत्ती विकेंद्रीकरण’ गांभीर्याने घेतले नाही. उलट पैशाकडे पैसा कसा जाईल, अशीच धोरणे राबविली आहेत. त्यामुळे मोदी यांनी आर्थिक धोरणे आखताना केवळ काही लोकांच्या फायद्याकडे लक्ष न देता सर्वांचेच जीवनमान उंचावेल, अशा धोरणाचा अवलंब करावा, असे ऑक्सफॅम इंडियाने सुचविले आहे.\nयापूर्वीच्या तिन्ही अर्थसंकल्पांत उद्योजकांवर सवलती, सुटीची खैरात उधळणारे मोदी हा सल्ला किती गांभीर्याने घेतील, त्याचा प्रत्यय आगामी अर्थसंकल्पात येईलच. या देशातील आर्थिक विषमता दूर करायची असेल तर ते काम एक-दोन वर्षांत होणार नाही, त्यासाठीचे दीर्घकालीन धोरण अवलंबून ते प्रभावीपणे राबवावे लागेल, हेही लक्षात घ्यायला हवे. भारतासह जगभरात क्षमाला एकतर मोल नाही आणि गौरवही नाही. ही मानसिकता बदलावी म्हणूनच ऑक्सफॅमने आपल्या अहवालाचे शीर्षक ‘रिवार्ड वर्क, नॉट वेल्थ’ असे दिले आहे. या देशातील कष्टकरी, श्रमिक वर्गाला त्याच्या श्रमाचे उचित मोल मिळेल आणि त्याच्या कार्याचा गौरव व्हायला सुरवात होईल तेव्हापासून आर्थिक विषमतेची दरी हळूहळू मिटायलाही प्रारंभ होईल.\nभारत नरेंद्र मोदी narendra modi विकास शोधनिबंध अर्थसंकल्प शीर्षक\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nअटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्तभारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते...\nस्वातंत्र्य संग्रामातील ग्रामीण सहभागब्रिटिश सत्तेविरोधी स्वातंत्र्य चळवळीत केवळ शहरी...\nसापळ्यात अडकलाय शेतकरीयावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात बीटी कापसावर एक...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nपंढरपुरीला ग्रहणराज्यामध्ये म्हैसपालनाचा अवलंब पूर्वापार असून,...\nमहावितरणचे फसवे दावे अाणि सत्य स्थिती जी कंपनी गेली अाठ वर्षे शेतीपंप वीज वापराच्या...\nदिशाभूल करणाऱ्या प्रचाराचे बळी आज देशात जवळपास ९८ टक्के बीटी कापूसच आहे. हे सर्व...\nयंत्र-तंत्राचा विभाग हवा स्वतंत्रराज्य सरकारांनी जिल्हानिहाय कृषी अभियंत्यांची...\nकुंपणच राखेल शेतचार जून रोजी ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘या...\nलावलेली झाडे जगवावी लागतीलराज्यातील वृक्षांची संख्या कमी झाल्याने आपल्याला...\nअनियमित पावसाचा सांगावापावसाळ्याचे दोन महिने संपले आहेत. या काळातील...\nडोंगराचे अश्रू कोण आणि कधी पुसणारडोंगराची व्याख्या काय\n‘ऊस ठिबक’ला हवे निधीचे सिंचनराज्यातील दुष्काळी भागातील काही उपसा सिंचन...\nतणनाशकावरील निर्बंध वाढवणार समस्यादेशात लागवडीसाठी मान्यता नसलेल्या हर्बिसाइड...\nदेशात तंट्यांचा प्रमुख मुद्दा जमीनचमहसूल खात्याच्या बेजबाबदार कार्यपद्धतीत मूलभूत...\nखासगीकरणाची वाट चुकीचीकेंद्र सरकारची कठोर धोरणे सार्वजनिक क्षेत्रातील...\nजल निर्बंध फलदायी ठरोत दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पडणारा...\nप्रश्‍न प्रलंबित ठेवणारे महसूल खाते महाराष्ट्रातील महसूल खात्याला पेंडिंग प्रकरणातील...\nव्यापार युद्धाच्या झळा कोणालाकेंद्राने हमीभावात केलेल्या वाढीवर सध्या जोरदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/special-reports-on-manual-scavenging-in-akluj-260867.html", "date_download": "2018-08-20T00:02:19Z", "digest": "sha1:2GQCCCCYGNUVU325XAULLUGCJVJOXOCL", "length": 13404, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अकलूजमध्ये सफाई कामगारांना चक्क हाताने काढायला लावला मैला", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nअकलूजमध्ये सफाई कामगारांना चक्क हाताने काढायला लावला मैला\nआशिया खंडातली नंबर एकची ग्रामपंचायत म्हणून लौकिक असलेल्या अकलूजमध्ये अमानवी घटना पाहायला मिळालीय. ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सफाई कामगारांना चक्क हाताने मैला काढायला लावल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातोय.\n17 मे : आशिया खंडातली नंबर एकची ग्रामपंचायत म्हणून लौकिक असलेल्या अकलूजमध्ये अमानवी घटना पाहायला मिळालीय. ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सफाई कामगारांना चक्क हाताने मैला काढायला लावल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातोय.\nहातानं मैला उचलण्याचं काम सुरू आहे, ते अशिया खंडातली एक नंबरची ग्रामपंचायत असणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीमध्ये. इंदिरानगर वसाहतीमध्ये बळवंत कुचेकर आणि मच्छिंद्र जाधव हे सफाई कामगार हातानं सार्वजनीक शौचालयाच्या टाकीतला मैला काढतायेत.\nहातानं मैला उचलणं म्हणजे मानवी हक्काचं उल्लंघन...मग मैला हातानं उचलण्याचे आदेश देणाऱ्या आरोग्य अधिकारी कचरे, ग्रामसेवक शिवाजी कदम आणि सीईओ माणिकराव इंगवले आदींवर कारवाई व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलीय.\nग्रामपंचायतीच्या नोकरीत असणाऱ्यांनाच हे काम करावं लागत असल्यानं,आता ही प्रथा बंद करण्याबरोबरच ज्या अधिकाऱ्यांनी हे काम करायला सांगितलं. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी युवासेनेनं केलीय.\nएकीकडे आशिया खंडातली नंबर एकची ग्रामपंचायत असल्याचे अभिमानाने सांगणाऱ्या अकलूजमध्ये दिव्याखाली अंधार अशीच काहीशी स्थिती आहे. त्यामुळे या अमानवी कृत्याची दखल प्रशासन घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: अकलूजअकलूज ग्रामपंचायतग्रामपंचायतसफाई कामगार\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nपुण्यात 11 मजली इमारतीत आग, सुरक्षा रक्षकांनी वाचवले दोघांचे प्राण\nआंबेनळी घाटात अपघातानंतर मृत कर्मचाऱ्यांचे मोबाईल गायब\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/03/how-to-design-blog-templates.html", "date_download": "2018-08-19T23:33:19Z", "digest": "sha1:77VDXFWY3EO3NTKIKTERUH2EZJUMXF4F", "length": 13387, "nlines": 83, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "आपल्या ब्लॉगची टेम्प्लेट स्वतःच डिझाइन करा. - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / ब्लॉग टीप्स (Blog Tips) / आपल्या ब्लॉगची टेम्प्लेट स्वतःच डिझाइन करा.\nआपल्या ब्लॉगची टेम्प्लेट स्वतःच डिझाइन करा.\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nमित्रांनो काही महिन्यांपुर्वी ब्लॉगर.कॉमने ब्लॉगमध्ये स्वतंत्र पाने जोडण्यासाठी pages ही सुविधा उपलब्ध करुन दीली होती. त्याबद्दल लिहिलेल्या लेखात मी म्हंटले होते की ब्लॉगर आता लवकरच वर्डप्रेसवर मात करेल. गेल्या आठवड्यात ब्लॉगर.कॉम ने आणखी एक नविन सुविधा उपलब्ध करुन दीली आहे आणि ही सुविधा इतकी जबरदस्त आहे की यामुळे वर्डप्रेस.कॉमची कंबरच मोडणार आहे. तर मित्रहो, ब्लॉगर.कॉमच्या या नव्या सुविधेमुळे आता तुम्ही स्वतःच स्वतःची टेम्प्लेट डीझाईन करु शकता. आणि यासाठी तुम्हाला Html आणि CSS कोडचा एक शब्दही लिहावा लागणार नाही.\nब्लॉगर ने टेम्प्लेट डीझाईन करण्यासाठीची सोपी पद्धत विकसीत केली आहे. या पद्धतीला WYSIWYG असे म्हणतात. WYSIWYG म्हणजे What You See Is What You Get. याचाच अर्थ टेम्प्लेट बनवताना आपण दिलेल्या अनेक पर्यायांपैकी पर्याय निवडत जायचे, त्यासाठीचा कोड आपोआप तयार होत जातो. चला तर मग आपली स्वतःची टेम्प्लेट करुया. (आता तरी जुनाट, निरस ब्लॉगर टेम्प्लेट बदलुन ब्लॉगला रंगरंगोटी करायला तयार व्हा \n( उदाहरणार्थ मी माझ्या www.salilchaudhary.co.cc या ब्लॉगसाठी नुकताच डीझाईन केलेली नविन टेम्प्लेट पहा.)\nसध्या ही सुविधा draft.blogger.com येथे उपलब्ध करण्यात आलेली आहे. draft.blogger.com ला भेट देउन लॉग्-ईन करा.\nब्लॉगच्या Dashboard मध्ये Layout चा पर्याय निवडा.\nयेथे नविन Template Designer चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.\nआता खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे टेम्प्लेटसचे अनेक पर्याय दीसतील. डाव्या बाजुला असलेले Templates , Background , Layout आणि Advanced असे चार मुख्य पर्याय दीसतील. या प्रत्येक पर्यायाची आता आपण माहिती घेउया.\nयेथे Simple , Picture window , Awesome inc आणि watermark असे चार टेम्प्लेटसचे पर्याय दीसतील. या प्रत्येक पर्यायाखाली टेम्प्लेटचे चार आणखी पर्याय दीसतील. म्हणजे एकुण सोळा पर्यायांपैकी टेम्प्लेटची बेसीक डिजाईन निवडता येईल. यापैकी तुमची आवडती टेम्प्लेट निवडा. (फक्त एवढेच पर्याय आहेत हे पाहुन चिंताग्रस्त होऊ नका, पुढे बरीच कलाकुसर करायची आहे)\nतुम्ही निवडलेल्या टेम्प्लेटची रंगसंगती बदलण्याचे अनेक पर्याय येथे दीसतील. तसेच ब्लॉगचे Background बदलण्यासाठी अनेक पर्याय दीसतील. (खालील चित्र पहा)\nयामधुन ब्लॉगसाठी आवडती रंगसंगती निवडा आणि आवडते Background निवडण्यासाठी वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे क्लिक करा. येथे Background images चा खजिनाच दडलेला आहे. एवढेच नव्हे तर ब्लॉगच्या विषयानुसार Background images चे वर्गीकरण देखिल केले आहे.\nउदाहरणार्थ पाककृती , कला, तंत्रज्ञान , निसर्ग , विज्ञान , मनोरंजन , हस्तकला अशा अनेक विषयांना अनुसरुन Background images येथे दीसतील. त्यापैकी आवडत्या Background image वर क्लिक केल्यास आपोआप आपल्या ब्लॉगवर ती टेम्प्लेट (आणि Background image) कशी दिसेल त्याचे प्रात्यक्षीक खाली पाहता येईल.\nब्लॉग टेम्प्लेट डीझाईनींग मधील हा सगळ्यात कठीण भाग आहे मात्र टेम्प्लेट डीझाईनर मुळे हे काम चुटकीसरशी संपवता येते. Layout मध्ये तीन उपपर्याय दीसतील ते असे - Body Layout , Footer Layout, Adjust width.\nBody Layout - टेम्प्लेटसाठी एक कॉलम, दोन कॉलम , तीन कॉलम किंवा चार कॉलम असे प्रकार येथे निवडता येतात. त्याचप्रमाणे Sidebar डाव्या बाजुला असावा की उजव्या ते देखील येथे निवडता येते.\nFooter Layout - Footer म्हणजे ब्लॉगच्या पायथ्याजवळील भाग. हा भाग एक कॉलम, दोन कॉलम किंवा तीन कॉलम प्रकारात मोडणारा असावा ते येथे निवडता येते.\nAdjust width - ब्लॉगची रुंदी आणि साईडबारची रुंदी बदलण्यासाठी हा पर्याय वापरावा. (मला टेम्प्लेटसंबंधी विचारल्या जाणार्‍या प्रश्नांमध्ये याबद्दल सर्वात जास्त विचारणा होत असे. आता मात्र ब्लॉगर्सना स्वतःच आपल्या ब्लॉगची रुंदी कीती असावी ते ठरवता येईल.\n4. Advanced - ब्लॉगर टेम्प्लेटमध्ये वापरले जाणारे विविध रंग, फाँट्स, फाँट्सचा आकार अशा अनेक घटकांमध्ये बदल करण्यासाठी हा पर्याय दीलेला आहे. ब्लॉग वाचताना वाचकांना त्रास होउ नये (readability and accessibilty) अशा प्रकारे रंग आणि फाँट्सचा वापर करावा. जर Background image गडद रंगात असेल तर फाँट्ससाठी पांढरा रंग वापरावा आणि जर Background image हलक्या रंगाची असेल तर फाँट्ससाठी काळा किंवा दुसरा कोणताही गडद रंग वापरावा.\nब्लॉगर मित्रांनो आता अजिबात थांबु नका . त्वरीत draft.blogger.com ला भेट द्या आणि आपल्या ब्लॉगला नविन रुपात सजवा.\nया लेखाबद्दल प्रतीक्रीया अवश्य द्या आणि तुमच्या ब्लॉगचे नाव देखिल. (त्यामुळे मला तुमचा ब्लॉग पाहताही येईल आणि तुमच्या ब्लॉगचा pagerank आणि trafic वाढण्यास मदत होईल )\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nआपल्या ब्लॉगची टेम्प्लेट स्वतःच डिझाइन करा. Reviewed by Salil Chaudhary on 10:40 Rating: 5\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2015/11/how-to-track-email-receipts-in-gmail.html", "date_download": "2018-08-19T23:31:55Z", "digest": "sha1:CPM553MWNEZDMXDOQ2GERY4OG5SBXLLZ", "length": 7289, "nlines": 68, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "आपण जीमेल मधून पाठविलेली ईमेल केव्हा वाचली गेली हे ओळखा ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nआपण जीमेल मधून पाठविलेली ईमेल केव्हा वाचली गेली हे ओळखा \nमध्यंतरी एकदा माझ्या मनात विचार आला की व्हॉट्स अ‍ॅपमध्ये जसा मेसेज मिळाला आहे किंवा मेसेज वाचला गेला आहे असे दर्शविण्यासाठी दोन हिरव्या बरोबरच्या खुणा दिसतात्...अगदी तशाच जर जीमेल मध्ये पण दिसल्या तर \nआयडीया तर चांगली होती म्हणून जरा गुगल सर्च करुन पाहिलं तर खरोखरच एक अशी सेवा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. गुगलने स्वतः जीमेल मध्ये ही सुविधा दिलेली नसली तरी एक गुगल क्रोम एक्स्टेंशन उपलब्ध आहे ज्याचा वापर करुन आपण अगदी व्हॉट्स अ‍ॅप प्रमाणेच आपण पाठवलेला ईमेल मेसेज वाचला गेला की नाही हे पाहू शकतो.\nखालील चित्र पाहिल्यावर मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येईल.\nतर मित्रांनो, आपण आज ज्या गुगल क्रोम एक्स्टेंशन बद्दल जाणून घेणार आहोत त्याचे नाव आहे मेलट्रॅक. नावाप्रमाणेच ईमेल ट्रॅकींगसाठी याचा उपयोग होतो.\nमेलट्रॅक हे मोफत आणि विकत अशा दोनीही प्रकारात उपलब्ध आहे. आपल्याला फार जास्त अ‍ॅडव्हान्स फीचर्सची आवश्यकता नसेल तर मोफत उपलब्ध असलेले मेलट्रॅक पुरे आहे.\nखाली दिलेल्या व्हीडीओ मध्ये मेलट्रॅक कसे इंस्टॉल करायचे, जीमेल सोबत कसे जोडायचे आणि ईमेल ट्रॅक करण्यासाठी कसे वापरायचे ते मराठीत समजावून सांगीतले आहे.\nमित्रांनो हे नविन टूल आणि हा व्हीडीओ कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. आणि हो असेच अनेक उपयोगी व्हीडीओ पाहण्यासाठी नेटभेटच्या युट्युब चॅनेलला जरुर सबस्क्राईब करा \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nआपण जीमेल मधून पाठविलेली ईमेल केव्हा वाचली गेली हे ओळखा \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aidssupport.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2018-08-20T00:00:32Z", "digest": "sha1:PY7AUF4R3B76VWMA2CM27VGIGM3W7ULE", "length": 9305, "nlines": 88, "source_domain": "aidssupport.aarogya.com", "title": "नवरात्रीत रंगणार आता \"पॉझिटिव्ह' जागर! - एड्स मदत गट - मराठी", "raw_content": "\nएच. आय. व्ही. म्हणजे काय\nएच.आय.व्ही बद्दल काही तथ्य\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nमुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी नवरात्रीत रंगणार आता \"पॉझिटिव्ह' जागर\nनवरात्रीत रंगणार आता \"पॉझिटिव्ह' जागर\nएचआयव्हीसह जगणाऱ्यांचे प्रमाण खूप वेगाने वाढत असले; तरीही या \"पॉझिटिव्ह' लोकांविषयी सर्वसामान्यांच्या मनात अद्यापही अढी आहे. पॉझिटिव्ह लोकांविषयी असलेले अनेक उलटसुलट गैरसमज व एचआयव्हीचा नेमका प्रादुर्भाव कसा होतो, याची माहिती देण्यासाठी यंदा नवरात्रोत्सव मंडळांनी \"पॉझिटिव्ह जागर' सुरू केला आहे. शहरांतील अनेक नामवंत नवरात्रोत्सव मंडळांनी या सोहळ्यानिमित्त एकत्र येणाऱ्या गरबाप्रेमींना एचआयव्हीबाबत नेमकी माहिती देण्यासाठी यावर्षीपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. आदेश बांदेकरच्या मराठमोळ्या दांडियामध्येही यंदा \"पालवी'सारख्या संस्था राबवीत असलेल्या सामाजिक उपक्रमांविषयी माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.\nनवरात्रीनंतर गर्भपातासाठी येणाऱ्या कुमारवयीन मुलींचे प्रमाणही वेगाने वाढते आहे, याबाबत काही ठोस आकडेवारी उपलब्ध नसली, तरीही हे प्रमाण वाढते असल्याचे बॉम्बे रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनुषा रेड्डी सांगतात. म्हणूनच या वेळी आरोग्यावर काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांनी या विषयावर; तसेच असुरक्षित संबंधातून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक प्रश्‍नांबाबत विस्तृत माहिती देण्यासाठी नवरात्र मंडळांशी संपर्क साधून जनजागृतीचा उपक्रम यंदा राबविण्यात आला आहे.\nमहाराष्ट्र एड्‌स नियंत्रण सोसायटीच्या माध्यमातूनही गणेशोत्सव, नवरात्रोत्सवामध्ये हे उपक्रम राबविण्यात येतात. एचआयव्हीसह जगणाऱ्या माणसांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेला पाठिंबा, नव्या उपचारपद्धती, दृष्टिकोन बदलण्याची निकड, यासारख्या विविध गोष्टींवर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये मंडळे जनजागृती करीत आहेत. दांडिया खेळण्यासाठी आलेली ही सारी युवा मंडळी \"फेस्टिव्हल' मूड मध्ये असली, तरीही तीनेक मिनिटांसाठी या विषयांवर असलेल्या लघुनाट्याचा खूप मोठा प्रभाव होतो. एचआयव्ही नेमका काय आहे, याची माहिती अनेकांना असतेच; पण तो रोखण्यासाठी व टाळण्यासाठी काय करायला हवे, याचीही विचारणा त्या वेळी \"ऍव्हर्ट'सारख्या संस्थेचे आरोग्यदूत करतात.\nहे प्रश्‍न अनेकदा खूप मूलभूत असले, तरीही हा विषय समजून घेण्याची उत्सुकता मात्र त्यात दिसून येते, असा अनुभव दुर्गा नवरात्रोत्सव मंडळाचे सदस्य विजय चौगुले सांगतात. यापूर्वी अनेक मंडळांचे सदस्य या \"पॉझिटिव्ह' जागराबाबत फारसे उत्सुक नव्हते. आता मात्र हे प्रमाण वेगाने वाढीस लागले आहे, तेच या आरोग्य चळवळीतील \"पॉझिटिव्ह' सूचक आहे.\nसामाजिक सुरक्षा योजनांचा एचआयव्हीच्या रुग्णांवर त्रोटक उपचार\nएचआयव्ही बाधित रुग्णांनी आत्मविश्वासाने जगावे : वळीव\n‘संवाद’ने बदलली १.२५ लाख आयुष्ये\nखासगी लॅबमधील HIV चाचणीचीही माहिती मिळणार\nरेड रिबन एक्स्प्रेस २३ पासून पुण्यात\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/vitthal-pandharpur-marathi/vitthal-108071200040_1.html", "date_download": "2018-08-19T23:33:45Z", "digest": "sha1:BH3IAU4S3BCMPE5ZKUIFLTY6DB3C6MSN", "length": 17647, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Shree Vitthal, Hari Vitthal, Pandurang, Dharma vari, vitthal dandi, aashadhi ekadashi pandharpur | ''मी'' पण गळून जाण्याचा सोहळाः पंढरीची वारी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'मी' पण गळून जाण्याचा सोहळाः पंढरीची वारी\n''टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची''\nपावसाळा सुरु झाला की आषाढात पालख्यांचे वेध लागतात. आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकर्‍याचं व्रत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पादूका मिरवत या दिंड्या कैवल्याच्या पुतळ्याला भेटायला येतात.\nआषाढी-कार्तिकीला 'पंढरपुरा नेईन गुढी' म्हणत. सर्व महाराष्ट्रातून दिंडया येतात. अगदी कर्नाटकातून, गोव्यातूनही दिंडया येतात. नदी अनंत अडचणी आल्या तरी सर्वांना जीवन देत पुढे सागराशी एकरूप होण्यास आतुर झालेली असते तशीच ही विठ्ठल भकत्तीची गंगा, चंद्रभागेच्या काठाशी असणार्‍या पंढरीच्या विठ्ठलाशी एकरूप होते ती वारकरी सोहळ्याच्या रूपात.\nवारी हा अध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे. वारी हे एक व्रत आहे. संस्कार आहे. अट्टहासाने जोडलेला सदगुण आहे. एकात्मतेची गंगोत्री आहे. वारी हा भगवतभक्तीचा नुसता अविष्कार असून मुक्तीतील आत्मनंदाचा आणि भक्तीतील प्रेमसुखाचा अनुभव आहे. कारण वारकरी हा भागवत संप्रदाय आहे. या संप्रदायाची शिकवण अगदी साधी-सोपी आहे. प्रत्येकाने आपला व्यवसाय करावा, स्वधर्माचे पालन करावे पण हे करतांना पांडूरंगाचे स्मरण करावे हीच भक्ती. त्यात कोणी उच्च नीच नव्हते, कोण्या एका जातीचे संत नाहीत. संतकवी कोण्या एका गावाचे नाही घराण्याचेही नाहीत.\nसेना-न्हावी, सावता 'माळी', नामा 'शिंपी', गोरा 'कुंभार, नरहरी 'सोनार' कान्होपागा 'वारांगना', एकनाथ 'ब्राह्मण', तर चोखा 'महार' अशी एकात्मतेती शिकवण. विठ्ठलाच्या गावा जावे अशी एकात्मतेती शिकवण. विठ्ठलाच्या गावा जावे विठ्ठलरूप व्हावे हेच सत्य. विठ्ठलाला माऊली मानणार्‍या या संताच्या मनात विठ्ठल ही प्रेम-वात्सल्याची मुर्ती आहे. सासुरवाशीण मुलगी माहेराला जाते.\n{C} प्रतिवर्षी या प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यसाठी सकल संताची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघते. जागोजाग मुक्काम करीत पायी पंढरपुरास पोहचते. एका अर्थी ही संत साहित्य संमेलने होतात. चर्चा होतात. अनुभवी, अभ्यासू वारकर्‍यांची कीर्तने होतात. त्यातून टाळकर्‍यांचे सहज शिक्षण होते. वारीची ही वाट संतानी दाखविली. आणि याच मार्गावरून वाटचाल करीत जीवनालाच सदाचारी बनविले. हा मार्ग अनुभवसिद्ध आहे.\n एखादी सहल काढायची तर किती तयारी, विचार करावा लागतो जेवढी‍ सहलीला येणार्‍यांची संख्या जास्त तेवढा तणाव अजून वाढतो. पण वारीचं तसं नाही वारी ठराविक तिथीला निघते आषाढीला पोहचते. कोणाला निमंत्रण नाही. वर्गणी नाही. सक्ती नाही. पण विणेकर्‍याच्या भोवती दिडींचा आराखडा. रांगा किती, महिला किती, महिला वारकरी कुठं, सगळं काही ठरवल्यासारखं. 'गोपालकाल्यात' सर्वांच्या शिदोर्‍या एक करतात आणि नंतर वाटून घेतात, नकळत एकमेकांची प्रांपचिक दु:खेही वाटून घेतात.\nपंढरपुरात तीन लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल\n'श्री गुरुदेव दत्त' या नामजपाचे महत्त्व\nयावर अधिक वाचा :\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\n\"जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ....Read More\n\"अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील....Read More\n\"कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा...Read More\n\"अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा...Read More\n\"उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष...Read More\n\"काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात...Read More\n\"आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न...Read More\n\"प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही...Read More\nकाळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nafed-will-procured-onion-lasalgaon-maharashtra-2306", "date_download": "2018-08-19T22:56:43Z", "digest": "sha1:EOEYKIBDB7XBOCCYPV3GEPV7C7C4QE5A", "length": 16741, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, NAFED will procured onion in lasalgaon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘नाफेड’ करणार लासलगावात कांदाखरेदी\n‘नाफेड’ करणार लासलगावात कांदाखरेदी\nबुधवार, 25 ऑक्टोबर 2017\nनवीन कांदा येण्यास अजून दीड महिन्याचा अवधी आहे. या स्थितीत कांद्याची आवक कमी झाली असून मागणी वाढली आहे. ‘नाफेड’च्या कांदाखरेदीमुळे बाजारातील स्पर्धा वाढणार असून त्याचा कांद्याचे दर स्थिर राहण्यास उपयोग होईल.\n- नानासाहेब पाटील, संचालक-नाफेड\nनाशिक : दिल्लीमध्ये ३५ ते ४० रुपये किलो भावाने कांदा खरेदी करावा लागत असल्याने लासलगावमधून स्थानिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दिल्लीकरांसाठी कांदा खरेदी करण्याचे ‘नाफेड’ने ठरवले आहे, अशी माहिती ‘नाफेड’चे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिली.\nश्री. पाटील म्हणाले, की नुकतीच ‘नाफेड’च्या संचालक मंडळाची मुंबई येथे बैठक झाली. दिल्लीसाठी लासलगाव येथून कांदा खरेदी करुन तो पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. नवीन कांदा येण्यास अजून दीड महिना अवधी लागणार आहे. या स्थितीत दिल्लीतील ग्राहकांना कांदा उपलब्ध व्हावा यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.\nपावसामुळे खरिपातील कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यातच खरिपातील पोळ कांद्याची आवक महिन्याने पुढे ढकलली गेली. सद्यस्थितीत बाजारपेठेत विकला जाणारा कांदा हा साठवणुकीतील उन्हाळ हंगामातील आहे. हा कांदा आणखी पंधरा दिवस बाजारपेठेत विक्रीसाठी येईल, इतपत शिल्लक आहे. मात्र हा कांदा संपत असताना पोळ कांदा बाजारात येणार नसल्याने किमान महिनाभर कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्‍यता आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातून उन्हाळ कांद्याला मागणी आहे. दिवाळीच्या सुटीनंतर लिलाव सुरू झाले असले, तरीही प्रत्यक्षात कांदा देशांतर्गत बाजारपेठेत पाठवण्यास सुरवात झाली नाही. ती लवकरच होईल.\nगुजरातमध्ये नवीन कांद्याचे पीक चांगले आहे. राजस्थानमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू झाली असली, तरीही नवीन कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येण्यास आणखी तीन आठवड्यांचा कालावधी अपेक्षित आहे. कर्नाटकमध्ये सुरवातीला कमी पाऊस असल्याने नवीन कांद्याचे उत्पादन कमी होण्याची चिन्हे आहेत. आंध्र प्रदेशातील कर्नुल भागातील कांदा संपत आला आहे. मध्य प्रदेशात रांगडा (लेट खरीप) कांद्याचे उत्पादन मोठे होत असले, तरीही हा कांदा बाजारात येण्यास १५ डिसेंबर उजाडणार आहे. ही सारी परिस्थिती कांद्याला चांगला भाव मिळण्यास अनुकूल असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nबाजारपेठेत १५ ते १६ रुपये किलो भावाने कांदा विकत मिळत असताना दिल्लीसाठी कांदा खरेदी केला जावा, अशी सूचना ‘नाफेड’ला केली होती. त्यास प्रतिसाद मिळाला नाही. आता कांद्याचे भाव वाढू लागले असताना ‘नाफेड’तर्फे कांदा खरेदी करून पाठवा, असे सांगण्यास सुरवात झाली.\n- चांगदेवराव होळकर , माजी संचालक, नाफेड\nकांदा दिल्ली मुंबई दिवाळी पाऊस आंध्र प्रदेश मध्य प्रदेश खरीप\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५ वाड्यांमध्ये...\nपुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणे ओसं\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणारकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ...\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिकालहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे...\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील...नांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी,...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n'वाटेगाव-सुरूल ही देशाच्या सहकार...इस्लामपूर, जि. सांगली ः वाटेगाव-सुरूल शाखा ही...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\n‘भूजल’विरोधात आंदोलनाचा पवित्रालखमापूर, जि. नाशिक : शासनाने नव्याने भूजल अधिनियम...\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai?start=36", "date_download": "2018-08-19T23:08:10Z", "digest": "sha1:SFROA5PLZHRVYSOS3WTJ5W6B3YNKCKIM", "length": 5804, "nlines": 158, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबई बंद आंदोलन स्थगित...\nमुंबई बंद, मराठा समाज सर्वत्र आक्रमक, पाहा Live अपडेट...\nनवी मुंबईत मॉलमध्ये कोसळले छत...\nसकल मराठा समाजाचं आंदोलकांना आवाहन....\nस्कूल बस, कॅब, ट्रकचालकांचा एकदिवसीय बंद...\nराज ठाकरेंचा सरकारला 'नीट' इशारा...\nमराठा आंदोलकाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक...\nठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार - राजू शेट्टी\nदूध आंदोलनाचा तिसरा दिवस, मुंबईत फक्त आजपुरताच दूधसाठा शिल्लक...\nपंढरपुरात महापूजेचा मान हिंगोलीच्या दांम्पत्यांना; सीएमची 'वर्षा'वर विठ्ठलपूजा\nऐतिहासिक एल्फिस्टन स्थानकाच्या नावात बदल...\nशिवस्मारकाच्या उंचीवरून विधानभवनामध्ये गदारोळ, अब्दुल सत्तार यांनी पळवला राजदंड\nनरेंद्र मोदींच्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरु...\nखड्ड्यांविरोधात मनसेचे अनोखं आंदोलन...\nराज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत - राजू शेट्टी\nआईने मुलाला दिले दुसऱ्यांदा जीवनदान....\nदूध दरवाढीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे आंदोलन...\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/xiaomi/", "date_download": "2018-08-19T23:49:00Z", "digest": "sha1:QJ3F47AEVBFJCOBPWL3334R33VUZUAJH", "length": 26709, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest xiaomi News in Marathi | xiaomi Live Updates in Marathi | शाओमी बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\n विक्री आज 12 वाजल्यापासून, पहा काय आहे खास...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMi A2 हा गेल्या वर्षी लाँच केलेल्या Mi A1 या फोनचे अपडेटेड व्हर्जन आहे ... Read More\nशाओमीने लॉन्च केला नवा Mi A2 स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशाओमीने Mi A2 भारतात हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनच्या लॉन्चची ग्राहक आतुरतेने वाट पाहत होते. ... Read More\nशाओमीच्या अँड्रॉइड वन प्रणालीवर चालणार्‍या दोन स्मार्टफोन्सचे अनावरण\nBy शेखर पाटील | Follow\nशाओमीने सातत्याने किफायतशीर मूल्यातील मॉडेल्सवर भर दिला आहे. ... Read More\nलवकरच येणार शाओमीचा गेमिंग स्पेशल स्मार्टफोन\nBy शेखर पाटील | Follow\nशाओमी कंपनी लवकरच ब्लॅक शार्क या नावाने स्मार्टफोन लाँच करणार असून हे मॉडेल खास गेमर्ससाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती या मॉडेलच्या लिस्टींगमधून समोर आली आहे. ... Read More\nकाही मिनिटांतच OUT OF STOCK झाला शाओमीचा रेडमी नोट 5\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशाओमी कंपनीने गेल्या आठवड्यात बहुप्रतिक्षित रेडमी नोट 5, रेडमी नोट 5 प्रो हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले. आज या दोन्ही फोनचा ऑनलाइन सेल ठेवण्यात आला होता. ... Read More\nशाओमीचा सुपर स्लीम स्मार्ट टिव्ही लॉन्च, गृह उपकरणांमध्ये दमदार पदार्पण\nBy शेखर पाटील | Follow\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत धमाल करणार्‍या शाओमी कंपनीने आता गृह उपकरणांमध्ये दमदार पदार्पण करत अत्यंत किफायतशीर दरात सुपर स्लीम स्मार्ट एलईडी टिव्ही सादर केला आहे. ... Read More\nशाओमीचा रेडमी नोट 5, रेडमी नोट 5 प्रो भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत व फीचर्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशाओमी कंपनीने रेडमी नोट 5, रेटमी नोट 5 प्रो हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ... Read More\nशिओमीचा सॅमसंगला धक्का; पहिल्या क्रमांकावर मुसंडी\nBy शेखर पाटील | Follow\nशिओमी कंपनीने स्मार्टफोन विक्रीत सॅमसंगला मागे टाकत भारतीय बाजारपेठेत पहिला क्रमांक मिळवला आहे. गत वर्षातील शेवटच्या तिमाहीच्या आकडेवारीतून ही बाब अधोरेखित झाली आहे. ... Read More\nशिओमी रेडमी नोट ४ च्या मूल्यात कपात, आता मिळणार 10 हजार 999 रूपयात\nBy शेखर पाटील | Follow\nशिओमी कंपनीने आपल्या तुफान लोकप्रिय ठरलेल्या रेडमी नोट ४ या मॉडेलच्या ४ जीबी रॅमयुक्त व्हेरियंटचे मूल्य एक हजार रूपयांनी कमी करण्याचे जाहीर केले आहे. ... Read More\nशाओमी मी मिक्स २च्या मूल्यात कपात\nBy शेखर पाटील | Follow\nशाओमी कंपनीने आपल्या मी मिक्स २ या स्मार्टफोनच्या मूल्यात तब्बल ३ हजार रूपयांची कपात जाहीर केली आहे. ... Read More\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/index.php/equity%20savings%20fund", "date_download": "2018-08-19T22:54:47Z", "digest": "sha1:MWU2JT6HSWRJRNVPZBS47OUCJLRWRYDS", "length": 20416, "nlines": 198, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "इक्विटी सेव्हीग्स स्कीम्स - बँक ठेवींना सर्वोत्तम पर्याय | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nइक्विटी सेव्हीग्स स्कीम्स - बँक ठेवींना सर्वोत्तम पर्याय\nइक्विटी सेव्हीग्स स्कीम्स - बँक ठेवींना सर्वोत्तम पर्याय\nबँक ठेवींचे व्याज दर वार्षिक ७% पेक्षाही कमी झालेले आहेत. म्हणूनच बँक ठेवींना गुंतवणूक पर्याय आपण शोधलाच पाहिजे. म्युचुअल फंडाच्या इक्विटी सेव्हीग्स योजना या कमी जोखमीच्या असतात याचे कारण अशा योजनेतील पैसे हे खालील प्रमाणे वेगवेगळ्या गुंतवणूक साधनात गुंतवले जातात व त्यामुळे जोखीम कमी का होते व बँक ठेवीपेक्षा जास्त लाभ कसा काय होतो हे समजून घेता येईल.\n१) शेअर बाजारातील तेजीचा जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी: बाजारात मंदी असताना फक्त १५% इतकी कमी रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते, मात्र जर बाजारात तेजी असेल तर त्याचा फायदा गुंतवणूकदाराला मिळावा म्हणून तेजीच्या काळात शेअरबाजारातील गुंतवणुकीची मर्यादा ४०% पर्यंत वाढवण्याची मुभा फंड मॅनेजरला असते, यामुळे तेजीच्या काळात जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो.\n२) नियमित उत्पन्नासाठी: योजनेतील गुंतवणूकितून नियमितपणे उत्पन्न मिळावे म्हणून १०%ते ३५% रक्कम कर्जरोखे, कमर्शिअल पेपर्स इ. नियमित व निश्चित उत्पन्न (व्याज) देणाऱ्या साधनात केली जाते. तसेच २५% ते ७५% या प्रमाणात योजनेतील पैशांची गुंतवणूक हि आर्बीट्राजच्या संधीमध्ये केली जाते. जेव्हा एकाच शेअर्सची किंमत दोन वेगवेगळ्या एक्सचेंज वर वेगवेगळी असते किंवा जेव्हा वायदेबाजारातील किंमत हि रोखीच्या बाजारापेक्षा जास्त असते तेव्हा आर्बीट्राजच्या संधी निर्माण होते व यातून निश्चितपणे फायदाच होत असतो. जेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा हि गुंतवणूक कमी करून ती शेअर बाजारात वाढवली जाते व जेव्हा शेअर बाजारात मंदी किंवा जास्त चढ उतार असतात तेव्हा नियमित उत्पन्न देणाऱ्या साधनातील गुंतवणूक वाढवली जाते.\n३) कमीत कमी चढ उतार: आर्बीट्राजच्या संधी व निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनातील गुंतवणुकीचा प्रभावीपणे वापर करून गुंतवणूक केली जात असल्यामुळे गुंतवणुकीच्या मूल्यात मोठ्या प्रमाणावर चढ उतार होत नाहीत. यामुळे शेअर बाजाराची जोखीम कमी केली जाते.\n४) करमुक्त परतावे: ह्या प्रकारतील योजना या इक्विटी प्रकारात मोडत असल्यामुळे या योजनेतून मिळणारा परतावा हा एक वर्षानंतर पैसे काढल्यास करमुक्त असतो.\n५) डायव्हर्सिफीकेशन: गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकारच्या साधनात केली जात असल्यामुळे डायव्हर्सिफीकेशनचा फायदा मिळतो. या प्रकारच्या योजनेतील गुंतवणूकीचे व्यवस्थापन शेअर बाजारातील परिस्थितीनुसार नियमितपणे केले जाते.\nया प्रकारच्या योजनेतील गुंतवणुकीचे व्यवस्थापन करताना खालीप्रमाणे काळजी घेतली जाते:\nअनेक वेगवेगळ्या कंपन्याचे शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते.\nजेथे संधी असेल त्याप्रमाणे मोठ्या आकाराच्या कंपन्यांच्या (Large Cap), मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या (Mid Cap) किंवा लहान आकाराच्या कंपन्यांच्या (Small Cap) शेअर्समध्ये परिस्थितीनुसार गुंतवणूक केली जाते.\nनिश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनातील गुंतवणुकीचे व्यवस्थापन:\nकंपन्यांचे कर्जरोखे, सरकारी बँकांचे कर्जरोखे व भारत सरकारचे कर्जरोखे या निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनात गुंतवणूक केली जाते.\nअशा कर्जरोख्यांची मुदत हि व्याज दराच्या परिस्थितीनुसार ठरवली जाते. सर्वसाधारणपणे अशा कर्जरोख्यांची सरासरी मुदत हि २ ते ३ वर्षे राहील अशी काळजी घेतली जाते, ज्यामुळे व्याज दरातील फरकाचा कमीतकमी परिणाम होऊ शकतो.\nवायदा बाजारातील दर व रोखीच्या बाजारातील शेअर्सच्या दरातील फरकाचा फायदा मिळवणे हा उद्देश असतो.\nइक्विटी सेव्हीग्स स्कीम्स मध्ये किती काळासाठी गुंतवणूक केली पाहिजे\nइक्विटी सेव्हीग्स स्कीम्स या प्रकारातील योजना या ओपन एन्डेड प्रकारात मोडत असल्यामुळे या योज्नेते केव्हाही गुंतवणूक करता येते व पैसे सुद्धा केव्हाही काढता येतात, मात्र गुंतवलेले पैसे एक वर्षाच्या आत काढल्यास १% निर्गमन आकार पडतो तसेच होणाऱ्या फायद्यावर अल्पकालीन फायद्यावरील कर आकारणीच्या दराने आयकर भरावा लागतो म्हणून या योजनेत गुंतवणूक करताना टी किमान ३६५ दिवसांच्यापेक्षा जास्त काळासाठी करावी, शक्यतो २ ते ३ वर्षांसाठी करणे जास्त चांगले.\nइक्विटी सेव्हीग्स स्कीम्स या प्रकारातील योजनेत कोणी गुंतवणूक करावी\nज्या व्यक्तींना बँक ठेवींपेक्षा जास्त व्याज, तेही करमुक्त मिळावे असे वाटते व त्यासाठी अत्यल्प जोखीम स्वीकारण्याची ज्यांची तयारी असेल अश्या कोणत्याही व्यक्तीने या योजनेत गुंतवणूक करावी.\nआपल्या गुंतवणुकीवर अंदाजे किती परतावा मिळू शकतो\nइक्विटी सेव्हीग्स स्कीम्स मध्ये गुंतवणूक करताना वार्षिक सरासरी ९% ते १०% करमुक्त परतावा मिळण्याच्या अपेक्षेने आपण गुंतवणूक करावी. अशा प्रकारच्या योजनेतून मिळालेला मागील परतावा खालील टेबलमध्ये आपण पाहू शकता.\nBook traversal links for इक्विटी सेव्हीग्स स्कीम्स - बँक ठेवींना सर्वोत्तम पर्याय\n‹ समभाग आधारित योजना Up निवडक चांगल्या योजना ›\nइक्विटी सेव्हीग्स स्कीम्स - बँक ठेवींना सर्वोत्तम पर्याय\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 4th & 5th Aug 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 4th & 5th Aug 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-possibilities-gram-rates-increase-nagpur-maharashtra-2756", "date_download": "2018-08-19T23:06:44Z", "digest": "sha1:W6NYJU5G4UVTE5BCSDZWVNRXVP3SCS26", "length": 15367, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, possibilities of gram rates increase in nagpur, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनागपुरात हरभरा दरात तेजीचा अंदाज\nनागपुरात हरभरा दरात तेजीचा अंदाज\nमंगळवार, 7 नोव्हेंबर 2017\nनागपूर : कळमणा बाजार समितीत हरभरा दर काहीसे वधारत ४८०० रुपये प्रती क्‍विंटलवर पोचले आहेत. ३० ऑक्‍टोबर रोजी हेच दर ४००० ते ४५०० रुपये प्रती क्‍विंटलवर होते. यापुढील काळात दरात तेजीचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. हरभऱ्याची आवक २४५ क्‍विंटलवरून ६२६ क्‍विंटलपर्यंत वाढली आहे.\nनागपूर : कळमणा बाजार समितीत हरभरा दर काहीसे वधारत ४८०० रुपये प्रती क्‍विंटलवर पोचले आहेत. ३० ऑक्‍टोबर रोजी हेच दर ४००० ते ४५०० रुपये प्रती क्‍विंटलवर होते. यापुढील काळात दरात तेजीचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. हरभऱ्याची आवक २४५ क्‍विंटलवरून ६२६ क्‍विंटलपर्यंत वाढली आहे.\nबाजार समितीत तुरीची आवक २४० ते ४१८ असून तुरीचे दर ३५५० ते ३९०० रुपये प्रती क्‍विंटल असे आहेत. सोयाबीनची आवकदेखील वाढती असून गेल्या आठवड्यात सोयाबीन आवक ४०४५ क्‍विंटल होती. त्यात वाढ होत १ नोव्हेंबर रोजी ती ६००८ क्‍विंटलवर पोचली. सोयाबीनचे दर सुरवातीला २७०० रुपये प्रती क्‍विंटल होते. सोयाबीनच्या दरात मात्र घसरण झाली आहे.\nसोयाबीनचे व्यवहार २ नोव्हेंबर रोजी २६२१ रुपये प्रती क्‍विंटलने झाले.\nबाजारात संत्र्याची आवकही सुरू झाली असून यातील मोठी फळे २५०० ते ३००० रुपये प्रती क्‍विंटल, मध्यम १८०० ते २४०० रुपये प्रती क्विंटल तर लहान फळांचे व्यवहार ८०० ते ९०० रुपये प्रती क्‍विंटलने होत आहेत. मोसंबीच्या मोठ्या फळांचे व्यवहार २६०० ते ३२०० रुपये प्रती क्‍विंटल, मध्यम फळे १८०० ते २४०० रुपये प्रतिक्‍विंटल तर लहान फळांचे व्यवहार १२०० ते १४०० रुपये प्रती क्‍विंटलने होत आहेत. संत्रा व मोसंबीच्या दरातही चढउतार होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.\nबाजारात संत्रा आणि मोसंबीची आवक तुलनेत कमी आहे. संत्रा व मोसंबीवर कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्यासोबतच फळगळ होत असल्याने फळांची आवक मंदावल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. बाजारात पांढरा कांदा ७०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल तर लाल कांदा ६०० ते २३०० रुपये प्रती क्‍विंटल आहे. पांढऱ्या कांदयाची आवक १००० क्‍विंटल तर लाल कांदा आवक ३००० क्‍विंटलच्या घरात आहे.\nबाजार समिती सोयाबीन मोसंबी व्यापार\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी\n२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे सरासरी वार्षिक\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची...\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी\nब्रॉयलर्सचा बाजार श्रावणातही किफायती, तेजी टिकणार\nसंतुलित पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात श्रावण महिन्यातही ब्रॉयलर\nवायदे बाजारातून शेतमाल विक्री व्यवस्था बळकटीचे...\nउत्पादन शेतकऱ्यांच्या हाती असले तरी विक्री आणि तत्पश्चात विपणन व्यवस्थेमुळे तो अनेकवेळा प\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/blog/mumbai/production-vehicles-will-have-be-reduced/", "date_download": "2018-08-19T23:49:08Z", "digest": "sha1:WP73OJJYWOIMGTD5MWXUQFOGHZXVIDCB", "length": 36143, "nlines": 383, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Production Of Vehicles Will Have To Be Reduced | आधी वाहनांचे उत्पादन कमी करावे लागेल | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nआधी वाहनांचे उत्पादन कमी करावे लागेल\nनोव्हेईकल डे असावा ही उच्च न्यायालयाची सूचना नक्कीच मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाची ठरेल़ मात्र त्याआधी वाहनांचे उत्पादन कमी करण्यासाठी ठोस असे धोरण आखणे आवश्यक आहे. कारण मुंबईत सध्या असलेल्या वाहनांचे नियोजन होऊ शकते़ पण वाहनांमध्ये वाढ होत असेल तर कितीही नियोजन केले तरी त्याची अंमलबजावणी होणे अवघड आहे.\n- अ‍ॅड. प्रकाश साळशिंगीकर\nनोव्हेईकल डे असावा ही उच्च न्यायालयाची सूचना नक्कीच मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाची ठरेल़ मात्र त्याआधी वाहनांचे उत्पादन कमी करण्यासाठी ठोस असे धोरण आखणे आवश्यक आहे. कारण मुंबईत सध्या असलेल्या वाहनांचे नियोजन होऊ शकते़ पण वाहनांमध्ये वाढ होत असेल तर कितीही नियोजन केले तरी त्याची अंमलबजावणी होणे अवघड आहे. वाहने वाढल्याने अनेक समस्या उद्भवतात़ प्रदुषण, वाहतूक कोंडी, वाहनतळासाठी जागेचा अभाव हे तूर्तास तरी न सुटणारे प्रश्न आहे़ त्यातूनही न्यायालयाने या समस्येची गंभीर दखल घेतल्याने थोड्याफार प्रमाणात वाहतूक नियोजनाची आखणी प्रशासनाने सुरू केली आहे. एक कुटुंब एक वाहन या धोरणाचा सरकारने विचार सुरू केला़ पार्किंग असेल तरच वाहनाची नोंदणी होईल हा नियम अंंमलात आला़ असे बदल भविष्यातही होऊ शकतात़ त्यासाठी प्रशासनाची इच्छाशक्ती प्रबळ असायला हवी.\nमुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे़ येथील जीवनमानाचा दर्जाही वाढत आहे़ आताच रस्त्यावरून चालणाºयांना सिग्नल ओलांडताना नाहक त्रास होतो़ अजून तरी प्रदुषणाने मुंबईत मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरलेले नाहीत़ भविष्यात मुंबईत दिल्लीसारखी परिस्थिती ओढवू नये, यासाठी आतापासूनच ठोस उपाययोजना करायला हव्यात़ नियम कठोर करणे हा एकमेव प्रभावी पर्याय सध्या प्रशासनासमोर आहे़ त्यासोबतच थोडासा आर्थिक तोटा सहन करून शासनाने वाहन उत्पादन काही वर्षांसाठी कमी करायला हवे़ मुंबईत प्रवेश केल्यानंतर चेंबूर, प्रियदर्शनी पार्क, सायन, दादर, लालबाग, मोहम्मद अली रोड या जंक्शनवर सर्वाधिक वाहतूक कोंडी असते़ सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेली वाहनांची वर्दळ दुपारी १ वाजेपर्यंत असते़ येथील वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून या मार्गावर प्रियदर्शनी पासून जे़जे़ रूग्णालयापर्यंत उड्डाणपुलांचे जाळे तयार करण्यात आले़ तरीही या मार्गावर कमालीची वाहतूक कोंडी असते़ याचे मुख्य कारण म्हणजे दिवसेंदिवस वाहनांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे़ दुसरीकडे या मार्गावर रस्ता रूंदीकरणाचा पर्याय नाही़ त्यामुळे वाहनांची संख्या वाढू न देणे यातूनच वाहतूक कोंडीचे नियोजन होऊ शकते़ वाहनांची संख्या वाढल्याने या मार्गावर पार्कींगची समस्याही वाढली आहे़ मुंबईत येणाºया मुख्य मार्गावर वाहनांचे डबल पार्किंग केले जाते़ परिणामी वाहनांना जाण्यासाठी एकच लेन राहते व वाहनांची एकापोठापाठ रांग लागते़ सायनपासून सीएसएमटीपर्यंतचे एक तासाचे अंतर कापायला दोन तास लागतात़ या मार्गावर सतत रस्त्याची कामे सुरू असतात़ यानेही येथे वाहतूक कोंडी होते़\nवाहने वाढू न दिल्यास आहे त्या वाहनांमध्ये वाहतुकीचे चांगल्याप्रकारे नियोजन होऊ शकते़ वांदे्रमार्गे मुंबईत येणाºया मार्गावरील परिस्थितीही अशीच आहे़ अगदी अंधेरीपासून या मार्गावर उड्डाणपुलांचे जाळे तयार करण्यात आले आहे़ मात्र याने वाहतूक कोंडी कमी होण्याचे प्रमाण तुरळकच आहे़ त्यात या मार्गावर भुयारी मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे़ या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळच्या वेळेत बंदी करण्यात आली आहे़ प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या पर्यायाचा परिणाम अजून तरी जाणवत नाही़ या मार्गावरही डबल पार्किंगचे प्रमाण अधिक आहे़ डबल पार्किंगमुळे येथे ही वाहतूक कोंडी होते़ असे असताना वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कितीही उपाययोजना केल्या तरी वाहने वाढत असतील तर त्याची अमंलबजावणी अशक्यच आहे़ वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व वाहतुकीचे उत्तम प्रकारे नियोजन करण्यासाठी न्यायालयाने वार्डनिहाय कमिटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते़ ही समिती स्थापन करण्याचे आश्वासनही शासनाने न्यायालयाला दिले़ मात्र ही समिती स्थापन झाली अथवा या समितीने पुढे काही काम केले याचा खुलासा अद्यापही झालेला नाही़ सध्या खाजगी वाहतुकीचे अनेक पर्याय मुंबईकरांना आहेत़ ओला, उबर हा नवीन पर्याय उच्चभू्रंपासून सर्वसामन्यापर्यंत सर्वांच्याच पसंतीला उतरला आहे़ सकाळी व संध्याकाळच्या वेळेत यांची कमाईदेखील चांगली होते़ मात्र हा पर्याय एकट्याने जाण्यासाठी अधिक वापरला जातो़ त्यामुळे या वाहनांचे प्रमाण मुंबईत वाढले आहे़ यावरही तोडगा काढणे आवश्यक आहे़ या पर्यायाचा वापर तीन किंवा चार जणांनी मिळून केला तर वाहनांची संख्या कमी होऊ शकते़ १९८० च्या दशकात इंधन तुटवड्यामुळे चार आमदारांनी एकाच सरकारी वाहनातून मंत्रालय गाठण्याचा निर्णय घेतला होता़ असा पर्याय सनदी अधिकारी, मंत्र्यांनी आठवड्यातून एकदा तरी करायला हवा़ जेणेकरून थोडी का होई ना वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल़\nशेअर टॅक्सी व रिक्षाचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत वाढले आहे़ यामुळे रेल्वे स्थानकांच्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असते़ याचे नियोजन करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यात वाहतूक पोलीस अपयशीच ठरत आहेत़ तेव्हा प्रत्येक रस्ता, महामार्ग यासाठी स्वतंत्र नियोजन करणे आवश्यक आहे़ मात्र हे नियोजन आहे त्या वाहनांतच होऊ शकते़ वाहने वाढत असतील तर कितीही प्रभावी नियोजन केले तरी त्याचा उपयोग होणार नाही़\nतसेच मेट्रो, मोनोचे प्रस्तावित प्रकल्प तातडीने पूर्ण करायला हवेत़ हे प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबईकरांना वाहतुकीचा दर्जेदार पर्याय मिळेल़ मात्र याचे प्रवासभाडेही सर्वसामान्यांना परवडेल असेच ठेवायला हवे़ तसे केल्यास अधिकाधिक मुंबईकर मेट्रो, मोनोला पसंती देतील व वाहतुकीची, प्रदुषणाची समस्या कमी होऊ शकेल़ मात्र नियम तयार करताना शासनाने न्यायालयाच्या आदेशाची किंवा दुर्घटनेची वाट बघू नये़ आताही न्यायालयाने नो व्हेईकल डेची केलेली सूचना अंमलात आल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल़ आठवड्यातून एक दिवस तरी वाहतूक सुरळीत राहिल़ प्रदुषण कमी होईल़ तेव्हा शासनाने या सूचनेचा सकारात्मक विचार करायला हवा.\n(लेखक हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.)\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-eos-7d-mark-ii-kit-ii-ef-s15-85-mm-f35-56-is-usm-dslr-camera-black-price-pfVy7m.html", "date_download": "2018-08-19T23:25:35Z", "digest": "sha1:LNOW5EG3TBF3XVTGLB7WFO6L5OHAEK34", "length": 20767, "nlines": 467, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन येतोस ७ड मार्क आई किट आई एफ स्१५ 85 मम फँ३ 5 5 6 इस सम दसलर कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन येतोस ७ड मार्क आई किट आई एफ स्१५ 85 मम फँ३ 5 5 6 इस सम दसलर कॅमेरा ब्लॅक\nकॅनन येतोस ७ड मार्क आई किट आई एफ स्१५ 85 मम फँ३ 5 5 6 इस सम दसलर कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन येतोस ७ड मार्क आई किट आई एफ स्१५ 85 मम फँ३ 5 5 6 इस सम दसलर कॅमेरा ब्लॅक\nकॅनन येतोस ७ड मार्क आई किट आई एफ स्१५ 85 मम फँ३ 5 5 6 इस सम दसलर कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये कॅनन येतोस ७ड मार्क आई किट आई एफ स्१५ 85 मम फँ३ 5 5 6 इस सम दसलर कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन येतोस ७ड मार्क आई किट आई एफ स्१५ 85 मम फँ३ 5 5 6 इस सम दसलर कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Jun 25, 2018वर प्राप्त होते\nकॅनन येतोस ७ड मार्क आई किट आई एफ स्१५ 85 मम फँ३ 5 5 6 इस सम दसलर कॅमेरा ब्लॅकपयतम, क्रोम, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन येतोस ७ड मार्क आई किट आई एफ स्१५ 85 मम फँ३ 5 5 6 इस सम दसलर कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 1,67,611)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन येतोस ७ड मार्क आई किट आई एफ स्१५ 85 मम फँ३ 5 5 6 इस सम दसलर कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन येतोस ७ड मार्क आई किट आई एफ स्१५ 85 मम फँ३ 5 5 6 इस सम दसलर कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन येतोस ७ड मार्क आई किट आई एफ स्१५ 85 मम फँ३ 5 5 6 इस सम दसलर कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 4 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन येतोस ७ड मार्क आई किट आई एफ स्१५ 85 मम फँ३ 5 5 6 इस सम दसलर कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन येतोस ७ड मार्क आई किट आई एफ स्१५ 85 मम फँ३ 5 5 6 इस सम दसलर कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 15 - 85 mm\nअपेरतुरे रंगे F3.5 - F5.6\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20.2 Megapixels MP\nसेन्सर सिझे 22.4 x 15 mm\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/8000 sec sec\nमिनिमम शटर स्पीड 30 sec sec\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 1,040,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 3:2, 4:3, 16:9, 1:1\nऑडिओ फॉरमॅट्स Linear PCM, AAC\nइन थे बॉक्स 1 x Camera\nकॅनन येतोस ७ड मार्क आई किट आई एफ स्१५ 85 मम फँ३ 5 5 6 इस सम दसलर कॅमेरा ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/1292", "date_download": "2018-08-19T22:42:34Z", "digest": "sha1:7SGASZXPXAN6VYN6WOUBZSXME4DH3Z42", "length": 18783, "nlines": 85, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "निगर्वी आणि निश्चयी! - दांडेकर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nतीनचारशे कोटींची उलाढाल असणा-या एका नामांकित कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर पद सांभाळणारी दिलीप दांडेकर ही निगर्वी व्यक्ती. रंगसाहित्य आणि स्टेशनरी क्षेत्रात स्वत:ची नाममुद्रा उमटवणारी कॅम्लिन यावर्षी आपला अमृतमहोत्सव साजरा करत आहे. कोकणातील केळशीजवळच्या छोट्या गावातून मुंबईला आलेल्या दि.प. तथा काकासाहेब दांडेकर यांनी 1930 साली गिरगावातील एका छोट्या खोलीत शाईच्या पुड्या व शाई बनवण्याचा उद्योग सुरू केला. त्यांना त्यांचे वडीलबंधू गोविंद परशुराम तथा नानासाहेब यांचे प्रोत्साहन आणि आर्थिक पाठबळ लाभले.\nकाकासाहेबांनी व्यवसायात भरपूर मेहनत, सचोटीचा व्यवहार आणि प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगण्याची शांत वृत्ती ही त्रिसूत्री अंगीकारली आणि त्यांच्या व्यवसायाला बरकत प्राप्त झाली. कारखाना गिरगावातील खोलीतून 1939 साली माहीम येथे सुरू झाला; 1958 साली अंधेरीला आणि 1977ला त्याच कारखान्याची भव्य वास्तू उभी राहिली.\nदांडेकर कुटुंबीयांच्या प्रत्येक पिढीने कंपनीच्या विस्तारास हातभार लावला. तारापूर येथे पेन्सिल निर्मितीचा कारखाना 1975ला सुरू झाला. त्या वर्षीच मलेशिया येथेही उत्पादन सुरू झाले. औषधनिर्मिती व औषध रसायनांच्या निर्मितीचा जोडउद्योग 1974 मध्ये अस्तित्वात आला. कॅम्लिन प्रा. लि. कंपनी 1946 साली अस्तित्वात आली होती. कंपनीचे ‘पब्लिक लिमिटेड’मध्ये रूपांतर 1988 साली करण्यात आले. जनतेसाठी समभाग खुले झाले. दांडेकर कुटुंबीयांकडे 51 टक्के समभाग आहेत.\nदेशभरात जवळजवळ पन्नास हजार विक्रेत्यांचे जाळे कंपनीने विणले असून कॅम्लिन दरवर्षी वीस टक्क्यांनी प्रगती करते. काकासाहेब दांडेकरांनी उंटछाप निवडताना वाळवंटातही धीमेपणे अथक प्रवास करणा-या उंटाचा गुणधर्म डोळ्यांसमोर ठेवला होता. दांडेकरांच्या पुढच्या पिढीने हाच गुणधर्म जोपासला आणि कंपनीची भरभराट होत गेली.\nस्वत:ची ब्रॅण्ड इक्विटी निर्माण करणे आणि विविध उपक्रमांद्वारे ग्राहकांसमोर सतत येत राहणे हे कॅम्लिनच्या यशाचे गमक.\nकॅम्लिनच्या आर्ट मटेरिअल विभागाने बालचित्रकारांपासून ते व्यावसायिक चित्रकारांपर्यंत सर्वांसाठी रंगसाहित्य बनवले व त्याची उपयुक्तता ग्राहकांना विविध मार्गांनी पटवून दिली. क्रायलिन रंग हा कंपनीच्या यशातील मानाचा तुरा. या उत्पादनाने कॅम्लिनचे नाव अक्षरश: घराघरात पोचले. कार्यशाळा, स्पर्धा, प्रदर्शने या माध्यमांतून कंपनीच्या उत्पादनांचा प्रचार होत राहिला.\nशालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आँल इंडिया कॅमल कलर काँण्टेस्टने लोकप्रियता मिळवली आहे. देशभरातील तीस-पस्तीस लाख मुले दरवर्षी स्पर्धेत सहभागी होत असतात. कंपनीने कॅम्लिन आर्ट फाऊंडेशनची स्थापना करून व्यावसायिक चित्रकार, कलाशिक्षक यांना मानाचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. काकासाहेबांनी लावलेल्या रोपाचे सुभाष दांडेकर, सौ. रजनी, शरद, माधव, शोभना यांनी विशाल वृक्षात रूपांतर केले आहे. त्यांच्या दूरदृष्टीचा, नियोजनाचा व धोरणांच्या काटेकोर अंमलबजावणीचा फायदा झाला अशी भावना दिलीप दांडेकर आवर्जून नमूद करतात.\nदिलीप दांडेकरांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी कॅम्लिनमध्ये प्रवेश केला. सुभाष आणि दिलीप यांच्या आई मालतीबाई यांनी घरी सुबत्ता नांदत असूनही मुलांवर साध्या राहणीचे संस्कार रुजवले. नंतर वाणिज्य विषयामध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर. सुरुवातीला कॅम्लिनमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून नोकरी करावी लागली. त्यांनाही इतर कर्मचा-यांप्रमाणे महिन्याकाठी पगार मिळत असे. कॅम्लिनच्या सर्व विभागांमध्ये रीतसर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडे अधिकारपदाची सूत्रे सोपवण्यात आली. प्रत्येक विभागातील कामाचे बारकावे या प्रशिक्षणामुळे आपल्याला समजले असे दिलीप म्हणाले.\nकंपनीमध्ये अधिकार प्राप्त झाल्यावर दिलीप दांडेकर यांनी मार्केटिंग व्यवस्थेत प्रथम लक्ष घातले. कंपनीचा वितरण व्यवस्थेवर बराच खर्च होत असे. व त्यांतून ते नवनवीन सुधारणा घडवत गेले प्रचलित पद्धतीत बदल घडवण्याचा धोका स्वीकारण्यास राजी झाले. त्यांच्या बदलास योग्य तो प्रतिसाद लाभत गेला आणि खर्चात कपात होऊन उत्पादने देशभर पोचू लागली. जागतिकीकरणाच्या आणि खुल्या अर्थव्यवस्थेच्या दिवसांत केवळ भारतीय विक्रीवर अवलंबून न राहता सा-या जगाला कवेत घेण्यास पुढे सरसावणे आवश्यक असल्याचे दिलीप यांनी चाणाक्षपणे जाणले व त्या दृष्टीने धडाडीने पाउल उचलण्यास सुरुवात केली. कॅम्लिनची उत्पादने युरोप, अमेरिकेसह अनेक देशांत पोचली असून ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले आहेत. याच विषयाची दुसरी बाजू म्हणून भारतीय बाजारपेठेत कमी किंमतीत दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी चीन-कोरियामधून कॅम्लिन ब्रॅण्ड नावाची उत्पादने बनवून घेण्यास सुरुवात केली आहे.\nडॉ. दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली कॅम्लिनमध्ये संप पुकारण्यात आला आणि कंपनीचे उत्पादन 1980 साली आठएक महिने थंड पडले. त्यावेळी दांडेकर बंधूनी मोठ्या संयमाने ती समस्या हाताळली. युनियन नेत्यांबरोबर चर्चेच्या फे-या घडवून, उत्पादन वाढले तरच पगार वाढवता येतील हे त्यांनी कर्मचा-यांच्या निदर्शनास आणून दिले आणि त्यानंतर सर्व कर्मचारी पूर्ववत हजर झाले. खुल्या अर्थव्यवस्थेचे वारे वाहू लागताच आपल्याला कर्मचा-यांवरील खर्चात कपात करावी लागणार हे ओळखून व्ही.आर.एस.चा पर्याय सर्व संमतीने राबवण्यात आला. जागतिक बाजारपेठेत पाय रोवून उभे राहायचे तर आर्थिक शिस्त असणे गरजेचे आहे हे दिलीप दांडेकर यांचे मत ठाम असून आवश्यक तिथे खर्च करण्याचे धोरणही ते सांभाळत असतात. गेल्या पाच वर्षांत आधुनिकीकरणावर कॅम्लिनने पंचवीस कोटी रुपये खर्च केले आहेत खर्च आणि कपात यांची तारेवरची कसरत करण्यात निष्णात असा लौकिक दिलीप दांडेकरांनी कमावला असून अशा अनेक अंगभूत गुणांच्या आधारे ते कॅम्लिनचा कारभार समर्थपणे हाताळत आहेत. तसेच विस्ताराची विविध आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी दांडेकर कुटुंबीयांतील तिस-या पिढीतील राजीव, दीपक, श्रीराम व आशीष पुढे सरसावले आहेत.\nदिलीप दांडेकर यांची वैशिष्ट्य म्हणजे केवळ एक निष्णात व्यवस्थापक एवढ्या शब्दांत ओळख संपत नाही. जीवनातील अनेक अंगांचा आनंद ते समर्थपणे उपभोगत असतात. गोल्फ हा त्यांचा एक आवडीचा खेळ. व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर ते या खेळासाठी पूर्ण वेळ देणार आहेत अनेक संस्थांचा व्याप सांभाळणे हा त्यांचा आणखी एक छंद. महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्स अँण्ड इंडस्ट्री (फिकी), इंडियन मर्चंट्स चेंबर अशा अनेक नामांकित संस्थांचे ते पदाधिकारी असून त्यांना अऩेक मानसन्मान लाभले आहेत. सह्याद्री वाहिनीच्या नवरत्न पुरस्कारातील उद्योगरत्न हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणजे नेमके कसे असते हे जर कुणाला जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी दिलीप दांडेकर यांची आवर्जून भेट घ्यावी. भेट घेणा-या व्यक्तीचे हसतमुख चेहे-याने मनमोकळे स्वागत करत ते हस्तांदोलनासाठी हात पुढे करतील आणि म्हणतील - \"मी दिलीप अनेक संस्थांचा व्याप सांभाळणे हा त्यांचा आणखी एक छंद. महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्स अँण्ड इंडस्ट्री (फिकी), इंडियन मर्चंट्स चेंबर अशा अनेक नामांकित संस्थांचे ते पदाधिकारी असून त्यांना अऩेक मानसन्मान लाभले आहेत. सह्याद्री वाहिनीच्या नवरत्न पुरस्कारातील उद्योगरत्न हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणजे नेमके कसे असते हे जर कुणाला जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी दिलीप दांडेकर यांची आवर्जून भेट घ्यावी. भेट घेणा-या व्यक्तीचे हसतमुख चेहे-याने मनमोकळे स्वागत करत ते हस्तांदोलनासाठी हात पुढे करतील आणि म्हणतील - \"मी दिलीप\nपद्मजा फेणाणी-जोगळेकर - जीवन-एक मैफल\nदि पायोनियर- लाईफ अँड टाईम्स ऑफ विठ्ठलराव विखे पाटील\nसंदर्भ: साने गुरुजी, श्यामची आई\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/maharashtra-kabaddi-team-win-third-match-in-65th-national-kabaddi-championship/", "date_download": "2018-08-19T23:03:56Z", "digest": "sha1:WTJQJQKALJB4DNVRUUJGEHQ2K5NUZU4E", "length": 6390, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पुन्हा एकदा महाराष्ट्राचाच जयघोष, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सलग तिसरा विजय -", "raw_content": "\nपुन्हा एकदा महाराष्ट्राचाच जयघोष, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सलग तिसरा विजय\nपुन्हा एकदा महाराष्ट्राचाच जयघोष, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सलग तिसरा विजय\n महाराष्ट्राच्या महिलांच्या संघापाठोपाठ पुरुषांच्या संघानेही जबरदस्त कामगिरी करत साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले आहे. महाराष्ट्राने पॉंडिचेरी संघाचा ४८-२३ असा पराभव करत क गटात अव्वल स्थान मिळवले.\nमहाराष्ट्राचा सामना आता फ गटातील दुसऱ्या स्थानी राहिलेल्या संघाशी होईल. त्याचे चित्र आज पुढील २ तासात स्पष्ट होईल.\nमहाराष्ट्र या सामन्यात सुरुवातीपासूनच आघडीवर होता तर अन्य सामन्यांचा मानाने या सामन्यात पॉंडिचेरीने महाराष्ट्राला थोडेफार झुंजवले. एकवेळ या दोन संघात २१-१३ असा गुणांचा फरक होता. यावरून या सामन्याचा एकंदर अंदाज येतो.\nमहाराष्ट्राचा बाद फेरीचा सामना उद्या ४ वाजता होणार आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-lara-dutta-put-mahesh-bhupathi-grand-slam-towels-for-protection-from-rain-268644.html", "date_download": "2018-08-20T00:05:46Z", "digest": "sha1:MT6BIFSB2TSE33UYSOVX7K4SIEWOG7YE", "length": 12619, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लारा दत्तामुळे महेश भुपतीची मेहनत गेली 'पाण्यात' !", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nलारा दत्तामुळे महेश भुपतीची मेहनत गेली 'पाण्यात' \nतेव्हा लाराने चक्क महेश भुपतीचे टॉवेलचं दारात ठेवले ज्याने पावसाचे पाणी आत शिरणार नाही. गंमत म्हणजे...\n30 ऑगस्ट: मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला चांगलंच झोडपलं. अनेकांच्या घरातही पाणी शिरलं. पावसापासून घर वाचवण्यासाठी महिला कुठल्याही शकला लढवतात पण पावसापासून घराचं रक्षण करतात. अशीच एक शक्कल काल महेश भुपतीच्या पत्नीने म्हणजे अभिनेत्री लारा दत्ताने लढवली.\nतर झालं असं की, पावसामुळे पाणी घराच्या आत शिरण्याची भीती होती. तेव्हा लाराने चक्क महेश भुपतीचे टॉवेलचं दारात ठेवले ज्याने पावसाचे पाणी आत शिरणार नाही. गंमत म्हणजे हे\nटॉवेल काही साधेसुधे टॉव्हेल्स नव्हते. तर महेश भुपतीने आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धांमध्ये खेळताना वापरलेले टॉवेल्स होते, गंमत म्हणजे लाराने ही गोष्ट ट्विटवर ट्विट केली. आणि त्यात ती म्हणते की युएस ओपन, विंबल्डन आणि ऑस्ट्रलिया ओपनचे टॉवेल्स सद्कारणी लागले.\nअर्थातच महेश भूपती यावर भडकला आणि याला ट्विटरवर उत्तर देताना त्याने राग दर्शवलाही. पण अशातही दोघांनी मुंबईकरांना सुरक्षित राहायला सांगितलं. मुंबईच्या पावसाच्या फेऱ्यातून काल सेलिब्रिटीजही सुटले नाही असं दिसतंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: lara duttaमहेश भुपतीलारा दत्ता\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mail-archive.com/adiyuva@googlegroups.com/msg02462.html", "date_download": "2018-08-20T00:29:27Z", "digest": "sha1:CNUCMYARX7BNOQFG6PABAQFB62A57RZS", "length": 8753, "nlines": 111, "source_domain": "www.mail-archive.com", "title": "AYUSH | Re: ।। आयुश उपक्रम मिनी बुलेटिन १३ मार्च २०१८ ।।", "raw_content": "\n आयुश उपक्रम मिनी बुलेटिन १३ मार्च २०१८ \nआदिवासी सांस्कृतिक कला महोत्सव 2018\nआदिवासी संस्कृतिचे कला दर्शन पाहण्याची संधी आता पुणेकरांना. आदिवासी\nसांस्कृतिक कला महोत्सव 2018 दिनांक 15 मार्च 2018 ते 19 मार्च 2018 या\nदरम्यान आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे येथे होणार आहे.\nआदिवासींच्या हस्तकला प्रदर्शन व विक्री -\nदिनांक 15 मार्च ते 19 मार्च 2018\nवेळ : रोज सायं. 04.00 ते 09.00\nआदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा\nदिनांक :16 मार्च 2018\nवेळ : सायं. 04.00 ते 09.00 पर्यंत\nदिनांक: 17 मार्च व 18 मार्च 2018\nवेळ: सायं. 07.00 ते 09.00 पर्यंत\nआदिवासी हस्तकला विक्री, आदिवासी नृत्यस्पर्धा, आदिवासी लघुपट महोत्सव तसेच\nआदिवासी पद्धतीचे खाद्यपदार्थ यांचा आस्वाद घेण्याची संधी पुणेकरांना आहे.\n\"आदिवासींच्या कल्याणासाठी आदिवासी कला जोपासण्यासाठी\"\nएक वेळ नक्की भेट द्या.\nपत्ता: आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (TRTI),28, क्वीन्स गार्डन,\nजुन्या सर्किट हाऊस जवळ , पुणे fb event\n आयुश उपक्रम मिनी बुलेटिन १३ मार्च २०१८ \n> *१) आदिवासी सांस्कृतिक महोत्सव मध्ये सहभाग* :\n> पुणे येथे आयोजित आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात कला प्रदर्शनात एकात्मिक\n> आदिवासी प्रकल्प डहाणू तर्फे ८ कलाकार सहभागी होत आहेत. उद्या पुण्याच्या\n> प्रवासा साठी निघत आहेत. आदिवासी हस्तकला, वारली चित्रकला, लाकडाच्या वस्तू,\n> जूट च्या वस्तू, गवताच्या वस्तू इत्यादी विक्रीसाठी ठेवण्यात येतील. संजय दा\n> पऱ्हाड (खंबाळे), शर्मिला ताई घाटाळ (कोकणेर), कल्पेश दा गोवारी (कुताड),\n> संदीप दा भोईर (वेती), चिंतू दा राजड (गंजाड), विजय दा वाडु (नवनाथ), कल्पेश\n> दा वावरे (रावते), गंगाराम दा चौधरी (निंबापूर) सहभागी होत आहेत.\n> पुण्य जवळील वाचकांनी जरूर भेट द्यावी. आपल्या संपर्कात आसलेल्याना जरूर भेट\n> *आयोजक* : आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे\n> *दिवस* : १५ ते १९ मार्च २०१८\n> *ठिकाण* : आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे\n> *२) सोशियल मेडिया महा मित्र - संवाद सत्र* :\n> १५ मार्च रोजी पालघर येथे विभागीय माहिती कार्यालय आयोजित संवाद सत्रात डहाणू\n> पालघर मधून १० सभासदात सचिन सातवी यांची निवड झाली आहे. काही कार्यलयीन\n> जबाबदारीमुळे हैदराबाद येथे असल्याने सहभागी होता येणार नाही\n> *३) वारली चित्रकला पुस्तक निर्मिती* :\n> आयुश तर्फे वारली चित्रकलेविषयी जागृती करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास\n> प्रकल्प डहाणू यांच्या सहकार्याने एक पुस्तिका बनविण्याचे कार्य सुरु करण्यात\n> आले आहे. माहिती संकलन/संपादन/चित्र रेखाटणी/डिजिटल कन्व्हर्जन संदर्भात\n> सहकार्य किंवा सहभागी होऊ इच्छित असल्यास जरूर कळवावे.\n> आदिवासी युवकांचे आर्थिक स्वावंलब हेतू विविध पर्यायी व्यवस्था मजबुतीकरण\n> प्रयत्न करतो आहोत. *आयुश हा आदिवासी अस्तित्व, अस्मिता आणि आदिवासीत्व जतन\n> करण्यासाठी एक उदाहरण म्हणून लहानसा प्रयत्न आहे*. आपण पण आपल्या परिसरात\n> आवडीच्या क्षेत्रात आपल्या पद्धतीने यापेक्षा अधिक उत्तम उपक्रम करावे किंवा\n> अशा उपक्रमात *अधिक प्रभावी करण्यासाठी मार्गदर्शन/सहकार्य/सहभाग घेऊया. Lets\n आयुश उपक्रम मिनी बुलेटिन १३ मार्च ... AYUSH | adivasi yuva shakti\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/editorial-opinion/mahesh-mhatre-blog-on-ban-on-fire-crackerss-271799.html", "date_download": "2018-08-20T00:03:28Z", "digest": "sha1:BRQHULXOVYEA65IV77IX4DZRQ7CJPFBP", "length": 22535, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "औरंगजेबची आठवण करून देणारी फटाकेबंदी !", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nऔरंगजेबची आठवण करून देणारी फटाकेबंदी \n\"औरंगजेबाला हे पुरेसे वाटले नाही म्हणून त्याने आणखी एक फतवा काढून दिवाळी व होळी हे हिंदूंचे सण हिंदूंनी यापुढे गावात साजरे न करता गावाबाहेर जाऊन साजरे करावेत असाही आदेश काढला त्याचे कारण होते - या सणांमुळे जो गोंधळ - आवाज होतो त्यामुळे गावातील मशिदींचा शांतता भंग होतो.\"\nमहेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत\nसर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या फटाकेबंदीच्या निर्णयावरून सध्या सगळीकडे शब्दांचे बॉम्ब, निराशेच्या लडी, आनंदाचे फुलबाजे उडताहेत. पण न्यायालयाच्या या निर्णयाने इतिहासात दडलेले एक सत्य बाहेर आलेले आहे. हे ऐतिहासिक सत्य विद्यमान केंद्र सरकारला मात्र आवडणार नाही. होय, ज्या शांतताभंगाच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली परिसरात फटाकेबंदी लागू केली आहे, अगदी तशीच बंदी १६६८ मध्ये धर्मांधतेसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या मुघल सम्राट औरंगजेबाने केली होती. \"औरंगजेब -सत्यता आणि शोकांतिका\" या रवींद्र गोडबोले लिखित पुस्तकात पृष्ठ क्रमांक ९७ वर त्याचा स्पष्ट उल्लेख आहे, तो असा, \"औरंगजेबाला हे पुरेसे वाटले नाही म्हणून त्याने आणखी एक फतवा काढून दिवाळी व होळी हे हिंदूंचे सण हिंदूंनी यापुढे गावात साजरे न करता गावाबाहेर जाऊन साजरे करावेत असाही आदेश काढला त्याचे कारण होते - या सणांमुळे जो गोंधळ - आवाज होतो त्यामुळे गावातील मशिदींचा शांतता भंग होतो. असा शांतताभंग होणे इस्लामला मंजूर नाही. औरंगजेबाचा हा फतवा म्हणजे हिंदू आणि मुसलमान यांच्या वस्त्यांमध्ये जातीय विद्वेष पेटविणारी ठिणगी ठरली, जिची आग आपण आजही अनुभवत आहोत.\"\nम्हणजे बरोबर ३४९ वर्षांपूर्वी जो निर्णय औरंगजेबाने एका फतव्याद्वारे काढला होता, तोच आता उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यावर सत्ताधारी भाजपसह, काँग्रेस,राष्ट्रवादी पासून सगळ्याच पक्षांनी वेगवेगळी मत-मतांतरे दिली आहेत.\nलेखक चेतन भगत यांनी अगदी सुरुवातीलाच याविषयी विरोधात मत व्यक्त करून टीकेची राळ उडवून दिली, \"फटाक्याशिवाय दिवाळी,ट्रीशिवाय क्रिसमससारखे फटाके फोडल्याविना दिवाळी साजरी करणे म्हणजे ट्रीशिवाय क्रिसमस व बकरीच्या कुर्बानीशिवाय बकरी ईद साजरी करण्यासारखे आहे.\" असं बोलून भगत यांनी सोशल मीडियावर अक्षरश : आग लावून दिली आहे.\nत्यात भर टाकली राज ठाकरे यांच्या आक्रमक विधानाने...\"आता आम्ही काय व्हाॅटस्अॅपवर फटाके फोडायचे का\" असा सवाल उपस्थितीत करून राज ठाकरे यांनी त्यांच्या ठाकरी भाषेत न्यायालयाच्या निर्णयाला आव्हानं दिलं. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला तर फटाकेबंदीच्या बातमीने आयतं कोलीतच सापडलं. दोन दिवसांच्या सामना वृत्तपत्रात त्याचे पडसाद आणि पडघम आपल्याला उमटताना दिसताय.\nदरम्यान फटाकेबंदीच्या निर्णयाचं केंद्रीय पर्यावरण मंत्री यांनी ट्विटरवर स्वागत केलं होतं. पण नंतर या निर्णयावर टीका होऊ लागल्यावर त्यांचे ट्विट काढून घेण्यात आले आहे.\nपण त्यातून काही बोध न घेता, दिल्लीच्या नागरिकांना जर फटाके फोडून दिवाळी साजरी करायची असेल तर त्यांनी भोपाळला यावं असं धक्कादायक विधान मध्यप्रदेशचे राज्य गृहमंत्री भुपेंद्र सिंह यांनी केलं आहे.\nसुप्रीम कोर्टाने दिल्ली आणि परिसरात फटाके विक्रीस बंदी केल्यानंतर त्यांनी हे विधान केलं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार दिल्लीच्या नागरिकांना फटाके फोडता येतील अशी सगळी व्यवस्था भोपाळमध्ये करण्यात येईल असंही भुपेंद्र सिंह यांनी सांगितलं. तसंच फटाके फोडल्याने भोपाळच्या पर्यावरणाला काही धोका नाही असंही विधान त्यांनी केलं आहे. 'आपण रामराज्य आणण्याच्या गप्पा करतो. पण जर राम वनवासातून घरी परत येण्याचा दिवाळीचा सणच जर आपण साजरा करू शकत नसू तर त्याला काय अर्थ आहे'.\nदिल्ली स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी हा फटाके विक्रीवर बंदी सुप्रीम कोर्टाने आणली आहे.या निर्णया वर बोलताना सिंह यांनी आप सरकारला ही टोला लगावला आहे. 'वाहनांमुळे प्रदूषित झालेली दिल्लीचं पर्यावरण सुधारण्यासाठी आप सरकारने मेहनत घ्यायला हवी'. तसंच शिवराजसिंह चौहान यांच्या राज्यात पर्यावरण उत्तम आहे असंही त्यांनी सांगितलंय.\nदिल्ली पाठोपाठ, मुंबई उच्च न्यायालयाने निवासी भागात फटाक्यांची खुलेआम विक्री करण्यावर बंदी आणली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयाने ही मनाई केली आहे. तसेच नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचेही न्यायालयाने सांगितले आहे.\nफटाक्यांची विक्री करणारे अनधिकृत स्टॉल्स आणि निवासी भागातील फटाक्यांचे स्टॉल्स याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश सर्वत्र लागू करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या बंदीनुसार रहिवासी भागात फटाके विक्रीला पूर्णपणे बंदी घालावी आणि ज्यांचे विक्री परवाने निवासी भागात आहेत. त्यांचे परवाने तातडीने रद्द करण्यात यावे, असेही न्यायालयाने सांगितले आहे.\nदिल्ली-एनसीआरमध्ये यंदाच्या दिवाळीत फटाके विक्री होणार नाही.सुप्रीम कोर्टाने येथे ३१ ऑक्टोबरपर्यंत फटाके विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र,फटाके फोडण्यावर बंदी नाही. खरेदी केलेले फटाके नागरिक फोडू शकतात.१ नोव्हेंबरपासून काही अटींवर फटाके विकण्याची परवानगी असेल, असे सांगितले जाते.\n२०१५ मध्ये अर्जुन,आरव व झोया या तीन मुलांनी नातेवाइकांमार्फत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यात म्हटले की,दिल्लीत प्रदूषण घातक स्तरावर पोहोचले आहे.त्यांना शुद्ध हवेत श्वास घेण्याचा हक्क आहे. दिवाळीसारख्या सणांत फटाके विक्रीवर बंदी घातली जावी. यावरील सुनावणीत कोर्टाने गेल्यावर्षी ११ नोव्हेंबर रोजी फटाके विक्रीवर बंदी घातली होती. या वर्षी १२ सप्टेंबर रोजी त्यात सूट दिली. मात्र,मुलांनी पुन्हा कोर्टात धाव घेतली.यानंतर नवा आदेश आला आहे. आता त्याची अंमलबजावणी कशी होते यावर या आदेशाचे भवितव्य अवलंबून असेल, असे म्हणायला हरकत नाही. पण हा औरंगजेबाचा जो संदर्भ या निर्णयाशी जुळणारा आहे, त्यावर भाजपाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, याविषयी काय मत आहे, ते मात्र अजूनही समोर आलेले नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2016/03/governor-of-state-part-2.html", "date_download": "2018-08-19T23:06:16Z", "digest": "sha1:2VA4UXD4CBUFNXJVJRYFQB3Z24K3IA3D", "length": 13896, "nlines": 116, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "राज्यपाल - भाग २ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nराज्यपाल - भाग २\n०१.राज्यपाल हा राज्याचा संविधानिक प्रमुख तर मुख्यमंत्री हा वास्तविक प्रमुख असतो. म्हणून घटनेत [कलम १६३ (१)] अशी तरतूद करण्यात आली आहे कि राज्यपाल यांना साहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील एक मंत्रीमंडळ असेल.\n०२. राज्यपालाचे एखादे कार्य स्वेच्छाधिन कार्य आहे कि नाही या प्रश्नाबाबत राज्यपालांचा निर्णय अंतिम असेल. तसेच राज्यपालाने केलेल्या कोणत्याही कृतीची विधिग्राह्यता योग्य कि अयोग्य या कारणावरून प्रश्नास्पद करता येणार नाही. [कलम १६३ (२)]\n०३. मंत्र्यांनी राज्यपालास सल्ला दिला होता काय आणि कोणता सल्ला दिला या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही. [कलम १६३ (३)]\n०४. ४२ व्या घटनादुरुस्तीनंतर (१९७६) मंत्र्याचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आलेला आहे. मात्र असे बंधन राज्यपालच्या बाबतीत करण्यात आलेले नाही.\n०१. राज्यपालाची नेमणूक, राज्यपालाची बडतर्फी, कलम ३५६, कलम २०० इत्यादी बाबीमुळे राज्यपालाचे पद हे नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.\n०२. '३५६ या कलमाचा शेवटचा मार्ग म्हणून वापर व्हावा. हि तरतूद निर्जीव बाबीप्रमाणे असावी' असे डॉ. आंबेडकर म्हणाले होते.\n०३. 'राज्यपालासाठी कडक नियमावली करण्यापेक्षा विधानसभेचे सदस्य व राजकीय पक्ष यांना राजकीय शिस्तीची आवश्यकता आहे', असे मत १९६० साली राष्ट्रपती गिरी यांनी नियुक्त केलेल्या समितीने नोंदवले.\n०४. सरकारिया आयोगाने सांगितले कि, ' राज्यपालाच्या विवेकशक्तीच्या नियंत्रणासाठी नियमावली तयार करणे नैतिकतेला धरून नाही. राज्यपाल हा घटना, विविध कायदे व राजकीय संकेत यांच्या माध्यमातून स्वविवेकी निर्णय घेण्यास मुक्त आहे.\n०५. एस. आर. बोम्मई खटल्याने (१९९४) कलम ३५६ चा दुरुपयोग टाळण्यासाठी कडक नियमांची पायाभरणी केली.\n०६. घटना पुनरावलोकन आयोगाच्या मते (२०००-२००२) राज्यपालास पुरेसे स्वतंत्र अधिकार असावेत. तसेच तो केंद्राच्या सूचना पाळावयास बांधील नसावा. त्याने राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी बांधील असावे.'\nराज्यपालाची भूमिका आणि विविध खटले.\n०१. ऑक्टोबर १९९७ मध्ये उत्तर प्रदेशमधील कल्याण सिंग सरकार कलम ३५६ अन्वये बरखास्त करण्याचा अहवाल तत्कालीन राज्यपाल रोमेश भंडारी यांनी दिला. राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनी मंत्रिमंडळाचा सल्ला फेरविचारासाठी परत पाठवला.\n०२. सप्टेंबर १९९८ मध्ये बिहारमधील राबडी देवी सरकार कलम ३५६ अन्वये बरखास्त करण्याचा अहवाल तत्कालीन राज्यपाल एस.एस. भंडारी यांनी दिला. राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनी मंत्रिमंडळाचा सल्ला फेरविचारासाठी परत पाठवला.\n०३. ३० जून २००१ रोजी जयललिता यांच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकारने माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्यासह मुरासोली मारन आणि टी. आर. बालू या दोन केंद्रीय मंत्र्यांना अटक केली. तत्कालीन एनडीए सरकारमध्ये करुणानिधी सामील होते.\n०४. त्यामुळे केंद्र सरकारने १ जुलै रोजी 'राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडली आहे' असा अहवाल राज्यपाल फातिमा बिवी यांना पाठवण्यास सांगितले. पण राज्यपालांनी एनडीए सरकारला अपेक्षित अहवाल पाठवला नाही. परिणामी राष्ट्रपतींनी राज्यपालांना बडतर्फ करावे अशी विनंती केंद्र सरकार कडून करण्यात आली. पण त्यापूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.\n०५. बिहार विधानसभा निवडणूक २००५ मध्ये कोणत्याच पक्षास विधानसभेत बहुमत मिळाले नाही. सत्तास्थापने संदर्भात कायम राहिलेली कोंडी आणि कोणतीही आघाडी बनण्यातील अपयश यामुळे दोनच महिन्यानंतर विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस राज्यपाल बुटासिंग यांनी केली.\n०६. झारखंड विधानसभा निवडणूक २००५ मध्ये भाजप ला सर्वाधिक जाग मिळाल्या. तरीही राज्यपाल सईद सिब्ते राझी यांनी सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेसला पाचारण केले. याविरुद्ध भाजपने सर्वोच्च न्यायालयात तक्रार केली. राज्यपाल यांनी दिलेल्या मुदतीपेक्षा कमी मुदत देऊन सर्वोच्च न्यायालयाने विश्वासदर्शक ठराव पारित करून घेण्यास सांगितले.\nराज्यपाल - भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nराज्यपालांचे अधिकार - भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nराज्यपालांचे अधिकार - भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AE", "date_download": "2018-08-19T23:03:10Z", "digest": "sha1:WQUQBAVEACBCUSIOCG6MSHCDBJIBVTLF", "length": 5274, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११२८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११०० चे - १११० चे - ११२० चे - ११३० चे - ११४० चे\nवर्षे: ११२५ - ११२६ - ११२७ - ११२८ - ११२९ - ११३० - ११३१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ११२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १२ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी १९:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtrasainik.com/help.html", "date_download": "2018-08-19T23:44:38Z", "digest": "sha1:4JRAP2BNIJPO6YFLB3XEZ3Z7AOUVPJKH", "length": 1549, "nlines": 14, "source_domain": "www.maharashtrasainik.com", "title": " Maharashtra Navnirman Sena - Online Registration", "raw_content": "\nSMS द्वारे नोंदणी करण्यासाठी आपले [ नाव ] [ जागा सोडा ] [ आडनाव ] [ , ] [ आपले शहर किंवा जिल्हा ] टाइप करून 9211787777 या क्रमांकावर पाठवा.\nSMS पाठवल्यावर आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर आपला नोंदणी क्रमांक पाठवण्यात येईल.\nwww.maharashtrasainik.com या संकेतस्थळी भेट द्या. आपले नाव, आपला संपर्क क्रमांक किंवा इमेल आयडी टाईप करा व नोंदणी करा बटण वर क्लिक करा.\nआपली अधिक माहिती अद्ययावत करा. (उदा. नाव, जन्म तारीख, संपर्क क्रमांक, इमेल आयडी, पत्ता, जिल्हा, मतदारसंघ, शिक्षण, व्यवसाय इ.)\nनोंदणी करा बटण वर क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/topic276&OB=DESC.html", "date_download": "2018-08-19T23:13:18Z", "digest": "sha1:ESOIRK64IT42JWIRP2MZTN7CFVYPVVLE", "length": 8303, "nlines": 117, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Baramotanchi Vihir - Adventure & Social Forum", "raw_content": "\nअमोल लेख मस्त लिहला आहेस… आणि माहितीपण…\nसह्याद्रीत फिरताना जाणवत की ह्याच्या पोटात अशा असंख्य वास्तू लपलेल्या आहेत आणि त्याची अजून म्हणावी तशी आणि म्हणावी तेवढी माहिती अजून आपल्याला उपलब्ध झालेली नाही. हेच नेमक जाणवलं साताराजवळील लिंब गावातील बारामोटांची विहीर बघताना. सामान्य जमिनीच्या पातळीखाली एखादी एवढी असामान्य आणि विशाल ऐतिहासिक वास्तू असू शकते हे कळल्यावर आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही.\nसातारा शहरापासून मुंबई-पुण्याकडे यायला लागल्यावर साधारण १२ कि.मी वर आपल्याला लिंब फाटा लागतो आणि तेथून उजवीकडे आत गेल्यावर ३ कि.मी. वर लिंब गाव लागते. ह्या गावाच्या दक्षिणेला २ कि.मी. अंतरावर बारामोटेची विहीर वसलेली आहे.\n(लिंब फाट्याच्या आधी लागणाऱ्या नागेवाडी गावातून पण येथे जाता येते).\nया विहिरीचे बांधकाम शके १६४१ ते १६४६ या कालावधीत श्रीमंत सौ. विरुबाई भोसले ह्यांनी केले. विहिरीचा आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती असून ह्या विहिरीचा व्यास ५० फूट आणि खोली ११० फूट आहे. ह्या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी १२ मोटा लावता येऊ शकायच्या आणि त्यामुळे ह्याचे नाव बारा मोटा असलेली विहीर म्हणजेच 'बारामोटेची विहीर' असे पडले. विहिरीतून उपसलेले पाणी मुख्य:त आजूबाजूच्या आमराईसाठी वापरण्यात येत असे.\nजमिनीपातळीखाली उभारलेल्या महालात ही विहीर आहे.खाली उतरायला चालू करताना समोरच एक शिलालेख दिसतो. काही पायर्या उतरून खाली आले की आपल्याला महालाचा मुख्य दरवाजा बघायला मिळतो. ह्या दरवाज्यावर चक्र लावलेली दिसतात. ह्या दरवाज्याच्या आतील बाजूस शरभाची दगडी मूर्ती नजरेस पडते. तिकडून पुढे आल्यावर आपण महालात प्रवेश करतो. महालात चित्रे कोरली आहेत. तसेच वाघ, सिंहाची शिल्पे बसवलेली आहेत. विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहेत. विहिरीवर १५ थारोळी आहेत. ह्या चोरावाटांतून वर आले की १२ मोटांची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते. सातारचे राजे श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज ह्यांची विहिरीच्या महालात खलबते चालत असा उल्लेख आहे.\nबारामोटेची विहीर ही एक अप्रतिम कलाकृती आहे. महालाचे दगडी बांधकाम त्यावेळेच्या स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे आणि म्हणूनच लिंब सारख्या लहानश्या गावातही ही ऐतिहासिक विहीर आजही आपले अढळ स्थान टिकवून आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/5310-priya-varrier-painting", "date_download": "2018-08-19T23:07:10Z", "digest": "sha1:37J64Z4XE7BDUJJYAEN4N4EN5TJPDWN7", "length": 6036, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आपल्या दिलखेच अदांनी सगळ्यांना घायाळ करुन सोशल मिडियावर व्हायरल झालेली ‘ती’ तरुणी बनली “नॅशनल क्रश” - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआपल्या दिलखेच अदांनी सगळ्यांना घायाळ करुन सोशल मिडियावर व्हायरल झालेली ‘ती’ तरुणी बनली “नॅशनल क्रश”\nव्हॅलेन्टाइन्स डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर जणू प्रेमाचं भरतं आलं आहे. प्रेमाशी संबंधित व्हिडिओ, फोटो आणि क्लिप्स सोशल मीडिया वर मोठ्या संख्येने शेअर होताना दिसताहेत.\nयाच दरम्यान गेले दोन दिवस एक व्हिडिओ चांगलाच वायरल होतेय. या व्हिडीओत इशा-यांवरून प्रेमाची कबुली देतानाच्या तरुणीच्या अदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतायत.\nतिच्या या गोड हावभावांमुळेच सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हॅलेन्टाइन्स डेचं प्रतीक बनला आहे. व्हिडिओत दिसणारी ही मुलगी आहे, मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर. तिच्या दिलखेचक अंदांमुळे घायाळ करणारा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.\nया नजरेचे झाले सगळेच दिवाने; सोशल मिडीयावर व्हायरल झाले \"नॅशनल क्रश\"\nप्रिया वॉरीयरचे रेकॉर्डब्रेक फॉलोअर्स, सर्वांना टाकले मागे\nबॉलिवूडमध्ये, लवकरचं प्रिया वारियरची एन्ट्री\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-in-the-west-indies-a-brief-odi-history/", "date_download": "2018-08-19T23:06:21Z", "digest": "sha1:IBF3RLOOCEQZIYYQNDAT7DWJ5BBFP733", "length": 7754, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "इतिहास: भारताची कॅरेबियन बेटावरील एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी -", "raw_content": "\nइतिहास: भारताची कॅरेबियन बेटावरील एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी\nइतिहास: भारताची कॅरेबियन बेटावरील एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी\nभारतीय संघ बऱ्याच वर्षांनी वेस्ट इंडिजबरोबर एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी कॅरेबियन बेटावर जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर हा भारताचा पहिलाच दौरा असून दुबळ्या वेस्ट इंडिज संघाबरोबर भारत किती फरकाने मालिका जिंकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.\nआजपर्यन्तचा इतिहास पहिला तर १९८३ सालापासून भारतीय संघाने वेस्ट इंडिजमध्ये २९ सामने हे इंडिज संघाविरुद्ध खेळले आहेत. त्यात १० सामन्यात विजय, १८ सामन्यात पराभव तर एक सामन्यात निकाल लागू शकला नाही.\nभारताने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध १९८२/८३ सालात पहिला एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला होता. त्यावेळी पहिल्यांदा मजबूत असा वेस्ट इंडिज संघ घराच्या मैदानावर पराभूत झाला होता.\n#१ १९८२/८३ तीन सामन्यांची मालिका इंडिजने २-१ अशी जिंकली.\n#२ १९८८/८९ पाच सामन्यांची मालिका इंडिजने ५-० अशी जिंकली.\n#३ १९९६/९७ पाच सामन्यांची मालिका इंडिजने ३-१ अशी जिंकली.\n#४ २००२/०३ तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली.\n#५ २००६/०७ तीन सामन्यांची मालिका इंडिजने २-१ अशी जिंकली.\n#६ २००९/१० तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली.\n#७ २००९/१० पाच सामन्यांची मालिका भारताने ३-२अशी जिंकली.\nआजपर्यंत दोन देशात वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या ७ मालिकेत भारताने ३ मालिका जिंकल्या असून ४ मालिकेत भारत पराभूत झाला आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-price-rs-4509-quintal-cotton-yavatmal-1651", "date_download": "2018-08-19T23:03:06Z", "digest": "sha1:UGGV5KRIM4NEXLDWXJEE3NG2GAQZ22BX", "length": 13274, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Price of Rs. 4509 per quintal for Cotton, Yavatmal | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुहूर्ताच्या कापसाला प्रतिक्‍विंटल ४५०९ रुपयांचा भाव\nमुहूर्ताच्या कापसाला प्रतिक्‍विंटल ४५०९ रुपयांचा भाव\nमंगळवार, 3 ऑक्टोबर 2017\nचंद्रपूर ः वरोरा बाजार समिती अंतर्गत असलेल्या वरोरा व माढेली येथे खासगी कापूस खरेदीची सुरवात झाली. या वेळी मुहूर्ताच्या कापसाला ४५०९ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला; तर पहिल्याच दिवशी ४५० क्‍विंटल कापसाची खरेदी झाली.\nचंद्रपूर ः वरोरा बाजार समिती अंतर्गत असलेल्या वरोरा व माढेली येथे खासगी कापूस खरेदीची सुरवात झाली. या वेळी मुहूर्ताच्या कापसाला ४५०९ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला; तर पहिल्याच दिवशी ४५० क्‍विंटल कापसाची खरेदी झाली.\nवरोरा येथे मुहूर्ताला कापूसविक्रीसाठी आणणारे शेतकरी रामदास उमरे, भारत तेलंग, आनंद टाले, मिलिंद जोगीकर या शेतकऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. माढेली येथे सुभाष सुराना, शाम पटवडे, नारायण महाकुळकर, वाल्मीक ताजने या शेतकऱ्यांनी मुहूर्ताला कापूस विक्रीसाठी आणला. बाजार समितीचे सभापती विशाल बदखल, जिनिंग संचालक प्रकाशचंद मुथा, बाजार समिती संचालक किशोर भलमे, केंद्र प्रमुख जितेंद्र कुकडे, वरोरा बाजार समितीचे संचालक देवानंद मोरे, सचिव चंद्रसेन शिंदे, श्रीकांत तारेवार या वेळी उपस्थित होते.\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/victim-tried-commit-suicide-murdering-his-wife-137145", "date_download": "2018-08-19T23:09:32Z", "digest": "sha1:LFUFRE5JFADKQRJ74TGW2EXUL4KLGSOO", "length": 13029, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "The victim tried to commit suicide by murdering his wife चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करुन स्वतः केला आत्महत्येचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nचारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करुन स्वतः केला आत्महत्येचा प्रयत्न\nशनिवार, 11 ऑगस्ट 2018\nचरित्र्यावर संशय घेऊन पतीने आपल्या पत्नीचा दगड टाकून खून करून स्वतः विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पूर्णा तालुक्यातील कानडखेड येथे घडली असून या थरारक घटनेमूळे सर्वत्र खळबळ माजली आहे. दरम्यान, पूर्णा तालुक्यात दिवसेंदिवस खुनाच्या गुन्ह्यात वाढ होऊन ही खुनाचा तपास लावण्यास स्थानिक पोलिसांना येत असलेले अपयश पाहून पोलिसाच्या कार्यपध्द्ती वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.\nपरभणी- चरित्र्यावर संशय घेऊन पतीने आपल्या पत्नीचा दगड टाकून खून करून स्वतः विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पूर्णा तालुक्यातील कानडखेड येथे घडली असून या थरारक घटनेमूळे सर्वत्र खळबळ माजली आहे. दरम्यान, पूर्णा तालुक्यात दिवसेंदिवस खुनाच्या गुन्ह्यात वाढ होऊन ही खुनाचा तपास लावण्यास स्थानिक पोलिसांना येत असलेले अपयश पाहून पोलिसाच्या कार्यपध्द्ती वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.\nयाबाबत, अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील मौजे कानाडखेड येथील राहणारे लक्ष्मण काशिनाथ चांडाळ हा आपल्या पत्नी कांचन लक्ष्मण चांडाळ वय (25 वर्षे) हिच्या चारित्र्यवर नेहमी संशय घ्यायचा, सतत त्रास देत असल्याने दोघा पती पत्नीचे दररोज वाद होत होते. त्यामुळे, लक्ष्मण चांडाळ याने आपली पत्नी कांचन हिच्यावर राग धरून मध्य रात्री झोपेत असताना डोक्यात दगड टाकून तिचा खून केला व स्वतः विषारी औषध प्राषण करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.\nसदर घटनेची खबर मिळताच पूर्णा पोलीस उपअधीक्षक श्रीकृष्ण कर्डीले, पो.नि. सुनिल ओव्हाळ, पो.उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, पो.कॉं समीर पठाण, कलवले आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मयत कांचन चांडाळ चे मामा गणयानोबा जनार्धन काशीद यांच्या फिर्यादी वरून पूर्णा पोलिस ठाण्यात पती लक्ष्मण चांडाळ यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदरम्यान, पती लक्ष्मण चांडाळ यांनी विषारी औषध पाषाण केल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ हे करत आहेत.\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल...\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी नागपूर : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी...\nमायणी - धोंडेवाडी (ता. खटाव) येथील रणरागिणींनी दारूविक्रेत्यांविरुद्ध दंड थोपटत पोलिसांच्या सहकार्याने गावातील दारूचा अड्डा उद्‌ध्वस्त केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/industrial-skills-development-training-criminals-136936", "date_download": "2018-08-19T23:10:36Z", "digest": "sha1:BCSV34U3HYULPRMUAGV3ERCE7FTVTHMM", "length": 14225, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Industrial Skills Development Training for Criminals तरूण गुन्हेगारांना उद्योजक कौशल्य विकास प्रशिक्षण - सुहेल शर्मा | eSakal", "raw_content": "\nतरूण गुन्हेगारांना उद्योजक कौशल्य विकास प्रशिक्षण - सुहेल शर्मा\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nसांगली - चैनीसाठी वाममार्गाने पैसा मिळवण्यासाठी चोऱ्या, लूटमार करताना पोलिसांच्या ताब्यात सापडलेल्या 16 ते 22 वयोगटातील गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना किमान कौशल्य विकास योजनेत विविध प्रशिक्षण देण्याचा उपक्रम जिल्हा पोलिस दलातर्फे राबवण्यात येणार आहे.\nसांगली - चैनीसाठी वाममार्गाने पैसा मिळवण्यासाठी चोऱ्या, लूटमार करताना पोलिसांच्या ताब्यात सापडलेल्या 16 ते 22 वयोगटातील गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना किमान कौशल्य विकास योजनेत विविध प्रशिक्षण देण्याचा उपक्रम जिल्हा पोलिस दलातर्फे राबवण्यात येणार आहे. त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी\nदिशा नावाचा हा उपक्रम येत्या पंधरा दिवसात सुरु करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिली.\nगेल्या काही महिन्यांमध्ये 16 ते 18 या अल्पवयीन गटातील तसेच 18 ते 22 वयोगटातील तरुण गुन्हेगारीकडे वळल्याचे निदर्शनास आले आहे. किरकोळ मारामारी, चोऱ्या, खंडणी अशा प्रकारचे गुन्हे केलेले हे गुन्हेगार पोलिसांना सापडले आहेत. नवीनच गुन्हेगारीकडे वळणाऱ्या या वयोगटातील गुन्हेगारांची संख्या वाढत असल्याचे अधीक्षक श्री. शर्मा यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी याला दुजोरा दिला. मात्र त्याचवेळी ही\nनवीनपिढी गुन्हेगारीच्या विळख्यात अडकण्यापुर्वी त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी किमान कौशल्य विकास कार्यक्रम योजनेंतर्गत प्रशिक्षण देण्याची संकल्पना मांडली आहे.\nयाबाबत माहिती देताना अपर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे म्हणाले, 16 ते 22 वयोगटातील पिढीत चैनीची प्रवृत्ती वाढत असते. त्यासाठी त्यांना पैशाची गरज असते. तो मिळवण्यासाठी ते गुन्हेगारीकडे वळतात. किरकोळ चोऱ्या, खंडणी, लूटमार अशा प्रकारच्या गुन्ह्यातून ते पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा गुन्हेगारांची ही नकारात्मक ऊर्जा सकारात्मकते वळवण्यासाठी त्यांना छोट्या उद्योगांचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी अशासकीय संस्था, सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. मोबाईल दुरुस्ती, संगणक, लॅपटॉप दुरुस्ती, फिटर, वेल्डर असे विविध सुमारे 50 अभ्यासक्रम तयार केले आहेत. पंतप्रधानांच्या किमान कौशल्य विकास\nकार्यक्रमांतर्गत हे अभ्यासक्रम मोफत शिकवण्यात येणार आहेत. तसेच या तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे. स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज सुविधा देण्याचाही प्रयत्न करणार आहे. पोलिस आणि एनजीओ यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात येणार\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल...\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी नागपूर : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-petrol-rate-increase-106929", "date_download": "2018-08-19T23:09:57Z", "digest": "sha1:XKZFTJNBKOZNZEAGREAXB4GF3A5AJVKC", "length": 11525, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news petrol rate increase पंधरा दिवसांत पेट्रोल १.८७ रुपयांनी महागले | eSakal", "raw_content": "\nपंधरा दिवसांत पेट्रोल १.८७ रुपयांनी महागले\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nनागपूर - पेट्रोलचे भाव दररोज वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा हलका होत आहे. गेल्या पंधरा दिवसांत १ रुपया ८७ पैशांची वाढ झालेली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. रविवारी रात्री १० पैसे प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात वाढ झाली असून एक लिटर पेट्रोलसाठी आता ८२ रुपये १७ पैसे मोजावे लागणार आहेत. १५ मार्च रोजी पेट्रोलचे भाव ८० रुपये ३० पैसे प्रतिलिटर होते. जानेवारी महिन्यात नागरिकांनी ओरड केली होती. जनतेचा असंतोष लक्षात घेत राज्य आणि केंद्र सरकारने प्रत्येकी दोन रुपयांची कर कपात करीत हे भाव लिटरमागे ७६ रुपयांपर्यंत खाली आणले होते.\nनागपूर - पेट्रोलचे भाव दररोज वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा हलका होत आहे. गेल्या पंधरा दिवसांत १ रुपया ८७ पैशांची वाढ झालेली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. रविवारी रात्री १० पैसे प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात वाढ झाली असून एक लिटर पेट्रोलसाठी आता ८२ रुपये १७ पैसे मोजावे लागणार आहेत. १५ मार्च रोजी पेट्रोलचे भाव ८० रुपये ३० पैसे प्रतिलिटर होते. जानेवारी महिन्यात नागरिकांनी ओरड केली होती. जनतेचा असंतोष लक्षात घेत राज्य आणि केंद्र सरकारने प्रत्येकी दोन रुपयांची कर कपात करीत हे भाव लिटरमागे ७६ रुपयांपर्यंत खाली आणले होते. हा दिलासा मात्र फार काळासाठी टिकला नाही आणि अवघ्या दोन महिन्यांत सरकारने पेट्रोलची किंमत ८२ रुपयांपर्यंत नेली आहे.\nहिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (hpcl)\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\n‘कॉसमॉस’मधून ठेवी न काढण्याचा बॅंकांचा ठराव\nपुणे - जिल्ह्यातील कोणत्याही नागरी सहकारी बॅंकांनी सद्य:स्थितीत कॉसमॉस सहकारी बॅंकेमधून ठेवी काढून घेऊ नयेत, असा ठराव बैठकीत पारित करण्यात आला. तसेच...\nनेट बॅंकिंगबाबत अशी घ्या खबरदारी (योगेश बनकर)\nएटीएम कार्ड, ऑनलाइन बॅंकिंग वगैरेचा वापर करून अनेक जण बॅंक व्यवहार करताना दिसतात. मात्र, अजूनही त्यांचा सुरक्षित वापर कसा करायचा, याची माहिती...\nएसटी वेतनवाढीचा तिढा कायम\nमुंबई - वेतनवाढीसाठी अघोषित संप करून एसटी प्रशासनाला खिंडीत गाठणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वाढीव वेतनाचे...\nलोहोणेरच्या शेतकऱ्यास कर्जासाठी 18 लाखांना फसविणारे दोघे गजाआड\nनाशिक - लोहोणेर (ता. देवळा) येथील शेतकऱ्यास पाच कोटी कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून साडेअठरा लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/06/blog-post.html", "date_download": "2018-08-19T23:32:41Z", "digest": "sha1:OGCELKVJRJZ5JMWISEKK45T657ABL5XV", "length": 5435, "nlines": 73, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "हे अ‍ॅप वापरुन मोबाईलमुळे डोळ्यावर पडणारा ताण कमी करा. - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nहे अ‍ॅप वापरुन मोबाईलमुळे डोळ्यावर पडणारा ताण कमी करा.\nसतत उशाशी असणारा आपला मोबाईल फोन रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्या उठल्या जेव्हा आपण पाहतो, तेव्हा डोळ्यावर प्रचंड ताण येतो. त्यामुळे शक्यतो यावेळी मोबाईल फोन वापरणे टाळावे. परंतु जर तसे करणे शक्य नसेल (शक्य नसतेच ) तर हे मोबाईल अप्लिकेशन वापरा.\nमोबाईलमुळे डोळ्यावर पडणारा ताण यामुळे खूप कमी होतो.\nमराठीतून मोफत ऑनलाईन कोर्सेस मिळविण्यासाठी आजच भेट द्या - \"मातृभाषेतुन शिकुया , प्रगती करुया \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nहे अ‍ॅप वापरुन मोबाईलमुळे डोळ्यावर पडणारा ताण कमी करा. Reviewed by Salil Chaudhary on 10:52 Rating: 5\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2014/01/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:52:34Z", "digest": "sha1:3YAU3RDFFPXBEYX4KECAC5Q3SQYDJMWP", "length": 18114, "nlines": 140, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: अरविंद केजरीवाल", "raw_content": "\nशनिवार, ४ जानेवारी, २०१४\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nदोन वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार अकराला दिल्लीत जन लोकपालासाठी आण्णा हजारे यांच्या नेतृत्वाने जे आंदोलन झाले तेव्हापासून देशात अरविंद केजरीवाल हे नाव ऐकू येऊ लागले. आधी आयआयटीचे इंजिनियर, नंतर इनकमटॅक्स ऑफिसात एक कर्मचारी, त्यानंतर परिवर्तन नावाच्या एनजीओचे संस्थापक, पुढे आम आदमी पक्ष स्थापन करणारा नेता आणि आता दिल्लीचे मुख्यमंत्री अशी त्यांची वाटचाल. राजकीय पक्ष स्थापन केल्यानंतर फक्त तेरा महिण्यात ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.\nदोन प्रकारचे लोक जगात कायम अस्तित्वात असतात. एक, लोकजागरण करून प्रबोधनाने जड व्यवस्थेला बाहेरून धक्का देणारे आणि दोन, बिघडलेल्या व्यवस्थेच्या आत प्रवेश करून ती व्यवस्था आतून ठाकठीक करणारे. हे दोन्हीही प्रकारचे लोक नागरिकांना दिशा देण्याचे काम करीत असतात. अरविंद केजरीवाल यांनी प्रथम पहिल्या प्रकारचा रस्ता धरला आणि नंतर नाइलाजाने त्यांना दुसर्‍या प्रकारच्या रस्त्यावर उडी घ्यावी लागली.\nभारतात बहुपक्षीय राज्यव्यवस्था असली तरी फक्त दोनच पक्ष यापुढे आलटून पालटून सरकार बनवू शकतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यापैकी एका पक्षाला स्वातंत्र्यपूर्व सव्वाशे वर्षाची महान परंपरा असून दुसर्‍याला पन्नास वर्षाची परंपरा आहे. या व्यतिरिक्त अनेक छोटे मोठे प्रादेशिक पक्ष देशात असूनही त्यांच्या भाषा, धर्म, जात, प्रादेशिकता आदी संकुचित उद्देशांमुळे एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती. या दोन राष्ट्रीय पक्षांसह सगळ्या प्रादेशिक पक्षात भ्रष्टाचार, अनाचार, जातीय-धर्मांधता अतोनात माजल्याचे पुन्हा पुन्हा सिध्द होऊ लागले. अनेक नेत्यांना सत्तेची नशा चढल्याचे दिसत होते. अशा पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी अस्तित्वात येणे ही देशाची गरज होती.\nकोणत्याही जाती-धर्माशी बांधिलकी नसणे, कमी खर्चात निवडणूका लढवणे, नागरिकांशी थेट संवाद, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणे, कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे, साधी राहणी, साधे कपडे, सामान्य लोकांत मिसळणे, कोणताही बडेजाव नसणे, सामान्य माणसांच्या वाहनातून प्रवास करणे, लोकांच्या समस्यांविषयी जागरूक असणे, सामान्य माणसाशी संवाद साधणे, अल्पमतातले सरकार येईल म्हणून सरकार स्थापनेसाठी जनमत चाचपणी घेणे आदी आम आदमी पार्टीच्या भूमिका दाद देण्यासारख्या आहेत.\nदिल्ली राज्याचे सरकार यापुढे टिको वा पडो. (विश्वासदर्शक ठराव पास झाल्यामुळे आता ते किमान सहा महिने तरी स्थिर राहील.) त्यांना आपल्या जाहीरनाम्यातील तरतुदी पूर्ण करता येवो वा न करता येवो. हे सरकार आता सहा महिण्यांनी गेले तरी हरकत नाही. पण इतर राजकीय पक्षांपुढे या छोट्याश्या पक्षाने जो आरसा धरला तो फार महत्वाचा आहे. इतर पक्षात आता अंतर्मुख होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या देशातील नागरिकांना फक्त मतदार म्हणून मोजता येणार नाही असा संदेश इतर पक्षात पोचायला सुरूवात झाली ही सुध्दा काही कमी महत्वाची घटना नाही.\nस्वांतत्र्य मिळवून दिल्यानंतर देशातली त्यागी, धेयवादी राजकारणातली पहिली पिढी निघून गेली, दुसरी पिढीही निघून गेली. आणि आता फक्त (अपवाद वगळता) संधीसाधू उरले होते. आपल्या देशाचे या पुढे कसे होईल अशी अनेकांना चिंता लागली होती. अशा काळात असा एखादा पक्ष पुढे येणे ही काळाची गरज होती. रविंद्रनाथ टागोरांची एक कविता आहे:\nसूर्याने एक प्रश्न केला\n‘आता माझ्या जागी कोण\nया पृथ्वीला प्रकाश देईल\nएक पणती पुढे आली\n‘प्रभु मी माझ्या परिने प्रयत्न करीन\nसूर्याची जागा तर कोणी घेऊच शकत नाही. परंतु आपल्या परीने जेवढा उजेड देता येईल तेवढा प्रकाश आपण इतरांना दिला पाहिजे. दिल्लीत अरविंद केजरीवाल एक पणती झाले. पण आपल्या देशात अशी एकच पणती नाही. वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात संथपणे तेवणार्‍या अशा अनेक पणत्या आहेत. राजकीय क्षेत्रात झटपट प्रसिध्दी मिळते, तशी इतर क्षेत्रात मिळत नाही. आणि स्वस्त प्रसिध्दीच्या मागे न लागता असे अनेक लोक आहेत की ते पणती सारखे काम अहोरात्र करीत आहेत. (चांगली माणसे मोजण्यासाठी माझ्या हाताला अजून बोटे हवीत अशा आशयाची भालचंद्र नेमाडे यांची एक कविता आहे. खरं तर आपल्यात इतकी चांगली माणसे आहेत की ती दिसण्यासाठी आपली नजर कमी पडते.)\nआपणही त्यापैकी एक पणती होऊ अथवा अशा पणत्या विझू नयेत म्हणून त्यांना दोन्ही हातांचा आडोसा करून उभे तरी राहू या.\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ३:५४ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nAHIRANI KASAMADE ४ जानेवारी, २०१४ रोजी ५:५८ म.पू.\n“ सामान्यांना निराश करू नका ”\n-सरत्या वर्षी राजधानीत सार्या देशाला आशेचा किरण दिसला.कानांनी ऐंकल,डोळ्यांनी बघीतल,मनाने अनुभवले,यावर विश्वास बसत नव्हता.\n-चेहरे आनंदाने फुलले होते,भय,भीती,नैराष्य कुठेही दिसत नव्हते.आनांदोस्तव साजरा होत होता.\n-गरीब,दुर्बल,सामान्यांना विश्वास वाटतो की त्यांच्यामुळे भ्रष्टाचार,महागाई,बेरोजगारी हद्दपार होणार,यादेश्यात रामराज्य येणार.\n-त्यांनी देशाला आशावाद दाखविला,लोकांनी त्यांना भरभरून प्रेम दिल .प्रस्थापितांना डावलून त्यांना सत्तेवर बसविल होत.\n-प्रथमच घडत होते,नवशिक्यामागे बलाढ्य फरफरट जात होते.जनता मात्र त्याच्यावर मनापासून प्रेम करीत होती,कौतूक करत होती.\n“त्यांनी सामान्यांना आता निराश करू नये”.\n-नाहीतर लोकांचा देशावरील,लोकशाहीवरील,मानसा-माणसावरील विश्वास नाहीसा होईल.\n-तुमच्या यश्याबद्दल अभिनंदन, तुमच्या प्रयत्य्नाना नववर्षानिमित्य[२०१४] शुभेछ्या.\nDr. Sudhir Deore ५ जानेवारी, २०१४ रोजी १२:३५ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nराजकारणापासून दूर राहणे शक्य आहे काय\nअभा साहित्य संमेलन निमंत्रणाची पध्दत\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-editorial-agrowon-maharashtra-2560", "date_download": "2018-08-19T22:50:53Z", "digest": "sha1:S6RHNIRPD2AC3DFGBNZCJPBIYJJJIQWI", "length": 18815, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Editorial, AGROWON, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 2 नोव्हेंबर 2017\nकंपन्यांची दंडेलशाही खपवून घेत गेलो, तर नियामक संस्थेला आणि कायद्याच्या राज्याला काही अर्थच राहणार नाही. उद्या यातून मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर घातक परिणाम झाले, तर त्याची जबाबदारी कोणाची\nयवतमाळ कीडनाशक विषबाधा प्रकरणाच्या निमित्ताने जनुकीय बदल केलेल्या (जीएम) कापसाच्या बेकायदेशीर लागवडीचा धक्कादायक प्रकार ऐरणीवर आला आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायजल कमिटी (जीईएसी) या नियामक संस्थेची परवानगी नसताना राउंडअप रेडी फ्लेक्स (आरआरएफ) या तणनाशक सहनशील वाणाची अवैधरीत्या लागवड करण्यात आली. देशात थोड्या थोडक्या नव्हे, तर सुमारे ३० ते ३२ लाख पाकिटांची विक्री झाली असून, त्यातील १० ते १५ लाख पाकिटे महाराष्ट्रात विकली गेली असावीत, असा साउथ एशिया बायोटिक सेंटरचा अंदाज आहे.\nभारतात केवळ बीटी कापूस या जीएम पिकाच्या व्यावसायिक लागवडीला परवानगी आहे. त्याच्या पुढचा टप्पा म्हणून मोन्सॅन्टो कंपनीने तणनाशक सहनशील जनुकाचा वापर करून आरआरएफ हे वाण विकसित केले. त्याच्या मंजुरीसाठी `जीईएसी`कडे २००७ साली अर्ज केला; परंतु केंद्र सरकारशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी कंपनीने आपला अर्ज मागे घेतला. मोन्सॅन्टोने बेकायदेशीर लागवडप्रकरणी भारतीय कंपन्यांवर हेत्वारोप करत हात वर केले आहेत. वास्तविक या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीला या प्रकाराची आजपर्यंत काही माहितीच नव्हती, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. ही अवैध लागवड हे कृषी खात्याचेही अपयश आहे; परंतु अकार्यक्षमता, भ्रष्टाचार आणि खाबुगिरी याचा गंज चढलेल्या यंत्रणेकडून यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही.\nवरिष्ठ पातळीवर सर्व संबंधित घटकांची (स्टेकहोल्डर) मिलिभगत असल्याशिवाय आणि संस्थात्मक यंत्रणा कार्यरत असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध लागवड होणे शक्य नाही. भारतात कापूस बियाण्यांच्या क्षेत्रातील नफाक्षमता आणि मार्जिन झपाट्याने कमी झाले आहे. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांचा किडनाशकांची बाजारपेठ विस्तारण्यावर डोळा आहे. देशात शेतीसाठीच्या कीडनाशकांची बाजारपेठ २.६ अब्ज डॉलरच्या घरात आहे. सर्वाधिक वापर कापसात होतो. मोन्सॅन्टोचे वादग्रस्त आरआएफ हे वाण मोन्सॅन्टोचेच उत्पादन असलेल्या `राउंडअप` या तणनाशकाला सहनशील आहे. सध्या कापसात हे तणनाशक वापरले जात नाही. कारण, त्यामुळे तणाबरोबरच पीकही नष्ट होते; परंतु आरआरएफ वाणाची लागवड केली, तर `राउंडअप`मुळे केवळ तण मरेल, पिकाला धक्का लागणार नाही. याचा अर्थ या वाणाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली, तर `राउंडअप`चा खप प्रचंड वाढेल.\nविविध आक्षेपांमुळे `जीईएसी`ने आरआरएफ वाणाला परवानगी दिली नव्हती. सरळ मार्गाने परवानगी मिळत नसेल, तर बेकायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणावर शिरकाव करायचा आणि शेतकरीहिताची ढाल पुढे करून परवानगी पदरात पाडून घ्यायची, असा पायंडा यानिमित्ताने पडेल. बीटी कापसाच्या बाबतीतही नेमके असेच घडले होते. गुजरातमध्ये २००० साली बेकायदेशीर लागवड झाली आणि त्यानंतर देशभर प्रसार झाला. शेतकरी संघटनेने तेव्हा सविनय कायदेभंग आणि शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य हे मुद्दे पुढे करत मोन्सॅन्टोची वकिली केली होती.\nजगभरातील कॉर्पोरेट्सना शेती क्षेत्राचा संपूर्ण ताबा हवा आहे. बाजारपेठ त्यांच्या मुठीत आहे. त्यांची आर्थिक ताकद भयावह आहे. या कंपन्यांची दंडेलशाही खपवून घेत गेलो, तर नियामक संस्थेला आणि कायद्याच्या राज्याला काही अर्थच राहणार नाही. उद्या यातून मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर घातक परिणाम झाले, तर त्याची जबाबदारी कोणाची या साऱ्या प्रकरणाची व्याप्ती एवढी मोठी आणि गुंतागुंतीची आहे, की त्याचा तपास राज्याच्या पोलिस खात्याच्या आवाक्यातली बाब नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू करून पाळेमुळे खणून काढण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.\nपर्यावरण environment यवतमाळ तण weed महाराष्ट्र कापूस भ्रष्टाचार शेती शेतकरी\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट घोंगावते आहे.\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणी\nअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी उत्पादकांसाठी मिळणारे अनुदान पूर्ववत करावे तसेच गेल्यावर\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घट\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍टरवर पेरणी\nपुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची मो\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...\nखरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...\nडाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...\nअतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nचंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...\nकेरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...\nकधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...\nमराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...\nग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...\nकोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-scam-name-farmers-producers-company-maharashtra-2434", "date_download": "2018-08-19T22:51:05Z", "digest": "sha1:HME6LSE64R672MTRFVQCMWEZRGKYTFN7", "length": 19460, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, scam on name of farmers producers company, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगैरव्यवहारासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची कोंडी\nगैरव्यवहारासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची कोंडी\nरविवार, 29 ऑक्टोबर 2017\nपुणे : शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी गैरव्यवहारासाठी कंपन्यांची कोंडी करण्याचा धक्कादायक प्रकार धुळे जिल्ह्यात होत आहे. या कंपन्यांनी कृषी आयुक्तांकडे धाव घेतल्यानंतर आता चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nशेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेची ‘आत्मा’च्या अनागोंदी कारभारामुळे कशी फरफट होते, याचे उदाहरण म्हणून धुळे जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समस्येकडे पाहिले जात आहे.\nपुणे : शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी गैरव्यवहारासाठी कंपन्यांची कोंडी करण्याचा धक्कादायक प्रकार धुळे जिल्ह्यात होत आहे. या कंपन्यांनी कृषी आयुक्तांकडे धाव घेतल्यानंतर आता चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nशेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेची ‘आत्मा’च्या अनागोंदी कारभारामुळे कशी फरफट होते, याचे उदाहरण म्हणून धुळे जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समस्येकडे पाहिले जात आहे.\nशेतकरी उत्पादक कंपनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांची भेट घेऊन कंपन्यांच्या समस्या मांडल्या. ‘धुळे जिल्हा आत्मा संचालकांच्या गलथान कारभारामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या हैराण झाल्या आहे. कंपन्यांच्या नावाखाली आत्मा कार्यालयाकडून परस्पर आर्थिक व्यवहार व अनुदानाची अफरातफर होत असल्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी,’’ अशी मागणी या कंपन्यांनी आयुक्तांकडे केली.\n‘या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सहसंचालक कार्यालयाकडून चौकशी करण्याऐवजी पुण्यातील दक्षता पथकाकडून सखोल चौकशी करण्याचा आदेश आयुक्तांनी घेतला. मात्र, गैरव्यवहारात गुंतलेल्या कंपूचे कृषी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्यामुळे चौकशी रेंगाळली आहे,’’ असे महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांचे म्हणणे आहे.\nआत्माचा हेतू मुळात शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा असताना, २-३ वेळा निलंबित झालेला व पुन्हा चौकशीच्या जाळ्यात असलेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ‘आत्मा’मध्ये केल्या गेल्यामुळे शेतकरी कंपन्यांच्या प्रगतीला खीळ बसली, असे या कंपन्यांनी स्पष्ट केले. धुळे आत्मा कार्यालयात वेतनश्रेणीपेक्षाही जादा वेतन अधिकाऱ्यांना देण्यामागे, तसेच भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यामागे कृषी खात्याचा हेतू काय आहे, असाही सवाल या कंपन्यांनी उपस्थित केला आहे.\nपाठपुरावा केल्यानंतरही धुळे आत्माचा भ्रष्ट कारभार सुधारत नसल्यामुळे आता शेतकरी उत्पादक कंपन्या विधिमंडळात हा प्रश्न नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शेवटच्या टप्प्यात उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय या कंपन्यांनी ठेवला असून, कृषी खात्याकडून या प्रकरणावर काय कारवाई होते, याकडे कंपन्यांचे लक्ष लागून आहे.\n२९ वेळा पत्रव्यवहार करूनही न्याय नाही\nराज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची संकल्पना आदर्श आहे. त्यासाठी एमएसीपी अर्थात महाराष्ट्र राज्य स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातून राज्यभर कोट्यवधी रुपये वापरण्यात आले. मात्र, खर्च झालेल्या निधीतून किती कंपन्या भक्कमपणे उभ्या राहिल्या, हा संशोधनाचा विषय आहे. धुळ्यातील शेतकऱ्यांच्या महासंघाने एमएसीपीकडे तक्रार करूनही सखोल चौकशी का करण्यात आली नाही, तसेच २९ वेळा पत्रव्यवहार करूनदेखील कृषी आयुक्तालयाने या कंपन्यांना न्याय का दिला नाही, असे प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केले आहेत.\nशेतकरी उत्पादक कंपनी महासंघाने मांडलेले गंभीर मुद्दे\nआत्मा कार्यालयात कर्मचाऱ्यांची भरती करून त्यापोटी आरटीजीएसने रकमा स्वीकारणे.\nशेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नावाखाली ३० लाखांची खरेदी. ठेकेदारांना भेटत जा, तसेच एमएसीपीचे अनुदान मिळू देणार नाही, अशी तंबी शेतकरी उत्पादक कंपन्यांना देणे.\nजिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकरी उत्पादक कंपन्यांची बैठक घेण्यास टाळाटाळ करणे.\nशेतीशाळा चार घेत प्रत्यक्षात २४ शेतीशाळा घेतल्याचे दाखवून बिले उकळणे.\nकंपन्यांना करण्यात आलेल्या निविष्ठांसाठी शेतकऱ्यांकडून पैशांची वसुली\nगैरव्यवहार धुळे कृषी आयुक्त प्रकाश पाटील उच्च न्यायालय महाराष्ट्र विकास शेती\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट घोंगावते आहे.\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणी\nअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी उत्पादकांसाठी मिळणारे अनुदान पूर्ववत करावे तसेच गेल्यावर\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घट\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍टरवर पेरणी\nपुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची मो\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...\nखरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...\nडाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...\nअतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nचंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...\nकेरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...\nकधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...\nमराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...\nग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...\nकोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ravichandran-ashwin-expresses-firm-stance-racism/", "date_download": "2018-08-19T23:04:51Z", "digest": "sha1:C3GCIATYHZVMYSTNR7TU7VS47J4Y66YG", "length": 7096, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "असं कराल तर याद राखा! अश्विनने नेटिझन्सला सुनावले -", "raw_content": "\nअसं कराल तर याद राखा\nअसं कराल तर याद राखा\n भारताचा स्टार अष्टपैलु आर. अश्विन हा त्याच्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखला जातो. त्याचे प्रत्येक गोष्टींवर स्वतःचे असे विचार आहे. त्यामुळे भूमिका घेताना हा खेळाडू कधीही मागे-पुढे पाहत नाही.\nहा खेळाडू अनेक वेळा समाजात चांगला संदेश जावा म्हणून ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. कालही ह्या खेळाडूने समाजातील वर्णभेद, जात आणि धर्म यावर नेटिझन्सला चांगलेच सुनावले.\n“सार्वजनिक जीवनात सक्रिय असणाऱ्या व्यक्तींना सोशल माध्यमांवर कायम टार्गेट केले जाते. काही लोक मलाही सतत असे टार्गेट करत माझ्याबद्दल द्वेष पसरवला जातो. परंतु असे असले तरीही मी जात आणि धर्म यांच्यावर आधारित द्वेष खपवून घेणार नाही, मी त्याविरुद्ध भूमिका घेईल. ” असे अश्विनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.\nअश्विन सध्या भारतीय संघातून बाहेर असून त्याला कसोटी सामन्यांत संधी दिली जाते. त्यामुळे तो विजय हजारे चषकात सध्या तामिळनाडूकडून भाग घेत आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/about-christianity-marathi/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%80-107051000009_1.htm", "date_download": "2018-08-19T23:33:48Z", "digest": "sha1:ZBLOYR4G3JOE7KV6ZWVGAT5MG4QSUTLO", "length": 12160, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "sant bartholomi | संत बार्थोलोमी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाही इतिहासकारांच्या मते संत बार्थोलोमी हे सुद्धा येशू ख्रिस्ताच्या विचारांच्या प्रचारासाठी भारतात आले होते. तत्कालीन कोकणात प्रसिद्ध शहर असलेल्या कल्याण येथील एका मंदिरात राहू लागले. मग त्यांनी धर्मप्रचाराला सुरवात केली.\nलोकांवर त्यांचा प्रभाव पडू लागला. ही बातमी तेथील राजा पुलोमावी याच्याही कानावर जाऊन पोहोचली. मग त्याने बार्थोलोमी यांना बोलवणे पाठवले. त्यांचा प्रभाव पडून राजा पुलोमावीनेही ख्रिश्चन धर्म स्वीकारला.\nपण राजाचा भाऊ अरिष्टकर्म याला ही बाब आवडली नाही. त्याने पुलोमावीला राजगादीवरून खाली खेचून स्वतः राजा झाला. नंतर त्याने बार्थोलोमीला मारून समुद्रात फेकून दिले. मात्र, असे झाले तरीही बार्थोलोमीच्या स्मृती आजही कायम आहेत.\nयावर अधिक वाचा :\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\n\"जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ....Read More\n\"अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील....Read More\n\"कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा...Read More\n\"अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा...Read More\n\"उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष...Read More\n\"काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात...Read More\n\"आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न...Read More\n\"प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही...Read More\nकाळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/03/recover-deleted-files-from-computers.html", "date_download": "2018-08-19T23:33:27Z", "digest": "sha1:TBAXO4ZIC54ANYP3UYZ5GUMHKZP6DQMK", "length": 13827, "nlines": 82, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "अबरा का डबरा ! गायब झालेल्या (Deleted) फाईल्स जादुने परत मिळवा. - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / इलेक्ट्रॉनिक / संगणक / अबरा का डबरा गायब झालेल्या (Deleted) फाईल्स जादुने परत मिळवा.\n गायब झालेल्या (Deleted) फाईल्स जादुने परत मिळवा.\nआपण Delete केलेल्या पुन्हा कशा Restore करायच्या हे तुम्हाला माहीत आहे का तुम्ही म्हणाल ह्यात काय नविन सोपे Desktop वरील Recycle Bin मध्ये जाऊन , Delete केलेल्या फाईल्सपैकी जी फाईल हवी आहे त्या फाईलवर केलेल्या Right क्लिक करायचे आणि restore हा पर्याय निवडायचा की झाले आमची Delete केलेली फाईल आम्हाला परत मिळेल...बरोबर ना मंडळी \nतुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. पण समजा तुम्ही ती फाईल Recycle Bin मधून सुद्धा Delete केली असेल किंवा मुळ फाईल Shift + Delete बटण दाबून कायमची Delete केली असेल तर ती फाईल कशी Recover कराल करा करा विचार करा... करा करा विचार करा... सापडलं का उत्तर राहू द्या मला याचं उत्तर सापडलं आहे. म्हणजेच एक भन्नाट सोफ्टवेअर हाती लागलं आहे ....\nया सोफ्टवेअर द्वारे तुम्ही फक्त काँप्युटरच नव्हे तर मोबाईल, आय पॉड किंवा डीजीकॅम मधून कायम स्वरुपी Delete झालेल्या काही फाईल्स Recover करु शकता. विश्वास नाही बसत ना पण ही खरी गोष्ट आहे.\nया अद्भूत चकटफू सोफ्टवेअरचे नाव आहे Recuva. आपल्या माहीती साठी मी या सोफ्टवेअरची Installatin प्रक्रिया क्रमा क्रमाने दाखवणार आहे.\nRecuva ची प्रगत आवृत्ती (Latest Version) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nहे सोफ्टवेअर डाऊनलोड केल्यावर तुम्हाला rcsetup135 ही फाईल डाऊनलोड स्थळी दिसेल. त्यावर डबल क्लिक करा.\nInstallation ची प्रक्रिया सुरु होईल. ती अनुक्रमे खालील प्रमाणे असेल.\nतुम्ही Finish या बटणावर क्लिक केल्यावर Recuva सोफ्टवेअर काँप्युटरवर install होईल आणि आपोआपच सुरु होईल.सर्वप्रथम तुम्हाला खालीलप्रमाणे एक विंडो दिसेल.\nतुम्हाला हवे असल्यास फक्त विशिष्ट प्रकारच्या फाईल्सच निवडून काढण्याची सोय या सोफ्टवेअर मध्ये आहे आणि खरच सांगतो मंडळी हिच पद्धत योग्य आहे कारण तुम्हाला हव्या असलेल्या ठराविक फाईल्स उदा. Documanet फाईल्स म्हणजे Word, Excel, Powerpoin, PDF, Html, इत्यादि किंवा Image फाईल .Jpg, .gif, .tif इत्यादि तसेच Music किंवा Video फाईल्स शोधून काढता येतात. मला सगळ्या प्रकारच्या कायम Delete झालेल्या फाईल्स बघायच्या आहेत म्हणून मी Other हा पर्याय निवडून Next या बटणावर क्लिक केले.\nयानंतर तुमच्या मुळ फाईल्स (कायमस्वरुपी Delete झालेल्या फाईल्स) ज्या ठिकाणि (म्हणजेच File Locatoin) होत्या त्या ठिकाणाचा पर्याय निवडण्यासाठी आणखी विंडो समोर दिसेल. त्यातून योग्य तो पर्याय निवडा आणि जर तुम्हाला काहीच माहीती नसेल त्या फाईलच्या ठिकाणाबद्दल तर मग मी निवडलेल्या पर्यायाप्रमाणे I'm Not sure हा पर्याय निवडा आणि Next हे बटणावर निवडा.\nयानंतर समोर आलेल्या पुढील विंडोतून सखोल शोध (Deep Scanning ) हा पर्याय निवडा आणि Start या बटणावर क्लिक करा.\nStart या बटणावर क्लिक केल्यावर तुमच्या काँप्युटर महाशयांची शोध मोहीम (scanning) सुरु होईल. तुमच्या कॉम्प्युटर चे Configuration आणि Deep scanning चा पर्याय निवडण्या बाबतचा निर्णय या दोन गोष्टींवर एकूणच scanning चा वेळ ठरेल. तसेच तुम्ही Scaning साठी कुठले ड्राईव्हस निवडले आहे यावर देखील Scanning चा एकूण वेळ ठरेल.\nहे scanning झाल्यावर तुम्हाला भरपूर फाईल्स दिसतील ज्यासमोर लाल, हिरचे आणि पिवळे गोळे असतील. त्यातील ज्या फाईल्ससमोर ला गोळे आहेत त्या फाईल्स संपूर्णपणे Irrecoverable आहेत म्हणजे त्या परत मिळू शकणार नाहीत. पिवळ्या रंगाचे गोळे दर्शवणार्‍या फाईल्स बर्‍यापै़इ recover होतील पण नक्की कितपत दिसतील हे ती फाईल कितपत recover झाल्या आहेत यावर निर्धारित असेल आणि हिरव्या गोळ्यांनी दर्शवलेल्या फाईल्स १०० % recover होण्याजोग्या असतात. तुम्हाला हव्या असलेल्या recovered फाईल्स शोधणे अधिक सोपे जावे यासाठी switch to advnaced mode या बटणावर क्लिक करा\nswitch to advnaced mode या बटणावर क्लिक केल्यावर तुम्हाला आणखी Advanced Mode ची विंडो दिसेल.\nतुम्हाला हव्या असलेल्या फाईल्सच्या समोर असलेल्या चौकोनात क्लिक करा (म्हणजे तिकडे टिकमार्क दिसेल तुम्हाला) आणि खाली उजव्या हाताला दिलेल्या Recover या बटणावर क्लिक करा.\nRecover बटणावर क्लिक केल्यावर तुम्हाला हव्या असलेल्या फाईल्स कुठे ठेवायच्या यासाठी तुम्हाला पर्याय विचाराला जाईल, त्यातून तुम्हाला हव असलेला पर्याय तुम्ही निवडा आणि Ok या बटणावर क्लिक करा.\nतुम्हाला हव्या असलेल्या हार्ड डिस्कमधून Delete झालेल्या फाईल तुम्हाला परत मिळतील. हे सोफ्टवेअर Delete झालेल्या सर्व फाईल्स Recover करण्याचा प्रयत्न करते पण जर ती फाईलच Corrupt / Damagae झाली असेल तर माग काही होऊ शकत नाही. पण तरीही ज्या फाइल्स recover होणे शक्य आहे त्या तरी आपण recover करू शकतो कि नाही...\nअसे हे अनोखे Recovery Tool तुम्हाला कसे वाटले ते मला जरूर कळवा तसेच तुमच्या प्रतिक्रिया आणि सुचनादेखील कळवा.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/gautam-gambhir-touched-by-zohras-tears-pledges-to-support-education-of-killed-jk-cops-daughter/", "date_download": "2018-08-19T23:05:38Z", "digest": "sha1:NUGOZKDS6ZY7I67BZ6JBVGMZNGXP4OCT", "length": 8326, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "म्हणून गौतम गंभीर हा इतर क्रिकेटपटूंपेक्षा वेगळा आहे ! -", "raw_content": "\nम्हणून गौतम गंभीर हा इतर क्रिकेटपटूंपेक्षा वेगळा आहे \nम्हणून गौतम गंभीर हा इतर क्रिकेटपटूंपेक्षा वेगळा आहे \nभारताचा सलामीवीर आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरचे देशप्रेम सर्वांनाच माहित आहे. सध्या भारतीय संघाबाहेर असलेला गंभीर देशप्रेमाची अनेक गोष्टी करतो.\nवेळोवेळी समाजासाठी काही ना काही चांगलं काम करण्याच्या त्याच्या स्वभावामुळे तो नेहमीच चर्चेचा विषय असतो. काही महिन्यापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च गंभीरने उचलला होता. त्यांनतर काही दिवसांनी गंभीरने गरिबांना वर्षभर मोफत जेवण मिळावं यासाठी दिल्लीमधील पटेल नगर येथे आपल्या संस्थेमार्फत कार्यक्रम सुरु केला.\nसध्या गंभीरने ट्विटरवर पुन्हा एकदा अशीच पोस्ट करून काश्मीरमध्ये शाहिद झालेल्या पोलीसाच्या मुलीचा आयुष्यभराचा शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे. गंभीरने अतिशय भावनिक असे तीन ट्विट केले आहे. झोहरा असे त्या हुतात्मा झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीचे नाव आहे.\nगंभीर म्हणतो, ” झोहरा मी तुझ्यासाठी अंगाई गीत गाऊ शकत नाही परंतु मी तुला यातून उभे राहण्यासाठी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्की मदत करेल. मी तुझ्या वडिलांना सलाम करतो. झोहरा तू मला माझ्या मुलीसारखी आहे. माझे त्यासाठी आभार मानू नकोस. मी ऐकलं आहे की तुला डॉक्टर बनायचं आहे. तुझे पंख फडकव आणि तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झेप घे. आम्ही तुझ्याबरोबर आहोत. “\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2017/11/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:52:47Z", "digest": "sha1:HALKTXIMAKO5KEBOLTOPA5HIOVARMAWE", "length": 25103, "nlines": 121, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: माणूस आणि एकलेपण", "raw_content": "\nमंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nमाणूस नात्यांमुळे एकटा पडत नाही. दु:खातच नव्हे तर सुखाच्या दिवसातही माणसाला आपल्या माणसांसोबत रहायला आवडते. विवाहाचा समारंभ जसा एकट्याने साजरा करता येत नाही, कमीतकमी वधूवरांचे दोन कुटुंबे आणि दोन मित्र तरी त्यात सामील असतात, तसा माणसाचा शेवटचा दिवसही म्हणजे अंत्यविधीही कोणाला एकटेपणाने उरकून घेता येत नाही. माणसाच्या पार्थिवाला उचलायला कमीतकमी चार खांदे द्यावे लागतात. सारांश, सुखाचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी माणसाला नातेवाईक लागतात आणि दु:खाचे सांत्वन करण्यासाठीही माणसाला आपुलकीचे नातेवाईक लागतात.\nमाणूस या जगात एकटा असू शकेल का म्हणजे तो विनासंबंध- विनापाश असू शकेल का म्हणजे तो विनासंबंध- विनापाश असू शकेल का माणसाशी कोणतेही नातेसंबंध न ठेवता कोणी एखादा सुखात जगू शकेल का माणसाशी कोणतेही नातेसंबंध न ठेवता कोणी एखादा सुखात जगू शकेल का तो दुसर्‍या माणसाशी कायम फटकून वागू शकतो का तो दुसर्‍या माणसाशी कायम फटकून वागू शकतो का एखादा माणूस माणूसघाना असू शकतो का एखादा माणूस माणूसघाना असू शकतो का तो एकलकोंडा असू शकतो का तो एकलकोंडा असू शकतो का या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी येऊ शकतात, तरीही आपल्याला असे रोज कोणाबद्दल तरी ऐकायला येते, की अमूक एक माणूस एकलकोंडा आहे. अमूक एकाला एकटे राहणे आवडते. अमूक एक माणूस आजूबाजूच्या माणसांत न मिसळता आपल्याच कोषात कायम गर्क असतो. आपल्याकडे माणसं येणं त्याला आवडत नाही आणि इतर माणसांकडे जाणंही तो हेतुत: टाळत असतो. वगैरे.\nअतिपरिचयात अवज्ञा म्हणून एखादा माणूस शेजार्‍यापाजार्‍यांशी फटकून वागत असेल वा वेळप्रसंगी भांडतही असेल कदाचित, तरी तो माणसात मिसळणाराच असतो. एखादा माणूस माणसांच्या कळपात राहणे टाळत असला तरी तो आतून अनेक लोकांशी मैत्री करण्याच्या प्रयत्नात असतो. अपरिचित माणसाशी सोबती करावी असेच त्याला मनातून वाटत असते. माणसाशी प्रत्यक्षात फटकून वागणारा माणूस हा आतून समाजाशी जुळवून घेणाराच असतो. कोणताही माणूस तमाम मानव समाजाविरूध्द जात नाही. समाजातील काही प्रवृत्तींविरूध्द तो बंड करू शकतो पण आख्या मानवजातीच्या विरोधात जाणारा माणूस अजून जगात जन्माला आला नाही. जगाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात एकटा मनुष्य राहणे म्हणूनच अशक्य घटना वाटते.\nआपला स्वत:चा स्वभाव विसरून आपण इतर लोक आणि त्यांचे स्वभाव हा नेहमी चर्चेचा विषय करतो. एखादा माणूस कसा एकलखुरा आहे, तो समाजापासून कसा फटकून वागतो, तो माणसात मिसळत नाही, समाजात मिसळत नाही, नातेवाईकांकडे जात येत नाही. विवाह, अंत्यविधी आदी कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही. अमूक हा आपण आणि आपले घर भले वा काम भले असा झापडे लावलेल्या विचारांचा माणूस आहे, अशा प्रकारचे कोणाबद्दलचे तरी वक्‍तव्य आपण कायम ऐकत आलो आहोत.\nमाणूस हा निसर्गत:च समाजप्रिय प्राणी आहे, मग तो कोणताही माणूस असो. गरीब असो, श्रीमंत असो, आदिवासी ग्रामीण असो की शहरी सुशिक्षित असो. तो माणसाच्या कळपातच रमणारा आहे. कोणाकडे जात येत नसला तरी तो माणसांच्या वस्तीतच घर बांधतो. माणसाच्या गरजाच अशा आहेत की तो अंशत: का होईना परावलंबी आहे. पूर्णपणे स्वावलंबी नाही. त्याला कपडे शिवण्यासाठी शिंप्याकडे जावे लागेल तर डोक्याचे केस कापण्यासाठी न्हाव्याकडे जावे लागेल. तब्बेत तपासण्यासाठी डॉक्टरकडे जावे लागेल तर जेवण तयार करण्यासाठी बाजारात- दुकानात नाहीतर आयत्या जेवणासाठी हॉटेलीत तरी जावे लागेलच. कोणीही एकलखुरा माणूस जंगलात वा डोंगरात रहायला जात नाही. माणसांच्या गावात वा शहरातच तो वस्ती करतो. म्हणजे प्रत्यक्ष ओळखीत अथवा येता जाता कोणाशी गप्पा मारण्यात तो रमत नसला तरी आजूबाजूच्या माणसांचा कानोसा घेतच तो आपल्या कोषात आपले आयुष्य व्यतीत करत असतो. म्हणून मानवी संबंधांचा विचार आधी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही एका टोकाचा न करता साधकबाधक तारतम्याने घ्यावा लागेल.\nखरं तर हा एकटे राहणार्‍या माणसाचा स्वत:चा दोष नसून तो दोष काही प्रमाणात आपल्यात म्हणजे या समाजात आहे. आपण एखाद्या माणसाला मुद्दाम एकटे करून सोडतो. आपली तार त्याच्याशी जुळत नाही म्हणून तो आपल्यापासून दूर जातोय असे न समजता आपण तो त्याचा मूळ स्वभावच आहे असे समजून चालतो. तो सामाजिक असूनही आपण त्याला समाजापासून वेगळे पाडतो. आपल्या आणि त्याच्या सवयी- छंद- व्यसनेही भिन्न असल्यामुळे केवळ तो दूर राहतो. आपल्यापासून तो अंतर ठेऊन असतो याचा अर्थ तो आपला व्देष करतो- मत्सर करतो असा होत नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे.\nएखादी मानसिक धक्का देणारी घटना घडून गेल्यामुळेही एखादा माणूस कायमचा एकलकोंडा होऊ शकतो. पण या मानसिक पातळीवरच्या गोष्टी आपल्याला अज्ञात असल्यामुळे आपण त्याच्याबद्दल गैरसमज करत तो मनुष्य कसा माणूसघाना आहे याची सर्वांकडे चावळ करून हा समज आपल्या मनाशी पक्का करून टाकतो. आणि तसा समज आजूबाजूच्या समाजातही कसा अधिक दृढ होईल असा प्रचार करत राहतो. आपण स्वत:ला सामाजिक- सोशल समजत असूनही आपल्यात ही सामाजिक पर्यावरणासाठी सर्वात प्रदुषणीय बाब आहे. अगदी एकट्या राहणार्‍या माणसापेक्षा असा प्रचार करणारा माणूस समाजाला जास्त धोकादायक ठरतो.\nआपल्या मताने सर्व माणसांपासून अंतर ठेऊन असणार्‍या माणसाच्या घरात सर्वात जवळची पत्नी असते, (अंतर ठेऊन असणारी स्त्री असेल तर तिला सर्वात जवळचा पती असतो.) मुले- बाळे असतात, आई- वडील असतात. या सर्वांशी रोज त्या व्यक्‍तीचा अगदी जवळून संबंध येत असतो. आणि या संबंधांत जिव्हाळ्याचा लवलेशही नसेल असेही आपल्याला ठामपणे म्हणता येणार नाही. प्रदर्शन करणे वेगळे आणि आतून प्रेम असणे वेगळे. म्हणजे त्या व्यक्‍तीची प्रेम अभिव्यक्‍तीची पध्दत आपल्यापेक्षा भिन्न असू शकते. पण तिच्या हृदयात प्रेमच नाही असे आपल्याला म्हणता येणार नाही. आपल्यापरीने ती व्यक्‍ती घरदार चालवत- कर्तव्य पार पाडत आपल्या प्रेमाची अभिव्यक्‍तीच करत असते.\nआता एकदम एकटा राहणार्‍या माणसाबद्दल बोलुया. म्हणजे एखाद्या घरात एक माणूस कायम एकटाच राहतो. त्याला पत्नी नाही, (व्यक्‍ती स्त्री असेल तर तिला पती नाही.) मुले- बाळे नाहीत वा कोणत्याही नातेवाईकांसोबत न राहणारा एकटा माणूस. कोणत्याही नात्याशी आपली तार न जुळल्यामुळे हा मनुष्य एकटा राहत असेल असे आपल्याला वाटत असले तरी, हा माणूस कदाचित विशिष्ट परिस्थितीमुळेही एकटा राहत असेल अशी शक्यता गृहीत धरावी लागतेच. तो एकटा राहतो म्हणून त्याला एकलकोंडा असेही म्हणता येणार नाही. तसेच जंगलात वा पर्वतांच्या गुहेत राहणारा एखादा बुवा- साधुही आपल्यासोबत शिष्यगण घेऊन वावरतो. म्हणून अशा लोकांनाही आपल्याला निर्णायकपणे माणूसघाना ठरवता येणार नाही.\nकोणी एखादा माणूस आपल्याशी फटकून वागतो म्हणून तो एकलखुरा असाही युक्‍तीवाद इथे कोणी करू शकेल. पण तो अमूक एकाशी वा एखाद्या मनुष्य गटाशी फटकून वागतो म्हणून तो पूर्ण समाजाच्या विरूध्द आहे असे मानणे सयुक्‍तीक होणार नाही. त्याच्या एखाद्या तात्विक गोष्टीच्या आड येणार्‍या घटनांमुळे तो तुमच्याशी तसे वागत असेल तर तो एकलकोंडा नसून त्याच्या तत्वाविरूध्द तुम्ही आहात, त्या प्रवृत्तींच्या विरूध्द तो आहे असे म्हणावे लागेल. पण कोणाच्या तात्विक भूमिकेची आपण नेहमीच अशी गल्लत करतो आणि एखाद्याच्या वैचारिक बैठकीला निकाली काढत राहतो.\nआयुष्यात एखादे ध्येय साध्य करण्यासाठी वा अभ्यास करण्यासाठी कोणी एखाद्या माणसाने- कलावंताने आपल्यावर एकटेपणा लादून घेतलेला असतो. घरात समाधी लावून- स्वत:ला कोंडून घेऊन तो कलाकृती निर्माण करीत असतो. कलाकृती पूर्ण झाल्यावर ती रसिकांसाठीच म्हणजे शेवटी समाजासाठीच उपलब्ध होणार असल्यामुळे अशा कलावंतालाही म्हणूनच एकलकोंडा वा समाजात न मिसळणारा म्हणता येणार नाही.\nमाणूस ज्या समाजात जन्माला येतो. ज्या परिस्थितीत तो वाढतो. ज्या परिवेशात त्याचे बालपण जाते. ज्या सांस्कृतिक वातावरणात त्याची भावनिक व मानसिक जडण घडण होते, तिथल्या स्थानिक जीवन – जाणिवा त्याच्या आख्या आयुष्यात आविष्कृत होत राहतात. मग तो माणसात मिसळो वा आपण म्हणतो तसा तो एकलखुरा असो. कोणाला असे एकलखुरा- एकलकोंडा ठरवणे ही समाजातील काही लोकांची हेतुत: कोती राजकीय खेळी असते. अशा समजामागे वास्तवात मुळीच तथ्य नसते. माणूस जन्मताच अनेक धाग्यादोर्‍यांच्या संबंधात येऊन पडतो. आपली नाळ जशी त्याला कधी विसरता येत नाही, तसे हे नाते- संबंध त्याला नाकारता येत नाहीत. पुढे आयुष्यात जे औपचारिक- अनौपचारिक नाते होत जातात- जोडले जातात, ते ही त्याला कधीच समूळ उपटून फेकता येत नाहीत, काही लोक गर्दीत असूनही कायम एकटेपणा सोसत असतात आतून. कायम घाबरलेले असतात ते. परिस्थितीचा दबाव येतो. मानसिकता आकुंचन पावते. ही खरी वस्तुस्थिती आहे. म्हणून मानवी संबंध आणि सामाजिकता ह्या संज्ञा फार जपून हाताळल्या पाहिजेत. नाहीतरी समाजात बहुमताने रूढ होणार्‍या सर्वच वाईट गोष्टींना आपण मान्यता देऊ आणि अल्पमतात असलेल्या चांगल्या गोष्टींना सोडचिठ्ठी देत राहू.\n(पुण्याच्या ‘अक्षरवेध’ दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)\n– डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ४:४९ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\ngokul १५ नोव्हेंबर, २०१७ रोजी ७:२५ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआजारी पडणे मना आहे\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/crocodile-tembhu-irrigation-project-near-karhad-134683", "date_download": "2018-08-19T23:14:29Z", "digest": "sha1:N3CM5ABDZIGUJJGW7VCLAOR73SBIOH2I", "length": 11422, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "crocodile at tembhu irrigation project near karhad कऱ्हाड - टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पाजवळ मगरीचे दर्शन | eSakal", "raw_content": "\nकऱ्हाड - टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पाजवळ मगरीचे दर्शन\nमंगळवार, 31 जुलै 2018\nकऱ्हाड : टेंभू (ता. कऱ्हाड) येथे टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या पंपहाऊस शेजारी नदीकाठी सात फूट लांबीची मगर दिसल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nटेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या पंपहाऊस जवळ काही दिवसापूर्वी नदीतून गाळ बाहेर काढण्यात आला होता. त्या बाहेर काढलेल्या गाळावर मगर बसल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले. यावेळी ग्रामस्थांनी मगर पाहण्यासाठी गर्दी केली होती. यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क करून टेंभू प्रकल्प येथे नदीकाठी मगर असल्याचे वनविभागाच्या कर्मचार्‍यांना सांगितले. याबाबत अनेकवेळा टेंभू नदीपात्रात मगरीचे दर्शन ग्रामस्थांना झाले होते.\nकऱ्हाड : टेंभू (ता. कऱ्हाड) येथे टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या पंपहाऊस शेजारी नदीकाठी सात फूट लांबीची मगर दिसल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nटेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या पंपहाऊस जवळ काही दिवसापूर्वी नदीतून गाळ बाहेर काढण्यात आला होता. त्या बाहेर काढलेल्या गाळावर मगर बसल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले. यावेळी ग्रामस्थांनी मगर पाहण्यासाठी गर्दी केली होती. यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क करून टेंभू प्रकल्प येथे नदीकाठी मगर असल्याचे वनविभागाच्या कर्मचार्‍यांना सांगितले. याबाबत अनेकवेळा टेंभू नदीपात्रात मगरीचे दर्शन ग्रामस्थांना झाले होते.\nकेरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईत 40 टन खाद्यपदार्थ जमा\nमुंबई- एकटा माणूस काहीही शकत नाही, असा विचार करून आपण बहुतेक वेळा गप्प बसतो. मात्र सांताक्रूझच्या रिंकू राठोड यांनी केरळच्या आपदग्रस्तांसाठी मदत...\nबारामतीच्या टंचाईग्रस्त भागात शिरसाई योजनेचे आवर्तन सुटले\nउंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात शिरसाई उपसा जल सिंचन योजनेचे पाण्याचे आवर्तन नुकतेच सोडण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील पाणी...\nनदी जोडण्यापेक्षा प्रत्येक माणूस नदीला जोडण्याची गरज - राजेंद्र सिंह\nतळेरे - नदी जोडण्यापेक्षा प्रत्येक माणूस नदीला जोडला गेला पाहिजे, तरच पाण्याचा प्रश्न सुटेल. पडणारे पाणी साठवले पाहिजे, साठवलेले पाणी जिरवले पाहिजे...\nखरिपात खर्चही निघेल असं वाटत नाही\nमागचे पाच-सहा वर्षे दुष्काळात गेली, गेल्या दोन वर्षांपासून जरा बरा पाऊस पडतोय. यंदाही चांगला पाऊस होईल असं वाटलं होतं. पण सारं फेल गेलं. मोठा खर्च...\nऔदुंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली\nसांगली - चांदोली धरण परिसरातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने कृष्णा आणि वारणा नदी पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. तसेच कोयनेतूनही पाण्याचा विसर्ग होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/departmental-commissioner-office-software-malpractices-134745", "date_download": "2018-08-19T23:14:04Z", "digest": "sha1:UXRDHKEXNO66FX4VDBXDJOYUBTPZIO6C", "length": 13484, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Departmental commissioner office Software malpractices विभागीय आयुक्त कार्यालयात ‘सॉफ्टवेअर’ गैरव्यवहार? | eSakal", "raw_content": "\nविभागीय आयुक्त कार्यालयात ‘सॉफ्टवेअर’ गैरव्यवहार\nमंगळवार, 31 जुलै 2018\nनागपूर - नझूल जमिनीच्या व्यवस्थापनासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी एका कंपनीला १५ लाख रुपये देण्यात आले होते. पाच वर्षांनंतरही हे सॉफ्टवेअर विकसित झाले नाही. कॅगकडून करण्यात आलेल्या तपासणीत हे तथ्य समोर आले. त्यामुळे १५ लाखांचा अपहार झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.\nनागपूर - नझूल जमिनीच्या व्यवस्थापनासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी एका कंपनीला १५ लाख रुपये देण्यात आले होते. पाच वर्षांनंतरही हे सॉफ्टवेअर विकसित झाले नाही. कॅगकडून करण्यात आलेल्या तपासणीत हे तथ्य समोर आले. त्यामुळे १५ लाखांचा अपहार झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.\nनझूलच्या सर्वाधिक जमिनी विदर्भात आहेत. त्यातही नागपूर विभागात या जमिनी मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जाते. नागपूर शहरात दहा हजारांवर नझूल जमिनी असल्याची माहिती आहे. या जमिनी भाडेपट्ट्यावर देण्यात आल्या आहेत. तर, काही जमिनींवर अतिक्रमण आहे. माहितीनुसार काही जमिनी ३० तर काही जमिनी ९० दिवसांच्या लीजवर देण्यात आल्या आहेत. जमिनी निवासी, वाणिज्यिक व औद्योगिक वापरासाठी देण्यात आल्या.\nनूतनीकरण करताना त्यांच्याकडून भाडे आकारण्यात येते. तसेच दिलेल्या वापराऐवजी दुसरा वापर केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येते. या नझूल जमिनीच्या व्यवस्थापनासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूरकडून एक सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी २०१२ मध्ये निविदा काढण्यात आली होती. या कामासाठी मेसर्स कर्वी डेटा मॅनेजमेंट लिमिटेड, हैदराबाद कंपनीला १५ लाख रुपये अदा करण्यात आले. कॅगच्या तपासणीत सॉफ्टवेअरसंदर्भातील कोणतीही माहिती विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व माहिती हातानेच लिहिण्यात येत असल्याने कॅगच्या अहवाल सष्ट करण्यात आले.\nविभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नझूल विभागातील अधिकाऱ्यांना सॉफ्टवेअरसंदर्भात विचारणा केली असता, कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. आता जमिनीची डाटा बॅंक तयार करण्याच्या सूचना नझूल विभागाला मिळाल्या असून, यासाठी एक सॉफ्टवेअर देण्यात आल्याचे सांगण्यात आले.\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे - बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने राज्यात दोन दिवस पावसाचा...\nकोरेगाव रस्त्यावर विक्रेत्यांचा ‘विसावा’\nसातारा - सातारा शहर व परिसराला लागलेली अतिक्रमणाची वाळवी दिवसेंदिवस पोखरू लागली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते अतिक्रमणग्रस्त झाले असून, आता तेच लोन...\nमहिलांना निर्णय स्वातंत्र्य द्या - किरण मोघे\nवाल्हेकरवाडी - महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. मात्र, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या...\nkerala floods: मुंबई, पुणे, ठाणे येथून केरळसाठी मदत\nठाणे : पावसाने थैमान घातल्याने केरळमधील जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले आहे. केरळवासीयांच्या मदतीसाठी ठाण्यातील म्युज संस्थेने मदतीचा हात देऊ केला आहे....\nसद्गगुरु श्री गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताहतील कृषी प्रदर्शनाला अलोट गर्दी\nसावळीविहीर (जि.अहमदनगर) : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी) शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/congress-criticised-over-a-tweet-274890.html", "date_download": "2018-08-20T00:04:43Z", "digest": "sha1:CX2D5MMRZRHLRS3HAAI2JEUXUWQDFQ6V", "length": 14291, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदींवरील 'चायवाला' ट्विटमुळे काँग्रेस अडचणीत", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nमोदींवरील 'चायवाला' ट्विटमुळे काँग्रेस अडचणीत\nया मीममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि थेरेसा मे यांच्यातील बातचीत दिसते. 'मीम'ला मोदी 'मेमे' असे म्हणतात, तेव्हा मे त्यांना 'तुम्ही चहा विका' असं म्हणते.\n22 नोव्हेंबर: एकीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत असतानाच काँग्रेस एका टि्वटमुळे अडचणीत आली आहे. या ट्विटमध्ये मोदींच्या 'चायवाला' प्रतिमेचा वाद उकरून काढण्यात आला आहे.\nयुथ काँग्रेसच्या ऑनलाइन मॅगझिनच्या टि्वटर हँडलवर एक छायाचित्र (मीम) पोस्ट करण्यात आले. 'युवा देश' या काँग्रेसच्या ऑनलाइन मॅगझिनच्या टि्वटर हॅंडलवर हे मीम पोस्ट करण्यात आले. या मीममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि थेरेसा मे यांच्यातील बातचीत दिसते. 'मीम'ला मोदी 'मेमे' असे म्हणतात, तेव्हा मे त्यांना 'तुम्ही चहा विका' असं म्हणते.\nगुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या मीमवर आक्षेप घेतला. मात्र काँग्रेसनेही त्यावर त्वरित स्पष्टीकरण दिले. वादानंतर 'युवा देश'ने हे टि्वट हटवले. 'युवा देश' या काँग्रेसच्या ऑनलाइन मॅगझिनच्या टि्वटर हॅंडलवर हे मीम पोस्ट करण्यात आले. या मीममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि थेरेसा मे यांच्यातील बातचीत दिसते. 'मीम'ला मोदी 'मेमे' असे म्हणतात, तेव्हा मे त्यांना 'तुम्ही चहा विका' असं म्हणते. हे मीम 'गरीबविरोधी' असल्याचे रुपाणी यांनी म्हटले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या पक्षाच्या अशा कृतीचं समर्थन करणार का, असा सवालही रुपाणी यांनी केला आहे.\nकाँग्रेसच्या या ट्विटवर उपाध्यक्ष राहुल गांधी मात्र मौन बाळगून आहेत. हिवाळी अधिवेशन लवकर घ्या, असं ट्विट त्यांनी केलंय. पण आपल्या युवक काँग्रेसच्या या घोडचुकीवर ते गप्प आहेत. थोड्याच दिवसांत ते काँग्रेसचे अध्यक्ष होतील, असा अंदाज आहे. पण तरीही या बाबतीत ठोस भूमिका घेणं त्यांनी टाळलंय. आणि यावरून भाजपकडूनच नाही तर समाजाच्या सर्व स्तरांमधून त्यांच्यावर टीका होतेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nअटलजींना मुखाग्नी देणाऱ्या कोण आहेत नमिता भट्टाचार्य\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/hardik-patel-criticises-bjp-congress-274893.html", "date_download": "2018-08-20T00:04:38Z", "digest": "sha1:NLJEOBDMZMHPCOZNHJOJGFFUD2XOVLYA", "length": 12054, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजप-काँग्रेस सारखेच-हार्दिक पटेल", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\n'तुम्ही कुणाला मत द्या हे मी तुम्हाला सांगणार नाही पण हे दोन्ही पक्ष सारखेच आहेत , कुणाला लोकांच्या समस्यांशी काही देणंघेणं नाही अशी सणसणाती टीका त्याने केली आहे\nअहमदाबाद,22 नोव्हेंबर: भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सारखेच असल्याची टीका काल हार्दिक पटेलने केली आहे. तो अहमदाबाद जिल्ह्यात एका सभेत बोलत होता.\n'तुम्ही कुणाला मत द्या हे मी तुम्हाला सांगणार नाही पण हे दोन्ही पक्ष सारखेच आहेत , कुणाला लोकांच्या समस्यांशी काही देणंघेणं नाही अशी सणसणाती टीका त्याने केली आहे. 4-5 जागांसाठी शहीद झालेल्या पाटीदार बांधवांना आपण विसरलं नाही पाहिजे असं ही त्याने सांगितलं.\nतसंच इतके दिवस काँग्रेसशी वाटाघाटी करणार हार्दिक पटेल आता कुणाचं तिकीट नकोच, असा दावा करतोय. 'मला कुणाचंही तिकीट नको. मला फक्त पाटीदार समाजाचं भलं हवं आहे' असंही हार्दिकने यावेळी स्पष्ट केलं.\nसध्या काँग्रेस-हार्दिक पटेलमध्ये जागांवरून वाद सुरू आहे. अशी बातमी आली होती की हार्दिकला ११ जागा हव्या आहेत, तर राहुल गांधी फक्त ४ जागा देण्यास तयार आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nअटलजींना मुखाग्नी देणाऱ्या कोण आहेत नमिता भट्टाचार्य\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%88%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%B0_%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A4%A3_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2018-08-19T23:02:52Z", "digest": "sha1:S6S2MPILKA6QKB2OQAZPOP3BXWQ4BZCL", "length": 5764, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:एसईएलआयबीआर ओळखण असणारे विकिपीडिया लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:एसईएलआयबीआर ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nहा सुचालन वर्ग आहे.. त्याचा वापर विकिपीडिया प्रकल्पाचे सुचालन यासाठी होतो व तो विश्वकोशाचा भाग नाही.त्यात,लेख नसणारी पाने आहेत किंवा तो आशयापेक्षा, स्थितीनुसारच लेखांना वर्गीकृत करतो.या वर्गाचा अंतर्भाव आशय वर्गांत करु नका.\nहा लपविलेला वर्ग आहे.जोपर्यंत, त्याचेशी संबंधीत सदस्याचे 'लपलेले वर्ग दाखवा' हे स्थापिल्या जात नाही,तोपर्यंत, तो वर्ग, त्या वर्गात असणाऱ्या लेखाचे पानावर दर्शविला जात नाही.\nहा मागोवा घेणारा वर्ग आहे. तो, प्राथमिकरित्या, यादी करण्यासाठीच पानांची बांधणी व सुचालन करतो., मागोवा घेणाऱ्या वर्गात साच्याद्वारे पाने जोडल्या जातात.\n\"एसईएलआयबीआर ओळखण असणारे विकिपीडिया लेख\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nएसईएलआयबीआर ओळखण असणारी पाने\nअथॉरिटी कंट्रोल माहिती असणारी विकिपीडिया पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ सप्टेंबर २०१७ रोजी १३:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://beingmanus.com/2018/02/08/before-marriage-read-tips/", "date_download": "2018-08-19T23:06:34Z", "digest": "sha1:R2A5XWTWAKOLOZC2CNARUC7X67RVPVMX", "length": 14110, "nlines": 72, "source_domain": "beingmanus.com", "title": "लग्न करण्यापूर्वी प्रत्येक पुरुषाने एकदा नक्की वाचावे असे काही – BeingManus", "raw_content": "\nलग्न करण्यापूर्वी प्रत्येक पुरुषाने एकदा नक्की वाचावे असे काही\nFebruary 8, 2018 beingmanusLeave a Comment on लग्न करण्यापूर्वी प्रत्येक पुरुषाने एकदा नक्की वाचावे असे काही\nलग्न ही खरंतर केवढी मोठी गोष्ट. तन, मन, धन, सामाजिक पत, प्रतिष्ठा, स्वत्व, स्वाभिमान या साऱ्यासह एक नातं स्वीकारावं लागतं. ते स्वीकारताना आपण काय विचार करतो प्रिया मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख वाचवा आणि कुठेतरी सांभाळून सेव्ह करून ठेवा परत वाचण्यासाठी. ‘बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी’ अशी तमाम नवरे मंडळींची इच्छा असते. या सोबत तिने ‘गृहकृत्यदक्ष’ आणि ‘आदर्श सून’ असणंही मस्ट असतं. पण, तीही आपल्यासारखी एक माणूस आहे. तिच्या भाव-भावना, इच्छा-आकांक्षा, तिची परिस्थिती कशी असू शकते, याकडे मात्र या नवरे लोकांचं दुर्लक्ष होतं, नवऱ्याचा बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा.\nउद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल, त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे. ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल, तुझ्याएवढाच पगार कमावत असेल. ती देखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं असतील, आवडी असतील, तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखंच किंवा तुझ्या बहिणीसारखं. तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत न देणाऱ्या या स्पधेर्च्या युगात पुढे जाण्यासाठी धडपडत असेल, अगदी तुझ्यासारखीच तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षं आई, बाबा, बहीण, भाऊ यांच्या प्रेमाच्या सान्निध्यात घालवली असतील, आणि तरीही हे सारं मागे सोडून, तिचं घर, प्रेमाची माणसं यांना दूर करून ती तुझं घरं, तुझं कुटुंब, तुमच्या रितीभाती स्वीकारायला आली असेल. पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे स्वयंपाक करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल. नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडूर झोपलेले असताना ती मात्र सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी, अनुभवांशी आणि किचनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असेल. सकाळी उठल्या बरोबर तिने चहाचा कप हातात द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं असावं अशी अपेक्षा असेल, तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन पाळताना उशीर होत असेल, ती सुद्धा कंटाळली असेल, कदाचित तुमच्या पेक्षा थोडी जास्तच, तरीही तिने तक्रारीचा सूर लावू नये असंच तुम्ही म्हणाल. नोकर, स्वयंपाकी, बायको, यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही आणि त्यातही तुमच्या तिच्या कडून काय अपेक्षा आहेत हे देखील शिकण्याचा ती प्रयत्न करत राहील. ती सुद्धा थकते, कंटाळते पण सतत टुमणं लावू नये आणि तुझ्या पेक्षा पुढे जाऊ नये या अपेक्षाही तिला माहिती असतात. तिचा स्वत:चा कंपू असतो, त्यात मित्रंही असतात आणि तिच्या ऑफिस मधले पुरुष सहकारी ही तरीही ईर्ष्या, अनावश्यक स्पर्धा आणि असुरक्षिततेच्या भावनेने तुमच्या मनात घर करू नये म्हणून ती बालमित्रां पासूनही दूर राहते. कदाचित तिलाही लेट नाइट पाटीर्त जायला, धमाल करायला आवडत असेल, पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून तू सांगितलेलं नसतानाही ती तसं करत नाही. मित्रानो, आपल्या या अनोळखी घरात केवळ आपण एकच तिच्या ओळखीचा, जवळचा असतो, त्यामुळे आपली मदत, संवेदना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे अण्डरस्टॅण्डिंग आणि प्रेम मिळावं अशी तिची अपेक्षा असेल पण अनेक जण हे समजूनच घेत नाहीत. एक सांगू, स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल, तुम्ही मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं जीवनातलं सर्वाधिक यशस्वी शिखर गाठू शकेल.\nहल्ली लग्न करण्याचं वय वाढलेलं आहे. लग्न न करणाऱ्यांची संख्याही वाढलेली आहे. पण तरी जगात अजूनही लग्नसंस्था टिकून आहे. भले त्याचे निकष बदलले असले तरीही. मुळात प्रश्न असा आहे की लग्न का करायचं आता या प्रश्नाचं प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल. कोणी म्हणेल आयुष्यात साथ नको का कोणाची तरी आता या प्रश्नाचं प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल. कोणी म्हणेल आयुष्यात साथ नको का कोणाची तरी म्हणून लग्न. कोणी म्हणेल मुलं जन्माला घालून वंश पुढे चालवायला हवा म्हणून लग्न. कोणी म्हणेल लग्न केलं पण विचार नाही केला. घरचे म्हणाले कर, आसपास सगळ्यांचीच लग्न होतात, ते बघितलं म्हणून म्हटलं आपणही करू या लग्न. काही पुरुष म्हणतील, करून खायला घालायला, घर चालवायला, आईनंतर कोणीतरी हवं, म्हणून लग्न. बायका म्हणतील माझं घर, माझा संसार असं भातुकलीसारखं प्रत्यक्षातही हवं म्हणून लग्न. तशी कारणं तर खूप आहेत पण बहुतेक वेळा कारण न कळताच आपल्यापैकी बहुतेक जण लग्न करतात आणि इतरांनाही करायला सांगतात. लग्न ही खरंतर केवढी मोठी गोष्ट. तन, मन, धन, सामाजिक पत, प्रतिष्ठा, स्वत्व, स्वाभिमान, आयुष्यातली महत्त्वाची २५-३० वर्षं ज्यात जातात अशी गोष्ट. पण तितक्या गंभीरपणे लग्नाचा विचार होतो का \nआर. श्रीलेखा पहिल्या महिला पोलीस महासंचालक महिलांसाठी प्रेरणादायी गोष्ट\nतरुण मुलांना स्वप्नदोष का होतो कसे रोखू शकता पहा\nदेशातील प्रसिध्द तरुण राजकारणी आणि त्यांच्या प्रेमकहाणी,पहा आपल्या मुख्यमंत्रांच्या लग्नाची कहाणी.\nप्रत्येक भावाने आणि बहिणीने वाचावे असे सुंदर छान काही क्षण…….\nप्रेम कथा वाचून डोळ्यातून अश्रू नाही आले तर नवलच…\n30 रुपयांत चांगला स्पीड देईल तुमचा जुना पंखा, तुम्ही स्वत: करु शकता हे काम \nमुलींचा चेहरा सांगतो त्यांच्यात कोणते गुण आहेत ते,पहा कसे ओळखाल\nया ५ गोष्टी महिला पुरुषांना कधी सांगत नाहीत\nडॉ.निलेश साबळे ला लिहले चाहत्याने पत्र,पहा सोशल मीडियावर व्हायरल होणारे पत्र आहे तरी काय\nतरुण मुलांना स्वप्नदोष का होतो कसे रोखू शकता पहा\nDhananjay Suresh Patil on मजुराचा मुलगा झाला कोट्याधीश … मेहनत करा सर्व शक्य आहे\nAtul wadekar on मराठवाड्याचे जावई विश्वास नांगरे पाटलांच्या लग्नाची रंजक कहाणी\nprashant vaidya on सौंदर्याची संकल्पना काय… वेळ काढून नक्की वाचा …मराठमोळ्या सिध्दार्थ जाधव चा लेख \nkasar yuvraj jalindar on मराठवाड्याचे जावई विश्वास नांगरे पाटलांच्या लग्नाची रंजक कहाणी\nshaila pandit on मराठवाड्याचे जावई विश्वास नांगरे पाटलांच्या लग्नाची रंजक कहाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2018/03/how-to-grow-business-marathi.html", "date_download": "2018-08-19T23:31:08Z", "digest": "sha1:GV27VD54JXVU3MAOMYQ3BA5JNJVPTVNG", "length": 4757, "nlines": 64, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "मराठी उद्योजकांनो, तुमचा बिझनेस राम भरोसे, आहे की काम भरोसे ? - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nमराठी उद्योजकांनो, तुमचा बिझनेस राम भरोसे, आहे की काम भरोसे \nआपापल्या कार्यक्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सतत नवीन गोष्टी शिकत राहण्याला पर्याय नाही.\nमराठी उद्योजकांनो, तुमचा बिझिनेस राम भरोसे, आहे की काम भरोसे\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nमराठी उद्योजकांनो, तुमचा बिझनेस राम भरोसे, आहे की काम भरोसे \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/author/admin/", "date_download": "2018-08-19T23:45:22Z", "digest": "sha1:K6VUKD4KVJDUDNLHIPC4J6VIE66PMZ6A", "length": 25765, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nलोकमत न्यूज नेटवर्क FOLLOW\nवानखेडेच्या स्टँडला अजित वाडेकरांचे नाव द्या; शिवसेना खासदाराची मागणी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसप्टेंबर अखेरपर्यंत पाहावी लागणार वाट ... Read More\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमालाड पूर्वेकडील रेल्वे स्थानक ते दत्त मंदिर रोड येथील झाडांवरील खिळे, तारा आणि स्टेपलर पिनांपासून मुक्त करण्याचे अभियान राबविण्यात आले. ... Read More\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nविद्यापीठाला पुन्हा लौकिक प्राप्त करून द्यावा, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले. ... Read More\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजलप्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी ... Read More\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभरदिवसा ठिकाणी डेब्रिज टाकले जात असल्याने पालिकेची झीरो डेब्रिज संकल्पना कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. ... Read More\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n‘अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट’ या उपक्रमास शहरातील खांदा कॉलनी, नवीन पनवेल, पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली येथे तुफान प्रतिसाद मिळाला. ... Read More\nकारवाईनंतरही अनधिकृत इमारत उभी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअनधिकृत इमारतीमधील व्यावसायिक गाळे भाड्याने ... Read More\nघरांसाठी ५ दिवसांत तब्बल २१ हजार अर्ज\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसिडकोकडे महिनाभरात लाखो अर्जांची शक्यता ... Read More\nश्रमदानातून भरले कनकेश्वर फाटा-रेवस मार्गावरील खड्डे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकार्लेखिंड येथील तरुणांचा पुढाकार : एक किमी रस्त्याचे काँक्रीटीकरण केले; प्रवाशांमध्ये समाधान ... Read More\nमहाड तालुक्यात ४३ शाळा धोकादायक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पडून: मुलांसह शिक्षकांचा जीव धोक्यात; निधीच खर्च केला जात नाही ... Read More\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/pm-modi-dares-rahul-gandhi-speak-15-minutes-without-paper-113353", "date_download": "2018-08-19T22:52:12Z", "digest": "sha1:E7OTNK62HTUXGZK2MYILTNFW47YIDASJ", "length": 14616, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "PM Modi dares Rahul Gandhi to speak for 15 minutes without a paper राहुलजी, कुठलाही कागद न धरता 15 मिनिटे बोलून दाखवा : पंतप्रधान मोदी | eSakal", "raw_content": "\nराहुलजी, कुठलाही कागद न धरता 15 मिनिटे बोलून दाखवा : पंतप्रधान मोदी\nमंगळवार, 1 मे 2018\nनवी दिल्ली : 'कुठल्याही कागदाचा आधार न घेता तुम्ही कर्नाटकमधील तुमच्या सरकारच्या कामगिरीबद्दल सलग 15 मिनिटे बोलून दाखवा', असे थेट आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना आज (मंगळवार) दिले. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत आज पंतप्रधान मोदी यांची पहिली जाहीर सभा झाली.\nनवी दिल्ली : 'कुठल्याही कागदाचा आधार न घेता तुम्ही कर्नाटकमधील तुमच्या सरकारच्या कामगिरीबद्दल सलग 15 मिनिटे बोलून दाखवा', असे थेट आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना आज (मंगळवार) दिले. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत आज पंतप्रधान मोदी यांची पहिली जाहीर सभा झाली.\n'मला 15 मिनिटे संसदेमध्ये बोलू द्या' असे आव्हान राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले होते. 'मी संसदेत बोललो, तर मोदी उभे राहू शकणार नाहीत', असा दावा राहुल यांनी केला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी राहुल यांना प्रतिआव्हान दिले. या सभेत मोदी यांनी काँग्रेसवर चौफेर हल्ला केला. राहुल यांचा नामोल्लेख टाळत मोदी यांनी 'नामदार' असा शब्दप्रयोग केला. 'काँग्रेसचे अध्यक्ष नामदार आहेत.. त्यांना कामदारांविषयी काय माहीत असणार', असा बोचरा सवाल मोदी यांनी केला.\nदेशातील प्रत्येक गावात वीज पोचल्याचा उल्लेख करत मोदी यांनी पुन्हा राहुल गांधींवर निशाणा साधला. 'काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष किमान सौजन्यही विसरले आहेत. देशातील प्रत्येक गावात वीज पोचवणाऱ्या सामान्य मजुरांविषयी त्यांनी कौतुकाचा एक शब्दही उच्चारला नाही', असे मोदी म्हणाले.\n\"त्यांनी मला आव्हान दिले आहे, की 15 मिनिटे ते बोलले, तर मी त्यांच्यासमोर उभा राहू शकणार नाही. होय हे खरे आहे.. तुम्ही 'नामदार' आहात.. आम्ही 'कामदार' तुमच्यासमोर बसूही शकत नाही.. हातात कुठलाही कागद न धरता सलग 15 मिनिटे तुम्ही कर्नाटकमधील तुमच्या सरकारच्या कामगिरीबद्दल बोलून दाखवा.. कुठल्याही भाषेत बोला.. इंग्रजी, हिंदी किंवा तुमची मातृभाषा हे खरे आहे.. तुम्ही 'नामदार' आहात.. आम्ही 'कामदार' तुमच्यासमोर बसूही शकत नाही.. हातात कुठलाही कागद न धरता सलग 15 मिनिटे तुम्ही कर्नाटकमधील तुमच्या सरकारच्या कामगिरीबद्दल बोलून दाखवा.. कुठल्याही भाषेत बोला.. इंग्रजी, हिंदी किंवा तुमची मातृभाषा'', असा थेट हल्ला मोदी यांनी चढविला.\nदेशाच्या इतिहासाबद्दल काडीचाही आदर नसलेली व्यक्ती काँग्रेसचे नेतृत्त्व करत आहे.\n'वंदे मातरम'चा त्यांनी केलेला अपमान पाहून मला धक्काच बसला\nज्या 18 हजार गावांमध्ये वीज नव्हती, त्यांच्याविषयी स्वातंत्र्यानंतर देशावर बहुतांश काळ राज्य केलेल्या पक्षाने कधीच काहीही विचार का केला नाही\nजिथे जिथे काँग्रेस आहे, तिथे तिथे विकासाचे सर्व रस्ते बंद असतात.. तिथे फक्त भ्रष्टाचार आणि जातीत तेढ असते..\n'आम्ही 2009 पर्यंत प्रत्येक गावात वीज पोचवू' असे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी 2005 मध्ये जाहीर केले होते. त्या आश्‍वासनाचे काय झाले\nयेडियुरप्पा हे कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री असतील\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल नागपूर : अग्निशमन यंत्रणा नसलेल्या बहुमजली इमारतींचे पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याच्या मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/lingayat-community-strong-agitation-start-105544", "date_download": "2018-08-19T22:52:00Z", "digest": "sha1:H6FSKNYYY4BUCT7Y5HHSNEHR5X5OK2G6", "length": 12239, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "For Lingayat Community Strong Agitation start लिंगायत धर्माला मान्यता देण्यासाठी धरणे आंदोलन | eSakal", "raw_content": "\nलिंगायत धर्माला मान्यता देण्यासाठी धरणे आंदोलन\nसोमवार, 26 मार्च 2018\nलिंगायत धर्माला स्वतंत्र संविधानिक मान्यता आणि अल्पसंख्याक दर्जा मिळावा, यासाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती, लिंगायत संघर्ष समिती आणि सांगली जिल्हा लिंगायत समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याबाबत निवेदन देण्यात आले.\nसांगली : लिंगायत धर्माला स्वतंत्र संविधानिक मान्यता आणि अल्पसंख्याक दर्जा मिळावा, यासाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती, लिंगायत संघर्ष समिती आणि सांगली जिल्हा लिंगायत समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याबाबत निवेदन देण्यात आले.\nया निवदेनात सांगण्यात आले, की महात्मा बसवेश्‍वरांनी बाराव्या शतकात स्थापन केलेला लिंगायत धर्म स्वतंत्र आहे. त्याचा आचार व विचार पूर्णपणे वेगळे आहेत. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलीप सोपल समितीचा अहवाल स्वीकारून लिंगायतांमधील 14 पोटजातींना ओबीसी आरक्षणाचा निर्णय जाहीर केला. त्याची अंमलबजावणी करावी. लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळण्यासाठी कर्नाटक सरकारने विधानभवनात ठराव केला. केंद्राकडे शिफारस केली आहे.\nमहाराष्ट्र व कर्नाटकातील लिंगायत समाज एकच आहे. त्यासाठी नेमलेल्या अभ्यास समितीचा अहवाल स्वीकारून राज्यातील सर्व लिंगायतांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. कर्नाटकप्रमाणे राज्य शासनाने देखील तातडीने ठराव करून केंद्राला शिफारस करावी. समाजाचे विश्‍वनाथ मिरजकर, प्रदीप वाले, राजेंद्र कुंभार, विजय धुळूबुळू, संजय विभूते, राजाराम पाटील, महादेव चिवटे, अशोक कोष्टी, एम. के. आंबोळे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.\nमुंबई - नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी जालना येथील राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यास रविवारी सायंकाळी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस)...\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nचीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव\nनाशिक - चीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/shiv-jayanti-marathi/shiv-jayanti-117021800014_1.html", "date_download": "2018-08-19T23:34:06Z", "digest": "sha1:UVA7PQQUGCGY6326LAWBF6JIHNJNMCIA", "length": 23671, "nlines": 150, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "युद्धतंत्राचा निर्माता दिग्दर्शक : शिवजयंती निमित्त . . | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयुद्धतंत्राचा निर्माता दिग्दर्शक : शिवजयंती निमित्त . .\nजगाच्या पाठीवर अनेक सम्राट झाले. अनेकांनी आपापली साम्राज्ये, सत्ता परकियांना तावडीत जाऊ नये\nम्हणून आपल्या तलवारी पाजळल्या. परंतु केवळ आणि केवळ\nरयतेच्या कल्याणासाठी तलवारींच्या संग्रामाशिवाय व तलवारींच्या संग्रामासह वेगवेगळ्या\nयुद्धतंत्राचा वापर करून चौफैर शत्रूंशी तोंड देऊन अगदी शून्यातून हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा जगाच्या पातळीवरील एकमेव ठरला तो छत्रपती शिवाजी राजा. अतिप्राणघातक प्रसंगातून ते वारंवार सहीसलामत सुटले ते त्यांच्या संतुलित निर्णय क्षमतेमुळेच. मोठ्या आत्मविश्वासाने हे त्यांना शक्य झाले.\nआपला जाणता राजा, नीतिवंत राजा आपल्याला केव्हा साद घालेल यासाठी स्वराज्याचे पाईक असलेले मर्द मावळे वाटच बघत असत. दोन-चार भाकरी लसूण मिरचीचा ठेचा अन् सोबतीला कांदा एवढ्या शिदोरीवर आदेश येताच 'जी राजे' म्हणून भरल्या ताटावरून, भरल्या प्रपंचातून उठून जीव घोड्यांच्या टापावर चौखूर उधळायला तयार असणारी जिगरबाज माणसं मोठ्य गुणग्राहकतेनं राजांनी या स्वराज्याच्या कामी गोळा केली होती.\nराजांचा हात ज्याच्या खांद्यावर पडला व स्वराज्याच्या निकडीचे दोन शब्द कानावर पडले की तो खांदा स्वराज्याचा खंदा समर्थक झालाच म्हणून समजा. हे एक युद्धतंत्रच होतं स्वराज्याला लागणारं मनुष्यबळ गोळा करण्याचं. यातून राजांनी बर्हिजी नाईक, संभाजी कावजी, कोंढाळकर, जिवा महाले, शिवा काशीद, तानाजी मालुसरे, गोपीनाथपंत बाजीप्रभू देशपांडे. मुरारबाजी, नेताजी पालकर, मदारी मेहतर, इब्राहिम खान, कान्होजी जेधे, झुंजारराव मरळ, येसाजी कंक, सिद्धी हिलाल, प्रतापराब गुजर, हंबीरराव मोहिते, हिरोजी\nइंदूलकर, दर्या सारंग, दौलतखान इत्यादींसारखी स्वराज्यरत्ने हेरली व स्वराज्याच्या रक्षणासाठी व निर्मितीसाठी मोठ्या खंबीरपणे उभी केली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचाही अंमल करून थंड डोक्यांने युद्धतंत्रे-युद्धनीती विकसित केली. जिथे तलवारींचा उपयोग होत नाही तेथे आपली बुद्धी पणाला लावून सर्वच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाहीत हेही जगाला दाखवून दिले होते. प्रसंगी राजांनी आलपी जीभ मधाळ तलवारीसारखी चालविली म्हणून तर प्रतापगडावरील जीवघेण्या संकटातून महाराज निभावून निघाले.\nअफजलखानाशी सामना कसा करायचा हा यक्षप्रश्न राजांपुढे होता. यासाढी राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज आणि शहाजी राजांचा मित्र रणदुल्ला खानाचा मुलगा यांच्यात चर्चा जाझाली. वाघनखे तयार करण्याचे ठरले. रुस्तुम-ए-जमातने अत्यंत धारदार, हातात सहज मावतील व उघडली जातील, हाताच्या बोटामध्ये दागिने भासावीत\nअशी वाघनखे बनवून राजांना दिली आणि पुढे स्वराज्यावर आलेलं अफजलखानरूपी संकट राजांनी मोठ्या धैर्याने पेललं.\nछत्रपती शिवाजी महाराज अनेक पटींनी वरचढ असणार्‍या शत्रूंना जेरीस आणत असत. मुख्यत्वे अमावास्येला मध्यरात्री काळोखात लढाईला सुरुवात होण्यापूर्वी सैन्याच्या तीन तुकड्या केल्या जायच्या. एका तुकडीने हल्ला करायचा. एका तुकडीने भिऊन पळाल्याचे सोंग करून हत्ती- उंटाच्या बोजड शत्रू सैन्याची दमछाक होईपर्यंत त्यांना मागे पळवत आणायचे ते तिसर्‍या तुकडीने दबा धरलेल्या ठिकाणापर्यंत आणि मग तिसर्‍या तुकडीने नव्या दमाने हल्ला चढवायचा आणि शत्रूला घायाळ करून टाकायचे. ह्या शिवसूत्राचा अभ्यस करून 'मिडोल कॅस्ट्रो' या इतिहासकाराने राजांच्या या युद्धतंत्राचं मोठं कौतुक केलं आहे.\nकधी कधी राजांज्या लढाया रक्ताचा एक थेंबही न सांडता ते जिंकायचे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजांनी पुरंदर किल्ला मोठ्या सुपीक डोक्याने स्वराज्यात आणला. पुरंदरच्या\nकिल्लेदाराला विश्वासात घेतले त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि स्वराज्याच्या महिमा त्याच्या गळी उतरवला व लगलीच त्याने आदिलशाहीचा निशाणी-चांदतारा किल्ल्यावरून खाली उतरवला व भगवा झेंडा मोठ्या दिमाखात वर चढवला. मानसशास्त्रीय फासे टाकत अनेक वेळा राजांजी शत्रूला जेरीसही आणले आहे. फत्तेखानची पुरंदरची स्वारी पाहिली तर अगदी सुरुवातीला मराठ्यांचा प्रतिकारच नाही, हे खानाच्या लक्षात आले व तो अशा निष्कर्षाप्रत पोहचला की न लढताच किल्ला बहुधा आपल्या ताब्यात येतोय. यामुळे तो जाम खूश झाला आणि नंतर अचानकच राजांच्या सैन्याची निसर्गात उपलब्द असणार्‍या\nदगड-धोंड्यांची, शिळांची व गोफण गुंड्यांची टोळधाड खानाच्या सैन्यावर बसरली आणि\nराजांनी या लढाईत फत्तेखानाचा पराभव करून स्वत: फत्ते झाले.\nसाहस करणे हा राजांचा स्वभाव होता. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याच्या लाल महालातील प्रसंग. शाहिस्तेखानाने लाल महालाला घट्ट विळखा घातला होता. राजांनी यावरही मात केली. वेषांतर करून विवाह सोहळ्याच्या वरातीत घुसून राजांनी\nलाल महालात प्रवेश केला व खानावर हल्ला चढबला. यात खानाची बोटे छाटली गेली.\nही बातमी वार्‍यासारखी औरंगजेब बादशहाच्या कानावर जाऊन थडकली अन् औरंगजबालाही आपली बोटे चक्क तोंडात घालावी लागली. पन्हाळगडाला सिदी जोहरचा कडक व कडवट असा पहारा असतानाही राजांनी डबल रोलची संकल्पना उपयोगात आणली व शिवा काशीदला प्रती शिवाजी बनवले शत्रूला झुलवत ठेवले आणि शिवा काशीदनेही हसत हसत मरणाला स्वीकारत स्वराज्यासाठी बलिदान दिले.\nआरमारदल तंत्र राजांनो दूरदृष्टीने जगाला दाखवून दिले. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या सारखे सागरी किल्ले स्वराज्याच्या सुरक्षेसाठी उभारले. याची किती आवश्यकता आहे हे आपल्याला मुंबईवरील २६ / 11 च्या हल्ल्यावरून लक्षात आलेले आहे. अनेक क्रांतिकारकांना त्यांची युद्धनीती प्रेरणादायी राहिली. अशा या युद्धतंत्राचा निर्माता राजा शिवछत्रपती महाराजांना सन्मानाचा मुजरा.\nशिवस्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन संपन्न\nशिवस्मारकासाठी कोटींचा निधी; न्यायालयासाठी नाही\nशिवचरित्रातून प्रेरणा घेऊ या\nयावर अधिक वाचा :\nShiv Jayanti युद्धतंत्राचा निर्माता दिग्दर्शक\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\n\"जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ....Read More\n\"अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील....Read More\n\"कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा...Read More\n\"अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा...Read More\n\"उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष...Read More\n\"काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात...Read More\n\"आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न...Read More\n\"प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही...Read More\nकाळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/294", "date_download": "2018-08-19T22:51:31Z", "digest": "sha1:UTUFZRKVJTIL6573XGUX56QPPHHLG5A2", "length": 7529, "nlines": 63, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "माणदेश | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदुष्काळग्रस्त माण. मात्र, त्या तालुक्यातील इंजबाव गाव पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले आहे. त्याला कारण म्हणजे ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेले जलसंधारणाचे काम. माण तालुक्याला जानेवारीपासूनच पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. इंजबावमध्ये एक तलाव वगळला तर पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नाही. पावसाळा संपताच काही महिन्यांत गावातील विहिरी कोरड्या ठाक होत. परंतु गावाने ओसाड माळरान जमिनीवर बांध टाकून, बंधा-यांच्या बांधकामातून पाण्याची पातळी वाढवण्यात यश मिळवले. त्यामुळे इंजबाव गाव टँकरमुक्त झाले आहे\nकृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प\nभीष्माचार्यांनी युधिष्ठिराला उपदेश करताना महाभारताच्या शांति‍पर्वात म्हटले आहे, की “हे राजन,लक्षात ठेव या सृष्टीचा उदय नद्यांपासून होता. नद्यांसारखे कल्याणकारी दुसरे कुणीही नाही. तेव्हा सगळ्या नद्यांचे रक्षण, संवर्धन करणे हाच राजाचा धर्म आहे.”\nनद्यांचे महत्त्व महाभारत काळापासून विशद केले जात असले, तरी नद्यांबाबत आपण आणि आपले राज्यकर्ते म्हणावे तेवढे जागरूक नाही. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणून सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतून वाहणा-या माणगंगा या ऐतिहासिक नदीचे देता येईल. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली , सोलापूर आणि सातारा या तीन सुजलाम्-सुफलाम् जिल्ह्यांतील दुष्काळी भाग म्हणजे माणदेश. पाऊसमान कमी म्हणून समृद्धता नाही आणि समृद्धता नाही म्हणून विकास नाही. या दुष्टचक्रात अडकलेल्या माणदेशी माणसांचे स्वप्न आहे विकासाचे. पण शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याला पारख्या असलेल्या त्या माणसांवर निसर्गानेच अन्याय केला आहे. त्या भागातून जाणारी माणगंगा नदी पावसाळ्याचे काही दिवस सोडले तर कायम कोरडी असते.\nदुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला माणदेश\n‘‘त्‍येची अशी कथा सांगत्‍येत मास्तर का रामायण काळात रामलक्षिमन या भागात देव देव करत फिरत आलं. हितल्‍या रामघाटावर सावली बघून जेवाय बसलं अन् एकदम पाऊस आला, जोरकस आला. सगळ्या अन्नात पानी पानी झालं, तवा रामाला आला राग, त्‍येनं एक बाण मारून पावसाला पार बालेघाटात पिटाळला. तवाधरनं जो ह्या मानदेशात पाऊस नाय तो आजपातूर. बघा, तुमी पावसाळ्यात आपल्‍या टकु-यावरनं काळं,काळं ढग जात्‍यात... जात्‍यात अन् पडत्‍यात ते बालेघाटात...’’\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/writers-character-in-film-271875.html", "date_download": "2018-08-20T00:04:15Z", "digest": "sha1:KQONR5ZAUZJE3YWJDFNCP6PBN2WAHVH7", "length": 16456, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जेव्हा लेखकच बनतो सिनेमातली व्यक्तिरेखा", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nजेव्हा लेखकच बनतो सिनेमातली व्यक्तिरेखा\nलेखक हीच सिनेमातली कॅरेक्टर्स बनून आपल्या भेटीला येणारेत. सध्या या गोष्टीची सुरुवात झाली असून येत्या काही काळात अशीच काही हटके कॅरक्टर्स आपल्याला सिनेमात पहायला मिळण्याची शक्यता आहे.\nविराज मुळे, 12 आॅक्टोबर : सिनेसृष्टीत अभिनेता निर्माता किंवा दिग्दर्शकाला जेवढं ग्लॅमर आहे तेवढं लेखकाला नाही असं नेहमीच म्हटलं जातं. काही अंशी ते खरंही आहे. मात्र आता काळ बदलतोय. आणि लेखक हीच सिनेमातली कॅरेक्टर्स बनून आपल्या भेटीला येणारेत. सध्या या गोष्टीची सुरुवात झाली असून येत्या काही काळात अशीच काही हटके कॅरक्टर्स आपल्याला सिनेमात पहायला मिळण्याची शक्यता आहे.\nभा.रा. भागवत यांचं कॅरेक्टर नव्या 'फास्टर फेणे' या सिनेमात दिलीप प्रभावळकर करतायत.खरं तर भा.रा. भागवतांच्या प्रतिभेतून बनेश म्हणजेच फास्टर फेणे हे कॅरेक्टर तयार झालं. पुस्तकाच्या रूपाने अनेकांचं बालपण समृद्ध करणारं हे कॅरेक्टर आजही अनेकांना आपलसं वाटतं.मात्र फास्टर फेणेच्या एकाही गोष्टीत भागवतांचा संदर्भ नाही. मात्र या विषयावर सिनेमा करताना मात्र भारांचं कॅरेक्टर तयार करून त्यांना या सिनेमात खास स्थान देण्यात आलंय.\nपण मराठीत हे काही पहिल्यांदाच घडलंय असं काही नाही. पुलं देशपांडे यांच्या लेखणीतून साकारलेली अनेक कॅरेक्टर्स पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक क्षितीज झारापकरने केला तो गोळाबेरीज या सिनेमातून. पण याच सिनेमात भाऊंच्या भूमिकेत खुद्द पुलंही होतेच. त्यांच्याच भूमिकेच्या माध्यमातून या सगळ्या व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला.\nहे प्रयत्न फक्त मराठीत झालेत असंही नाही बरं का, तर टीव्हीवरची सध्याची हिट मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा तुम्हाला माहितीच असेल.आजवर या मालिकेचे हजारहून जास्त एपिसोड ऑन एअर झालेत. मात्र या मालिकेत अभिनेता शैलेश लोढा हे ज्या पुस्तकावर ही मालिका आधारित आहे. तिचे लेखक तारक मेहतांचीच व्यक्तिरेखा या मालिकेत साकारतात.\nआता बॉलिवूडही या ट्रेंडपासून फार लांब राहिलेलं नाही. नंदिता दासने बंडखोर उर्दु कथालेखक मंटो यांच्या आयुष्यावर एक लघुपट तयार केलाय आणि आता तीच या विषयावर पूर्ण सिनेमाही तयार करणारे. या सिनेमात नवाझुद्दीन सिद्दीकी हा मंटोंच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसेल. तर संजय लीला भन्साळीही शायर साहिर लुधियानवी आणि लेखिका अमृता प्रितम यांच्या प्रेमकथेवर आधारित सिनेमा बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या सिनेमात त्यांच्या भूमिका नक्की कोणती जोडी साकारणार याची उत्सुकता आहे.\nजावेद अख्तर हे बॉलिवूडमधले नावाजलेले गीतकार आणि कथाकार आहेत. त्यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय अभिनेता फरहान अख्तरने घेतलाय. शबाना आझमी यांच्या विनंतीवरून तो हा सिनेमा बनवणार असून यात स्वतः फरहानच जावेदजींची भूमिका साकारणारे.\nथोडक्यात काय तर लेखकांनी लिहिलेल्या कथा यशस्वी ठरतात हे तर सर्वश्रृतच आहेच. पण आता लेखकांवर बनणारे सिनेमे किंवा लेखकांची स्वतःची कॅरेक्टर्स असणारे सिनेमे बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी ठरतात ते पहायचं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nIt’s Confirm: 'हा' फोटो शेअर करुन प्रियांकाने निकसोबत साखरपुडा केल्याची दिली कबूली\nViral Photo: 'देसी गर्ल'च्या विदेशी सासू- सासऱ्यांना पाहिले का\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80.%E0%A4%95%E0%A5%87._%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2018-08-19T23:03:37Z", "digest": "sha1:N3FPIN7WNTQIOHRI5CKXLA2GKNR2427T", "length": 22789, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्री.के. क्षीरसागर - विकिपीडिया", "raw_content": "\nपाली, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nएप्रिल २९, इ.स. १९८०\nश्री.के. क्षीरसागर (नोव्हेंबर ६, १९०१ - एप्रिल २९, इ.स. १९८०) हे मराठी लेखक, विचारवंत, समीक्षक होते. प्रा. श्री. के. क्षीरसागर हे टीकाकार म्हणून परिचित आहेत, तसेच ते ‘ज्ञानकोश’कार केतकरांचे समविचारी म्हणूनही प्रसिद्ध आहेत.\nप्रा. श्री.के. क्षीरसागरांचा जन्म नोव्हेंबर ६, १९०१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाली गावी झाला. सातारा जिल्ह्यातल्या टेंभुर्णी गावी शालेय शिक्षण पुरे करून त्यांनी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात उच्चशिक्षण घेतले. पुढे त्यांनी पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली. इ.स. १९४५ सालापासून त्यांनी महाविद्यालयात प्राध्यापकी केली.\nआधुनिक राष्ट्रवादी रवींद्रनाथ ठाकूर समीक्षा १९७०\nउमरखय्यामची फिर्याद समीक्षा १९६१\nतसबीर आणि तकदीर आत्मचरित्र १९७६\nनिवडक श्री.के. क्षीरसागर लेखसंकलन साहित्य अकादमी\nबायकांची सभा प्रहसन १९२६\nमराठी भाषा: वाढ आणि बिघाड वैचारिक राज्य मराठी विकास संस्था २०००\nव्यक्ती आणि वाङ्मय समीक्षा १९३७\nडॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर १९३७\nस्त्रीशिक्षण परिषदेची वाटचाल १९३३\nप्रा. श्री.के. क्षीरसागर १९५९ साली मिरजेला भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.\nमहाराष्ट्र सरकार दर वर्षी वाङ्मयीन समीक्षेवरच्या एका ग्रंथाला श्री.के क्षीरसागर यांच्या नावाचा पुरस्कार देते. २०१७ साली हा पुरस्कार विश्र्राम गुप्ते यांना 'नवं जग नवी कविता' या पुस्तकाला मिळाला आहे. २०१४ साली डॉ. शोभा नाईक यांना 'मराठी-कन्नड सांस्कृतिक सहसंबंध' या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला होता.\n· रुस्तुम अचलखांब · प्रल्हाद केशव अत्रे · अनिल अवचट · सुभाष अवचट · कृ.श्री. अर्जुनवाडकर · बाबुराव अर्नाळकर\n· लीना आगाशे · माधव आचवल · जगन्नाथ रघुनाथ आजगावकर · मंगला आठलेकर · शांताराम आठवले · बाबा आढाव · आनंद पाळंदे · नारायण हरी आपटे · मोहन आपटे · वामन शिवराम आपटे · विनीता आपटे · हरी नारायण आपटे · बाबा आमटे · भीमराव रामजी आंबेडकर · बाबा महाराज आर्वीकर\n· नागनाथ संतराम इनामदार · सुहासिनी इर्लेकर\n· निरंजन उजगरे · उत्तम कांबळे · शरद उपाध्ये · विठ्ठल उमप · प्रभाकर वामन उर्ध्वरेषे · उद्धव शेळके\n· एकनाथ · महेश एलकुंचवार\n· जनार्दन ओक ·\n· शिरीष कणेकर · वीरसेन आनंदराव कदम · कमलाकर सारंग · मधु मंगेश कर्णिक · इरावती कर्वे · रघुनाथ धोंडो कर्वे · अतुल कहाते · नामदेव कांबळे · अरुण कांबळे · शांताबाई कांबळे · अनंत आत्माराम काणेकर · वसंत शंकर कानेटकर · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · किशोर शांताबाई काळे · व.पु. काळे · काशीबाई कानिटकर · माधव विनायक किबे · शंकर वासुदेव किर्लोस्कर · गिरिजा कीर · धनंजय कीर · गिरीश कुबेर · कुमार केतकर · नरहर अंबादास कुरुंदकर · कल्याण कुलकर्णी · कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी · दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी · वामन लक्ष्मण कुलकर्णी · वि.म. कुलकर्णी · विजय कुवळेकर · मधुकर केचे · श्रीधर व्यंकटेश केतकर · भालचंद्र वामन केळकर · नीलकंठ महादेव केळकर · महेश केळुस्कर · रवींद्र केळेकर · वसंत कोकजे · नागनाथ कोत्तापल्ले · अरुण कोलटकर · विष्णु भिकाजी कोलते · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · श्री.के. क्षीरसागर · सुमति क्षेत्रमाडे · सुधा करमरकर\n· शंकरराव खरात · चांगदेव खैरमोडे · विष्णू सखाराम खांडेकर · नीलकंठ खाडिलकर · गो.वि. खाडिलकर · राजन खान · गंगाधर देवराव खानोलकर · चिंतामणी त्र्यंबक खानोलकर · संजीवनी खेर · गो.रा. खैरनार · निलीमकुमार खैरे · विश्वनाथ खैरे · चंद्रकांत खोत\n· अरविंद गजेंद्रगडकर · प्रेमानंद गज्वी · माधव गडकरी · राम गणेश गडकरी · राजन गवस · वीणा गवाणकर · अमरेंद्र गाडगीळ · गंगाधर गाडगीळ · नरहर विष्णु गाडगीळ · सुधीर गाडगीळ · लक्ष्मण गायकवाड · रामचंद्र भिकाजी गुंजीकर · वसंत नीलकंठ गुप्ते · अरविंद गोखले · दत्तात्रेय नरसिंह गोखले · मंदाकिनी गोगटे · शकुंतला गोगटे · अच्युत गोडबोले · नानासाहेब गोरे · पद्माकर गोवईकर ·\n· निरंजन घाटे · विठ्ठल दत्तात्रय घाटे · प्र.के. घाणेकर\n· चंद्रकांत सखाराम चव्हाण · नारायण गोविंद चापेकर · प्राची चिकटे · मारुती चितमपल्ली · विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर · वामन कृष्ण चोरघडे · भास्कर चंदनशिव\n· बाळशास्त्री जांभेकर · नरेंद्र जाधव · सुबोध जावडेकर · शंकर दत्तात्रेय जावडेकर · रामचंद्र श्रीपाद जोग · चिंतामण विनायक जोशी · लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी · वामन मल्हार जोशी · श्रीधर माधव जोशी · श्रीपाद रघुनाथ जोशी · जगदीश काबरे ·\n· अरूण टिकेकर · बाळ गंगाधर टिळक ·\n· विमला ठकार · उमाकांत निमराज ठोमरे ·\n· वसंत आबाजी डहाके\n· नामदेव ढसाळ · अरुणा ढेरे · रामचंद्र चिंतामण ढेरे ·\n· तुकाराम · तुकडोजी महाराज · दादोबा पांडुरंग तर्खडकर · गोविंद तळवलकर · शरद तळवलकर · लक्ष्मीकांत तांबोळी · विजय तेंडुलकर · प्रिया तेंडुलकर ·\n· सुधीर थत्ते ·\n· मेहरुन्निसा दलवाई · हमीद दलवाई · जयवंत दळवी · स्नेहलता दसनूरकर · गो.नी. दांडेकर · मालती दांडेकर · रामचंद्र नारायण दांडेकर · निळू दामले · दासोपंत · रघुनाथ वामन दिघे · दिवाकर कृष्ण · भीमसेन देठे · वीणा देव · शंकरराव देव · ज्योत्स्ना देवधर · निर्मला देशपांडे · कुसुमावती देशपांडे · गणेश त्र्यंबक देशपांडे · गौरी देशपांडे · पु.ल. देशपांडे · पुरुषोत्तम यशवंत देशपांडे · लक्ष्मण देशपांडे · सखाराम हरी देशपांडे · सरोज देशपांडे · सुनीता देशपांडे · शांताराम द्वारकानाथ देशमुख · गोपाळ हरी देशमुख · सदानंद देशमुख · मोहन सीताराम द्रविड ·\n· चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी · मधुकर धोंड ·\n· किरण नगरकर · शंकर नारायण नवरे · गुरुनाथ नाईक · ज्ञानेश्वर नाडकर्णी · जयंत विष्णू नारळीकर · नारायण धारप · निनाद बेडेकर · नामदेव\n· पंडित वैजनाथ · सेतुमाधवराव पगडी · युसुफखान महम्मदखान पठाण · रंगनाथ पठारे · शिवराम महादेव परांजपे · गोदावरी परुळेकर · दया पवार · लक्ष्मण रामचंद्र पांगारकर · विश्वास पाटील · शंकर पाटील · विजय वसंतराव पाडळकर · स्वप्ना पाटकर · प्रभाकर आत्माराम पाध्ये · प्रभाकर नारायण पाध्ये · गंगाधर पानतावणे · सुमती पायगावकर · रवींद्र पिंगे · द्वारकानाथ माधव पितळे · बळवंत मोरेश्वर पुरंदरे · केशव जगन्नाथ पुरोहित · शंकर दामोदर पेंडसे · प्रभाकर पेंढारकर · मेघना पेठे · दत्तो वामन पोतदार · प्रतिमा इंगोले · गणेश प्रभाकर प्रधान · दिलीप प्रभावळकर · सुधाकर प्रभू · अनंत काकबा प्रियोळकर ·\n· निर्मलकुमार फडकुले · नारायण सीताराम फडके · यशवंत दिनकर फडके · नरहर रघुनाथ फाटक · फादर दिब्रिटो · बाळ फोंडके ·\n· अभय बंग · आशा बगे · श्रीनिवास नारायण बनहट्टी · बाबूराव बागूल · रा.रं. बोराडे · सरोजिनी बाबर · बाबुराव बागूल · विद्या बाळ · मालती बेडेकर · विश्राम बेडेकर · दिनकर केशव बेडेकर · वासुदेव श्रीपाद बेलवलकर · विष्णू विनायक बोकील · मिलिंद बोकील · शकुंतला बोरगावकर ·\n· रवींद्र सदाशिव भट · बाबा भांड · लीलावती भागवत · पुरुषोत्तम भास्कर भावे · विनायक लक्ष्मण भावे · आत्माराम भेंडे · केशवराव भोळे · द.ता. भोसले · शिवाजीराव भोसले ·\n· रमेश मंत्री · रत्नाकर मतकरी · श्याम मनोहर · माधव मनोहर · ह.मो. मराठे · बाळ सीताराम मर्ढेकर · गंगाधर महांबरे · आबा गोविंद महाजन · कविता महाजन · नामदेव धोंडो महानोर · श्रीपाद महादेव माटे · गजानन त्र्यंबक माडखोलकर · व्यंकटेश दिगंबर माडगूळकर · लक्ष्मण माने · सखाराम गंगाधर मालशे · गजमल माळी · श्यामसुंदर मिरजकर · दत्ताराम मारुती मिरासदार · मुकुंदराज · बाबा पदमनजी मुळे · केशव मेश्राम · माधव मोडक · गंगाधर मोरजे · लीना मोहाडीकर · विष्णु मोरेश्वर महाजनी ·\n· रमेश मंत्री · विश्वनाथ काशिनाथ राजवाडे · विजया राजाध्यक्ष · मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष · रावसाहेब कसबे · रुस्तुम अचलखांब · पुरुषोत्तम शिवराम रेगे · सदानंद रेगे ·\n· शरणकुमार लिंबाळे · लक्ष्मण लोंढे · गोपाळ गंगाधर लिमये ·\n· तारा वनारसे · विठ्ठल भिकाजी वाघ · विजया वाड · वि.स. वाळिंबे · विनायक आदिनाथ बुवा · सरोजिनी वैद्य · चिंतामण विनायक वैद्य ·\n· मनोहर शहाणे · ताराबाई शिंदे · फ.मुं. शिंदे · भानुदास बळिराम शिरधनकर · सुहास शिरवळकर · मल्लिका अमर शेख · त्र्यंबक शंकर शेजवलकर · उद्धव शेळके · शांता शेळके · राम शेवाळकर ·\n· प्रकाश नारायण संत · वसंत सबनीस · गंगाधर बाळकृष्ण सरदार · त्र्यंबक विनायक सरदेशमुख · अण्णाभाऊ साठे · अरुण साधू · राजीव साने · बाळ सामंत · आ.ह. साळुंखे · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · श्रीकांत सिनकर · प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे · समर्थ रामदास स्वामी · दत्तात्रेय गणेश सारोळकर\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष\nइ.स. १९०१ मधील जन्म\nइ.स. १९८० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १६:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/solapur/65-acres-land-basaveshwar-memorial-mangalvehara-guardian-minister-vijaykumar-deshmukh-agriculture/", "date_download": "2018-08-19T23:47:37Z", "digest": "sha1:KLE2A6SIVFMFR64IY736NMGYLXMES3JO", "length": 32773, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "65 Acres Of Land For The Basaveshwar Memorial In Mangalvehara, Guardian Minister Vijaykumar Deshmukh, Agriculture Tourism Center To Be Set Up With Memorial | मंगळवेढ्यातील बसवेश्वर स्मारकासाठी ६५ एकर जागा निश्चित, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची माहिती, स्मारकासोबत कृषी पर्यटन केंद्रही उभारणार | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nमंगळवेढ्यातील बसवेश्वर स्मारकासाठी ६५ एकर जागा निश्चित, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची माहिती, स्मारकासोबत कृषी पर्यटन केंद्रही उभारणार\nमंगळवेढ्याजवळील कृषी विभागाच्या ६५ एकर जागेवर महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक आणि आधुनिक कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीचा आराखडा १५ दिवसात राज्य शासनाकडे पाठवावा.\nठळक मुद्दे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक समितीची बैठक पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालीआघाडी सरकारच्या काळात मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होताप्रथम आराखडा, नंतर अंमलबजावणीच्या यंत्रणेचे ठरवू... : जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले\nसोलापूर दि ९ : मंगळवेढ्याजवळील कृषी विभागाच्या ६५ एकर जागेवर महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक आणि आधुनिक कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीचा आराखडा १५ दिवसात राज्य शासनाकडे पाठवावा. यासाठी ग्रामविकास आणि सामान्य प्रशासन विभागाने विहित केलेल्या धोरणातील तरतुदींचा अवलंब करावा, असे आदेश पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी दिले.\nजगद्ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक समितीची बैठक पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, समिती सदस्य माजी आमदार गंगाधर पटणे, मनोहर पटवारी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, समिती सदस्य गुरुनाथ बडुरे, उदय चोंडे, पुरातत्त्व खात्याचे एच. जे. दसरे, नगररचना विभागाचे प्रभाकर वाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अभियंता सुरेश राऊत आदी उपस्थित होते.\nआघाडी सरकारच्या काळात मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर भाजप सरकारच्या काळात यासाठी २ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. या स्मारकासाठी कृृषी विभागाने जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे.\nपालकमंत्री देशमुख म्हणाले, स्मारकाच्या उभारणीसाठी सामान्य प्रशासन विभागाच्या धोरणानुसार आराखडा येत्या १५ दिवसात तयार करावा, तो मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे सादर करावा. यासाठी महात्मा बसवेश्वर यांच्या कर्नाटकात असलेल्या स्मारकांची पाहणी करावी. त्याचबरोबर या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मते विचारात घ्यावीत. स्मारकाची उभारणी झाल्यावर त्याची देखभाल आणि संनियंत्रण स्थानिक संस्थेकडे अथवा नगरपरिषदेकडे देता येईल, असे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.\nजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी कृषी विभागाची जमीन दिली जाईल. त्यातील काही भाग स्मारकासाठी तर उर्वरित भागात कृषी पर्यटन आणि संशोधन केंद्र विकसित केले जावे, अशा सूचना असल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्मारक समितीच्या कामकाजाबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करावा, अशा सूचना दिल्या.\nप्रथम आराखडा, नंतर अंमलबजावणीच्या यंत्रणेचे ठरवू...\n- माजी आमदार गंगाधर पटणे यांनी स्मारकाच्या उभारणीसाठी प्राधिकरण स्थापन केले जावे, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी स्मारकाचा आराखडा तयार करून नियोजन विभागाला सादर करावा. आराखडा सादर झाल्यानंतर प्रत्यक्षात निधीची तरतूद होईल. यानंतर प्रत्यक्ष काम कोणत्या यंत्रणेमार्फत करावे हे ठरवता येईल, असे सांगितले.\n५० कोटी निधी लागणार\n- कृषी विभागाच्या या जागेवर आधुनिक कृषी विकास पर्यटन केंद्र होणार आहे. त्याचबरोबर स्मारकाच्या ठिकाणी शासन निर्णयानुसार वाचनालय, अभ्यासिका, महात्मा बसवेश्वर यांचे जीवनदर्शन घडविणारी शिल्पे आदींचा समावेश असेल. यासाठी तज्ज्ञांकडून मतेही मागविली जाणार आहेत.\nSolapurVijaykumar DeshmukhSolapur Collector Officeसोलापूरविजयकुमार देशमुखसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय\nपंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीचे २२ फरार आरोपी जेरबंद\nसोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना मिळाले वीज विक्रीतून ४२२ कोटी\nसोलापूर जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचा १०० कोटींचा टप्पा पार\nआॅनलाईन यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत हस्तलिखित उतारे द्या, सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांचे आदेश\nसोलापूरात महापालिकेच्या झोन कार्यालयांना काँग्रेसने ठोकले कुलूप, भाजपाविरोधात निर्देशने\nसोलापूरातील पद्मशाली संस्था निवडणुक ; दोन गटांनी नेमले वेगवेगळे अध्यक्ष\nपंढरपुरात विठ्ठलाच्या महाप्रसादात अफरातफर\nखून करुन बोअरवेलमध्ये टाकले तुकडे, जवळच आढळली माळव्याची पिशवी\nज्येष्ठ विचारवंत फक्रुद्दिन बेन्नूर यांचे निधन\nसोलापूर दूध संघाला १४ लाखांचा नफा\nकृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी दोन एअरक्राफ्ट सोलापूरात दाखल\nदेशाच्या रक्षणकर्त्यांना सोलापूरातून एक लाख राख्यांची भेट\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/07/ca27and28july2017.html", "date_download": "2018-08-19T23:04:37Z", "digest": "sha1:IOV5MACBLX7LFNPFS7BKWW2BKLFBEHXT", "length": 19217, "nlines": 127, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २७ व २८ जुलै २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २७ व २८ जुलै २०१७\nचालू घडामोडी २७ व २८ जुलै २०१७\nप्रेरणादायी 'कलाम स्मारका'चे मोदींकडून अनावरण\nदिवंगत माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभालेल्या स्मारकाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलाम यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनी केले. कलाम २००२ ते २००७ या काळात भारताचे राष्ट्रपती होते.\nकलाम यांच्या पैकरांबु या मूळ गावी येथे हे स्मारक बांधले आहे. या स्मारकाचे प्रवेशद्वार इंडिया गेटच्या धर्तीवर तयार केले आहे. स्मारकाच्या मागील भागात राष्ट्रपती भवनाच्या प्रतिमा उभारली आहे.\nलष्कराच्या संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) व केंद्र सरकारच्या अन्य खात्यांनी हे वैशिष्टपूर्ण स्मृतीस्थळ बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. तमिळनाडू सरकारने पैकरांबु येथे दिलेल्या जमिनीवर हे स्मारक १५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे.\n'विविधतेत एकता' या संकल्पनेवर हे स्मारक उभारले आहे. अब्दुल कलाम यांनी शास्त्रज्ञ म्हणून केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ या स्मारकात 'अग्नी' क्षेपणास्त्र आणि अंतराळ यानाच्या प्रतिमा उभारण्यात आल्या आहेत.\nतसेच डॉ.कलाम यांचा वीणा वाजवितानाच्या रूपातील पुतळ्याचे अनावरणही त्यांनी केले. असून यात कलाम यांचा ब्रॉंझचा पुतळा व शास्त्रज्ञ व राष्ट्रपती काळातील त्यांची ९०० चित्रे व २०० दुर्मिळ छायाचित्रे लावण्यात आली आहेत\nनितीश कुमार सहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री\nलालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला धक्का देत महाआघाडीतून अचानक बाहेर पडत नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा म्हणजेच सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.\nपाटणा राजभवनात पार पडलेल्या शपथविधी समारंभात नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री व सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.\nअ‍ॅलोपॅथी डॉक्टरांसाठी नवा लोगोदिवसेंदिवस बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढते आहे. याचा फटका बर्‍याच रुग्णांना बसत आहे. या बोगस डॉक्टरांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशननेही पुढाकार घेतला आहे.\nअ‍ॅलोपॅथी डॉक्टरांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने नवा लोगो तयार केला आहे. लवकरच हा नवा लोगो डॉक्टरांच्या क्लिनिकवर दिसेल. या नव्या लोगोच्या डिझाइनमध्ये रंग, अक्षर, आकार ठरवून दिलेला आहे. त्यामुळे लोकांना सहज अ‍ॅलोपॅथी डॉक्टर्स ओळखता येतील.\nदेशभरातील डॉक्टरांना त्यांच्या लेटरहेड आणि क्लिनिकच्या बाहेरील बोर्डावर हा नवा लोगो लावण्यासाठी बंधनकारक असणार आहे. हा लोगो केवळ अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांकरिता आहे. यामुळे बोगस डॉक्टरांना आळा घालता येईल.\n२०२१ सालच्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजकत्व भारताकडे\n२०२१ सालच्या पुरुषांच्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजकत्व प्रथमच भारताकडे सोपवण्यात आले आहे.\nआंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटना (AIBA) आंतरराष्ट्रीय पातळीवर मुष्टियुद्ध स्पर्धा आयोजित करीत आहे. १९७४ सालापासून दर दोन वर्षांनी वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केली जात आहे.\nजेफ बेझोस ठरले जगात सर्वांत श्रीमंत\nजगातील श्रीमंताच्या यादीत ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी पहिले स्थान पटकावले आहे. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्‌स यांना मागे टाकले आहे. ब्लूम्बर्ग आणि फोर्ब्स या माध्यम संस्थांनी अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे.\nऍमेझॉन कंपनीच्या समभागात मागील चार महिन्यांत सुमारे २४ टक्के वाढ झाली आहे. बेझोस यांची एकूण संपत्ती ९०.५ अब्ज डॉलर आहे.\nमायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्‌स हे अब्जाधीशांच्या यादीत मे २०१३ पासून अग्रस्थानी होते. त्यांच्यानंतर बेझोस यांचा क्रमांक लागत होता. आता बेझोस यांनी गेट्‌स यांना मागे टाकले आहे. गेट्‌स यांची एकूण संपत्ती ९० अब्ज डॉलर आहे.\nबेझोस हे ऍमेझॉनचे सहसंस्थापक असून, कंपनीचे १७ टक्के समभाग त्यांच्याकडे आहेत. बेझोस यांची सर्वांत मोठी गुंतवणूक ऍमेझॉनमध्ये असून, त्यांच्या मालकीची ब्लू ओरिजिन ही खासगी अवकाश संस्था आहे. वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राची मालकीही त्यांच्याकडेच आहे.\nफोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, गेट्‌स हे यादीत मागील चार वर्षे प्रथम होते. यादी सुरू झाल्यापासून २२ पैकी १८ वर्षे गेट्‌स यांनी यादीत पहिले स्थान कायम ठेवले होते.\nमेक्‍सिको दूरसंचार क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक कार्लोस स्लिम २०१० ते २०१३ या काळात यादीत पहिले स्थान पटकावत गेट्‌स यांना मागे टाकले होते\nअमेरिकेने रशिया, इराण, उत्तर कोरियावर निर्बंध लादले\nअमेरिका आणि त्याच्या मित्र देशांचे हित धोक्यात आणल्याचा आणि भांडखोर कृत्ये केल्याचा आरोप करीत अमेरिकेने रशिया, इराण आणि उत्तर कोरियावर निर्बंध लादले आहेत.\nतसेच हे निर्बंध अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लुडबुड केल्याबद्दल रशियावर आणि त्याने युक्रेन व सीरियावर केलेल्या लष्करी आक्रमणाबद्दल आहेत.\nदहशतवादाला सतत पाठिंबा दिल्याबद्दल इराणवर निर्बंध घातले आहेत.\nविशेष माहिती : डॉकलाम क्षेत्र भारत-चीन सीमाक्षेत्रामधील दशकापासून विवादित प्रदेशात चीनने उंच पर्वतीय रस्ता बांधण्यासाठी आपल्या सैन्यांसह बुलडोजर आणि उत्खनन करणारी उपकरणे पाठवलेली आहेत.\nभूटान, भारत आणि चीन यांच्या सीमेलगत असलेल्या डॉकलाम पठार क्षेत्रातून चीनी लष्करी बांधकाम चमूला परत पाठविण्याकरिता गेल्या महिन्यात भारताने आपली सैन्य तुकडी पाठवली होती.\nया तणावग्रस्त परिस्थितीत भारताने शांतीप्रस्ताव मान्य केला होता, मात्र दोन्ही पक्षांनी आपापले सैन्य मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र त्याच्या सार्वभौम प्रदेशावर रस्ता बांधण्यास भारताने अटकाव करू नये असे चीनने इशारा दिला.\nभूटान, भारत आणि चीन यांच्या सीमेलगत डॉकलाम पठार क्षेत्र आहे. हे क्षेत्र भूतपूर्व भूटानमध्ये २६९ चौरस कि.मी. क्षेत्रफळात पसरलेले आहे. भारतासाठी हे डॉकलाम पठार हे दुर्गम पूर्वोत्तर राज्यांना जोडणारा जमिनी मार्ग असल्याने त्या क्षेत्रावर नियंत्रण राखणे भारताला आवश्यक आहे.\n२०१२ साली भारत आणि चीन यांच्यात एक करार झाला. ज्यामध्ये डॉकलाम क्षेत्रामधील या दोन्ही देशांच्या क्षेत्राची स्थिती ही केवळ सर्व पक्षांच्या संयुक्त चर्चासत्रातूनच निश्चित केले जाईल असे निश्चित केले गेले.\nया क्षेत्राच्या डोकोला शहरापासून ते झोम्पेलरी येथील भुटानी सैन्याच्या छावणीपर्यंत रस्ता बांधण्याचा चीनी सरकारचा मानस आहे.\nभूटानच्या परराष्ट्र मंत्रालयाने असे स्पष्ट मत मांडले आहे की, अपूर्ण वाटाघाटी असलेल्या प्रलंबित क्षेत्रामध्ये एकतर्फी कारवाई करणे हे कृत्य सन १९८८ आणि सन १९९८ मध्ये झालेल्या शांतता कराराचे \"थेट उल्लंघन\" आहे.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/bjp-corporator-yog-day-125311", "date_download": "2018-08-19T23:19:26Z", "digest": "sha1:YG22UCYIKG2X4JGMIPJKP75AKMPX232P", "length": 12882, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP corporator yog day नागपुरात भाजप नगरसेवकांचा असह\"योग' | eSakal", "raw_content": "\nनागपुरात भाजप नगरसेवकांचा असह\"योग'\nशुक्रवार, 22 जून 2018\nनागपूर - खूप गाजावाजा करून नागपुरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे भाजपने ठरविले होते. परंतु, या मेगा इव्हेंटकडे भाजपच्याच नगरसेवकांनी पाठ दाखविली. शहरातील 108 नगरसेवकांपैकी केवळ 5 नगरसेवकांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.\nनागपूर - खूप गाजावाजा करून नागपुरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे भाजपने ठरविले होते. परंतु, या मेगा इव्हेंटकडे भाजपच्याच नगरसेवकांनी पाठ दाखविली. शहरातील 108 नगरसेवकांपैकी केवळ 5 नगरसेवकांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.\nआंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी भाजपने कंबर कसली होती. सध्या \"संपर्क फॉर समर्थन' मोहीम सुरू आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचा उपयोग केला जाणार होता. या कार्यक्रमासाठी शहरातील 16 संस्थांनासुद्धा सोबत घेतले होते. यासाठी नागपुरातील यशवंत स्टेडियममध्ये 20 हजार लोकांना एकाच वेळी योगासने करता येईल, अशी व्यवस्था केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील, अशीही जाहिरात करण्यात आली होती. परंतु, केंद्रीय मंत्री गडकरी परदेशात गेल्याने या मेगा इव्हेंटची जबाबदारी स्थानिक नेत्यांवरच आली. महापौर नंदा जिचकार यांनाही विदेशवारीचा \"योग' त्याही नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत.\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महापौर नंदा जिचकारही उपस्थित राहणार नसल्याने नगरसेवकांचाही उत्साह कमी झाल्याचे आजच्या कार्यक्रमावरून दिसून आले. यशवंत स्टेडियम येथे झालेल्या योगदिनाच्या कार्यक्रमाला दीड-दोन हजार लोक उपस्थित होते. भाजपचे केवळ 5 नगरसेवकांनी हजेरी लावली. नागपूर महापालिकेत भाजपचे 108 नगरसेवक आहेत. या नगरसेवकांनीही असहयोग पुकारल्याने कार्यक्रम आयोजकांची चांगलीच अडचण झाली. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, उपमहापौर दीपराज पार्डीकर, नगरसेवक प्रवीण दटके यांनी प्रामुख्याने योग दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. लोकांची उपस्थिती पाहून उपमहापौर पार्डीकर व माजी महापौर प्रवीण दटके यांनी लवकरच काढता पाय घेतला.\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agrowon-hailstorm-affected-citrus-fruit-crop-5732?tid=149", "date_download": "2018-08-19T23:06:55Z", "digest": "sha1:NKYWI2FISHKC5SFMFYIOFBQQL5ZYV44O", "length": 17527, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, Hailstorm affected citrus fruit crop | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगारपीटग्रस्त लिंबूवर्गीय फळबागेसाठी सल्ला\nगारपीटग्रस्त लिंबूवर्गीय फळबागेसाठी सल्ला\nगारपीटग्रस्त लिंबूवर्गीय फळबागेसाठी सल्ला\nगारपीटग्रस्त लिंबूवर्गीय फळबागेसाठी सल्ला\nडाॅ. एम. एस. लदानिया, डाॅ. ए. डी. हुच्चे, डॉ. दिनकरनाथ गर्ग\nमंगळवार, 13 फेब्रुवारी 2018\nविदर्भात ठिकठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे अांबिया बहराची फुले व मृग बहराची तोडणीसाठी तयार फळांची गळ झाली आहे. अशा फळांवर गारांचा मार लागल्याने जखमा झाल्या आहे. अशी फळे दोन ते तीन दिवसांत गळून पडतील. गारपिटीनंतरच्या स्थितीमध्ये बागेमध्ये खालील उपाययोजना कराव्यात.\nविदर्भात ठिकठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे अांबिया बहराची फुले व मृग बहराची तोडणीसाठी तयार फळांची गळ झाली आहे. अशा फळांवर गारांचा मार लागल्याने जखमा झाल्या आहे. अशी फळे दोन ते तीन दिवसांत गळून पडतील. गारपिटीनंतरच्या स्थितीमध्ये बागेमध्ये खालील उपाययोजना कराव्यात.\nमृग बहराच्या फळांची गळ थांबविण्याकरिता, १.५ ग्रॅम २,४-डी अधिक कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम आणि १.५ किलो युरिया प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून त्वरित फवारणी करावी.\nमृग बहराची फळे गारपिटीमुळे गळालेली असल्यास, त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.\nमृग बहरातील संत्र्यांचा आकार वाढण्यासाठी, पोटॅशिअम नायट्रेट १.५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nअांबिया बहराची फुले, मुगाएवढी छोटी फळे किंवा नवीन आलेली पालवी यांची गळ झाली आहे. शिल्लक राहिलेला बहर टिकविण्यासाठी १.५ ग्रॅम जिबरेलिक अॅसिड + १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम + १ किलो युरिया प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून त्वरित फवारणी करावी. पुन्हा पाऊस किंवा गारपीट झाल्यास एक ते दोन दिवसांच्या अंतराने पुन्हा वरील फवारणी करावी. त्याचप्रमाणे पाऊस-गारांचे सत्र संपल्यानंतर पुन्हा ८-१० दिवसांनी वरील फवारणी घ्यावी.\nबागांमध्ये काही झाडांवर मृग बहराची फळे व आंबिया बहराची फुले असतील, तर अशा झाडांसाठी वरीलप्रमाणे फवारणीचे नियोजन करावे.\nगारपिटीमुळे मोडलेल्या फांद्या सिकेटरने कापून टाकाव्यात. त्यानंतर त्वरित कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम अधिक युरिया एक किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nगारपिटीमुळे झाडावरील पाने गळतात, फांद्या आणि खोडांनासुद्धा जखम होते. अशा जखमांमध्ये अन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. जखम झालेल्या खोडावर बोर्डोपेस्ट मलम लावावे. १ टक्का बोर्डो मलम तयार करण्याकरिता १ किलो काॅपर सल्फेट ५ लिटर पाण्यामध्ये भिजत घालावे व १ किलो चुना दुसऱ्या प्लॅस्टिक बादलीत ५ लिटर पाण्यात भिजत घालावे. नंतर दुसऱ्या दिवशी दोन्ही मिश्रणे तिसऱ्या प्लॅस्टिक बादलीत एकजीव करावीत. जखमेवर लेप लावावा.\nगारपिटीमुळे लिंबू झाडांवर खैऱ्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. याकरिता रोगग्रस्त फांद्या व पाने यांची छाटणी करावी. झाडांवर काॅपर आॅक्सिक्लोराईड १८० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन ६ ग्रॅम प्रति ६० लिटर पाणी याप्रमाणे झाड ओलेचिंब होईपर्यंत फवारणी करावी. झाडाच्या आळ्यांमध्येही काॅपर आॅक्सिक्लोराईड १८० ग्रॅम प्रति ६० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.\nडॉ. एम. एस. लदानिया, ०७१२-२५००३२५\n(केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर.)\nविदर्भ गारपीट पाऊस शेती फळबाग लिंबुवर्गीय संत्रा\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी\n२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे सरासरी वार्षिक\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची...\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी\nब्रॉयलर्सचा बाजार श्रावणातही किफायती, तेजी टिकणार\nसंतुलित पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात श्रावण महिन्यातही ब्रॉयलर\nवायदे बाजारातून शेतमाल विक्री व्यवस्था बळकटीचे...\nउत्पादन शेतकऱ्यांच्या हाती असले तरी विक्री आणि तत्पश्चात विपणन व्यवस्थेमुळे तो अनेकवेळा प\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nडाऊनी मिल्ड्यू, करपा रोगाच्या...येत्या आठवड्यामध्ये द्राक्ष लागवडीच्या...\nलागवड कागदी लिंबाची...लिंबू लागवडीसाठी जास्त चुनखडी, क्षार नसणारी जमीन...\nअवर्षणग्रस्त भागात जपली फळबागांमधून...नगर जिल्ह्यातील सतत अवर्षणग्रस्त असलेल्या सैदापूर...\nकागदी लिंबाकरिता हस्तबहराचे नियोजनफेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान बाजारपेठेत...\nतंत्र चिकू लागवडीचे...चिकू कलम लागवड करताना प्रत्येक खड्ड्यात मध्यभागी...\nनवीन फुटींवर तांबेरा रोगाची शक्यता,...मागील काही दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी अधूनमधून...\nफळबागेचे पावसाळ्यातील खत व्यवस्थापनआंबा व पेरू अशा बहुवार्षिक फळपिकांमध्ये दरवर्षी...\nलिंबूवर्गीय फळपिकातील कीड रोग नियंत्रणलिंबूवर्गीय फळबागेमध्ये फळगळ ही समस्या...\nप्रतिबंधात्मक पीक संरक्षणातून...जळगाव जिल्ह्यातील तापी नदीच्या काठावरील नायगाव (...\nडाळिंबावरील तेलकट डाग रोग, रस शोषक...मृग बहार काळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात...\nहोले झाले कलिंगड, खरबुजातील ‘मास्टर’पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी येथील केशव होले या...\nपेरूसाठी अतिघन लागवड पद्धत उपयुक्तपेरू हे फळझाड व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे...\nभुरी, डाऊनी रोगांचा धोका वाढू शकतोसर्व द्राक्ष विभागांमध्ये येत्या आठवड्यामध्ये...\nफळबाग लागवडीची पूर्वतयारी...फळबाग लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी, भरपूर...\nडाळिंब पीक सल्ला डाळिंब बागेतील कीड व रोगांचा प्रादुर्भाव...\nसंघर्षातून प्रगती साधत रुजवला...कधीकाळी दोन वेळच्या भाकरीची सोय लागत नसल्याने...\nसीताफळातील शारीरिक विकृती टाळासीताफळाचे अधिक आणि चांगले उत्पादनासाठी बहर...\nनवीन आंबा बागेची लागवड करताना...आंबा लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन...\n‘जुन्नर हापूस`ला मुंबई बाजारपेठेची पसंतीमे अखेर काेकणातील हापूसचा हंगाम संपल्यानंतर पुढे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/04/ca02and03april2017.html", "date_download": "2018-08-19T23:04:30Z", "digest": "sha1:355HWZWSGI3XIF32S6IIMC3SI7MXXYVA", "length": 23717, "nlines": 132, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी ०२ व ०३ एप्रिल २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी ०२ व ०३ एप्रिल २०१७\nचालू घडामोडी ०२ व ०३ एप्रिल २०१७\nनोटांची सुरक्षा वैशिष्ट्ये बदलणार\nबनावट नोटांना आळा घालण्यासाठी पाचशे व दोन हजारच्या नोटांची सुरक्षा वैशिष्ट्ये जागतिक मानकांनुसार दर तीन ते चार वर्षांनी बदलण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.\nनोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात बनावट नोटा सापडू लागल्याने सरकारने हा प्रस्ताव आणला आहे. अनके विकसित देशांमध्ये नोटांची सुरक्षा वैशिष्ट्ये दर तीन ते चार वर्षांनी बदलण्यात येतात. त्यामुळे भारताने याचे अनुकरण करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.\nकोलकत्यातील भारतीय सांख्यिकी संस्थेने केलेल्या संशोधनानुसार, देशात २०१६ मध्ये चारशे कोटी रुपयांच्या बनावट नोटा चलनात होत्या.\nभारतातील उच्च मूल्याच्या नोटांचा आकार बदलण्याचा प्रस्ताव अनेक वर्षे प्रलंबित होता. एक हजार रुपयांची नोट २००० मध्ये चलनात आल्यानंतर त्यात फार मोठे बदल करण्यात आले नव्हते. तसेच, १९८७ मध्ये चलनात आणलेल्या पाचशेच्या नोटेतही दशकभरापूर्वी बदल करण्यात आले होते.\nनोटाबंदीनंतर नव्याने चलनात आणलेल्या नोटांमधील सुरक्षा वैशिष्ट्ये एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटांसारखीच आहेत. मागील काही काळात जप्त केलेल्या बनावट नोटांची तपासणी केली असता दोन हजार रुपयांच्या नोटेतील १७ सुरक्षा वैशिष्ट्यांपैकी ११ वैशिष्ट्ये बनावट नोटेत आढळून आली.\nभारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन\nजम्मू काश्मीरमधील चेनानी ते नशरी या भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे आज(रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी तसेच जम्मु काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आदी मान्यवर उपस्थित होते.\nजम्मु-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हो बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे जम्मु-श्रीनगर हा प्रवास ३० किलोमीटर ने कमी होईल आहे तर या प्रवासातील दोन तास वेळ वाचणार आहे.\nदेशातील या सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी ९.२८ किलोमीटर आहे. २०११ साली या बोगद्याचे काम सुरु करण्यात आले होते. जवळपास सात वर्षाच्या मेहनतीनंतर या बोगद्याचे काम पुर्ण झाले असुन त्यासाठी ३७०० कोटी रुपये इतका खर्च लागला.\nअत्याधुनिक सुरक्षा असलेल्या या बोगद्यामध्ये १२४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यासाठी बोगद्या बाहेर पोलिस तैनात असणार आहेत.\n'एसबीआय'चा जगातील टॉप ५० बँकांमध्ये समावेश\nदेशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या मुख्य स्टेट बँकेत (एसबीआय) पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे आता एसबीआय जगातील ४५ व्या क्रमांकाची सर्वांत मोठी बॅंक बनली आहे.\nएसबीआयमध्ये आज (शनिवार) स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, स्टेट बँक आॅफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक आॅफ म्हैसूर आणि स्टेट बँक आॅफ पतियाळा या एसबीआयच्या पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण झाले आहे.\nविलीनीकरणानंतर आता सर्व बँकांची सर्व प्रकारची मालमत्ता एसबीआयकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. तसेच पाचही सहयोगी बँकांचा कर्मचारी वर्ग आणि बँकेचे ग्राहक देखील मुख्य एसबीआयमध्ये हस्तांतरित झाले आहेत.\nपाचही बँकांचे मुख्य एसबीआयमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर एसबीआयचा ताळेबंद ४१ लाख कोटी रुपयांवर पोचला आहे. आता देशभरात बॅंकेच्या २२५०० शाखा, भारतभर विविध राज्यांमध्ये ५८००० एटीएम आणि ग्राहकांची संख्या ५० कोटींवर पोचली आहे.\nपी. व्ही. सिंधूला विजेतेपद\nसिंधूने भारतीय बॅडमिंटनची शान उंचावताना रिओ ऑलिंपिक रौप्यपदकानंतर मायदेशात प्रथमच विजेतेपद जिंकले. या यशामुळे तिने जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळविला. तसेच जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानापासून काही गुणच दूर आहे.\nपी. व्ही. सिंधूने स्मॅशचा धडाका करीत ऑलिंपिक विजेत्या कॅरोलिन मरिनला तिच्या क्षमतेचा पूर्ण कस बघण्यास भाग पाडले, पण अखेर ऑलिंपिक विजेती मरिन हिला सलग दुसऱ्यांदा सिंधूसमोर शरणागती पत्करावी लागली. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूने ऑलिंपिक विजेतीचा प्रतिकार 21-19, 21-16 असा सहज मोडून काढला.\nरिओ ऑलिंपिकच्या अंतिम लढतीत तीन गेममध्ये हार पत्करल्यानंतर सिंधूने मरिनला दुबईत दोन गेममध्ये हरवले होते. पण त्या वेळी मोसम संपत आहे. मरिन थकलेली आहे, असे सांगून सिंधूच्या विजयाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र या वेळी सिंधूने पूर्णपणे तंदुरुस्त असलेल्या मरिनला तिचा खेळ करण्याची संधीच दिली नाही.\nसिंधू आणि मरिन यांच्यातील ही नववी लढत होती. यापूर्वीच्या आठ सामन्यांत मरिनचे ५-३ असे वर्चस्व होते. यापूर्वीच्या लढतीत सिंधूचा दोन गेममध्येच विजय दोघींतील भारतातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील लढत मरिनने जिंकली होती, २०१५ च्या सय्यद मोदी स्पर्धेत मरिनने दोन गेममध्येच बाजी मारली होती.\nदोघींत २०११ च्या मालदीव चॅलेंजमध्ये प्रथम लढत, त्यात सिंधूची सरशी होती. सिंधूला त्यानंतरच्या मरिनविरुद्धच्या विजयासाठी २०१५ च्या ऑक्‍टोबरपर्यंत (डेन्मार्क ओपन) प्रतीक्षा करावी लागली होती. सिंधूचे ऑलिंपिक रौप्यपदकानंतरचे हे दुसरे सुपर सीरिज विजेतेपद आहे. तिने गतवर्षी चायना ओपन जिंकली होती.\nकिरणे सरळ जमिनीवर पोचल्याने तापमान वाढ\nशुष्क हवामान, निरभ्र आकाशामुळे सूर्यकिरणे सरळ जमिनीवर पोचल्याने काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली. सध्या कर्कवृत्ताच्या मध्यावर सूर्य असून, कर्कवृत्ताचे अक्षांश हे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा येथून गेले आहेत.\nपरिणामी, या राज्यात तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्या वर गेले. यामुळे उष्ण झालेली ही हवा तीन दिवसांत उत्तर भारत, पश्‍चिम, मध्य भारतातील प्रामुख्याने गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्रात आली.\nगेल्या आठवड्यात उत्तर आणि पश्‍चिम भारतात निर्माण झालेली उष्णतेची लाट ही मध्य प्रदेशातील उच्च दाबामुळे निर्माण झालेल्या वादळामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा इकडे वळली.\nहवामान खात्याने वर्तविलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्र सरकारने हिट ऍक्‍शन प्लॅनअंतर्गत २२ जिल्ह्यांचा समावेश केला आहे. गेल्या आठवड्यात या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली होती. यामध्ये विदर्भातील ११, मराठवाड्यातील ८, नाशिक विभागातील २, पुणे विभागातील १ जिल्ह्याचा समावेश आहे.\nहिट ऍक्‍शन प्लॅनचा हेतू हा, की उष्माघातामुळे होणारे मृत्यू रोखणे. उष्माघात झालेल्या व्यक्तीवर तातडीने उपचार सुरू करणे. अन्य सेवा देणे. सर्व जिल्ह्यांतील सरकारी रुग्णालयांत सर्व उपचार उपलब्ध करणे. ऍक्‍शन प्लॅननुसार या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील.\nगुरूची 7 एप्रिलला प्रतियुती, गुरू येणार पृथ्वीजवळ\nसूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह गुरू हा ७ एप्रिलला अगदी सूर्यासमोर येत आहे. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती असे म्हणतात. 'ज्युपिटर अॅट अपोझिशन' या दिवशी गुरू व सूर्य समोरासमोर राहील. प्रतियुती काळात ग्रहाचे पृथ्वीपासूनचे अंतर हे सरासरी कमी असते.\nगुरूच्या लागोपाठ प्रतियुतीमधील काळ हा साधारण तेरा महिन्यांचा असतो. याआधी ८ मार्च २०१६ रोजी गुरू-सूर्य प्रतियुती झालेली होती.\nपृथ्वीपासून गुरूचे सरासरी अंतर ९३ कोटी किलोमीटर आहे. त्याचा व्यास १४२८०० किलोमीटर आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास ११.८६ वर्षे लागतात. गुरूला एकूण ६७ चंद्र आहेत. टेलिस्कोपमधून गुरूचे निरीक्षण केले असता त्याच्यावरील पट्टा व ४ चंद्र दिसतात. पृथ्वीपेक्षा गुरू हा ११.२५ पट मोठा आहे.\n७ डिसेंबर १९९५ रोजी मानवरहित यान गॅलिलिओ गुरूवर पोचले होते. मात्र गुरूवर सजीवसृष्टी असल्याचा कोणताही पुरावा अजूनपर्यंत मिळालेला नाही.\nआरक्‍त ठिपका हे गुरूचे खास वैशिष्ट्य आहे. ग्रेट रेड स्पॉट या नावाने हा ठिपका ओळखला जातो. हा ठिपका ४० हजार किलोमीटर लांब आणि १४ हजार किलोमीटर रुंद अशा अवाढव्य आकाराचा आहे. या ठिपक्‍यात पृथ्वीसारखे ३ ग्रह एकापुढे एक ठेवता येतील.\nन्यूटनकाळापासून म्हणजे जवळजवळ ३०० वर्षे हा ठिपका खगोल शास्त्रज्ञ पाहत आलेले आहेत. या ठिपक्‍याचे निरीक्षण केले असता ते एक प्रचंड चक्रीवादळ असल्याचे सहज लक्षात येईल. गुरूवर सतत घोंगावणारे चक्रीवादळ एका विशिष्ट ठिकाणीच का निर्माण झाले, याचे कारण मात्र अजूनही अज्ञात आहे.\n७ एप्रिल रोजी सूर्यास्तानंतर थोड्याच वेळात गुरू हा पूर्व क्षितिजावर उगवेल आणि पहाटे पश्‍चिमेस मावळेल. हा ग्रह अतिशय तेजस्वी असल्याने सहज ओळखता येईल व साध्या डोळ्यांनीही पाहता येईल.\nपरंतु गुरूवरील ग्रेट रेड स्पॉट व युरोपा, गॅनिमिड आयो व कॅलेस्टो हे त्याचे चार चंद्र साध्या डोळ्यांनी दिसू शकणारे नाहीत. त्यासाठी टेलिस्कोपची आवश्‍यकता आहे.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/fc-pune-city-draft-kean-lewis-adil-khan-jewel-raja-among-others-in-isl-season-4-draft/", "date_download": "2018-08-19T23:05:27Z", "digest": "sha1:RSN7C6FAVO5HL3UMVHUBEIJ6FUVRMSHY", "length": 10638, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयएसएलच्या ४ मौसमासाठी एफसी पुणे सिटी संघात किन लुईस, आदिल खान,जुवेल राजा यांचा सहभाग -", "raw_content": "\nआयएसएलच्या ४ मौसमासाठी एफसी पुणे सिटी संघात किन लुईस, आदिल खान,जुवेल राजा यांचा सहभाग\nआयएसएलच्या ४ मौसमासाठी एफसी पुणे सिटी संघात किन लुईस, आदिल खान,जुवेल राजा यांचा सहभाग\nराजेश वाधवान समुह आणि र्‍हतिक रोशन यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने आयएसएलच्या चौथ्या मौसमासाठी अव्वल आक्रमक खेळाडू किन लुईस, डिफेंडर वायने वाझ, लालचुमंविया फनाई, मध्यरक्षक आदिल खान, बलजीत सिंग आणि जुवेल राजा या खेळाडूंचा समावेश करून आपला संघ अधिक मजबूत केला आहे.\nएक अव्वल आघाडीवीर असलेल्या किन लुईस याने गेल्या मौसमात दिल्ली डायनामोज संघाकडून खेळताना ११ सामन्यांमध्ये ४ गोल केले होते. तसेच, एक उत्कृष्ट मध्यरक्षक म्हणून गेल्या मौसमात चर्चिलब्रदर्सकडून प्रसिध्दी मिळविलेल्या आदिल खानने याआधी डेंपो, मोहन बगान आणि स्पोर्टिंग क्लब दी गोवा या संघाकडून आपल्या १४ वर्षाच्या कारकिर्दीत चमकदार कामगिरी बजावली आहे. अत्यंत महत्वाच्या अशा मध्यरक्षक फळीमध्ये बलजीत सिंग सहाणी आणि जुवेल राजा संघाला मजबूती देतील. बलजीत सिंगने गेल्या मौसमात चेन्नई एफसीचे प्रतिनिधित्व केले होते. जुवेल राजा ऍटलिटको दी कोलकत्ता संघाकडून खेळला होता.\nएफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल आणि मुख्य प्रशिक्षक अँटोनिओ हब्बास यावेळी उपस्थित होते. या नव्या खेळाडूंच्या समावेशाबाबत समाधान व्यक्त करताना गौरव मोडवेल म्हणाले की, आम्ही निवडलेले खेळाडू हे अत्यंत नामवंत नसले तरी येत्या काही वर्षात एक उत्कृष्ट संघ तयार करण्याच्या प्रक्रीयेत त्यांची निवड निर्णायक ठरू शकेल. आम्ही आमचे स्वतःचे मार्क्वी प्लेएर तयार करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि अधिक दर्जेदार खेळाडू विकसित करणे हे आमचे लक्ष आहे.\nएफसी पुणे सिटी संघाचे मुख्य प्रशिक्षक अँटोनिओ हब्बास म्हणाले की, नवे तरूण खेळाडू जिंकण्यासाठी आणि नवनव्या गोष्टी शिकण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. आमच्या संघासाठी हाच खरा टर्निंग पॉईंट ठरेल. आम्ही आता तरूण खेळाडू घेऊन त्यातूनच नजीकच्या चांगले भविष्यात खेळाडू घडविण्याच्या प्रयत्नाता आमचा उद्देश आहे.\nएफसी पुणे सिटी संघाने गोलरक्षक विशाल कैथ याला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. गुणवान आघाडीवीर आशिक कुरूनीयन यालाही गेल्या मौसमानंत संघात कायम राखण्यात आले आहे. उरूग्वेचा आक‘मक एमिलिआनो अल्फारो याला करारबध्द करून संघाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.\nडिफेंडरः हरप्रीत सिंग, निम डोर्जी तमंग, लालचुंमविया फनाई, गुरतेज सिंग, वेन वाझ, पवन कुमार;\nमध्यरक्षकः अजय सिंग, रोहित कुमार, जुवेल राजा, बलजीत सिंग, आदिल खान, इसाक चाकचुक;\nरिटेनः विशाल कैथ(गोलरक्षक), आशिक कुरूनीयन(फॉरवार्ड);\nपरदेशी खेळाडूः एमिलिआनो अल्फारोः\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/05/marathi-business-lesson-uber-business-model.html", "date_download": "2018-08-19T23:31:51Z", "digest": "sha1:U62RDWGJ3XSPQZEP2GZASS24AJHQARQK", "length": 11726, "nlines": 77, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "उद्याची तयारी आजच ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nमित्रांनो, हा फोटो आहे उबरच्या (UBER) नव्या स्वयंचलित कारचा. नुकताच त्यांनी या कारचे पहिले मॉडेल लोकांसमोर आणले.\nसहा वर्षांपुर्वी जी \"उबर\" ही कंपनी अस्तीत्वातच नव्हती, त्या कंपनीने एवढी मोठी उडी घेणे ही बिझनेस जगातील एक परीकथाच म्हणावी लागेल. २०१० मध्ये उबरने पहिल्यांदा टॅक्सी बुकींगचं अ‍ॅप सुरु केलं आणि आज उबर ६० देशांमधील ४०० शहरांमध्ये ५,००,००० टॅक्सीचालकांसोबत व्यवसाय करत आहे. आणि दर सहा महिन्यांनी हे आकडे दुप्पट होत आहेत. लवकरच तो दिवस येईल जेव्हा \"उबर\"ला नविन टॅक्सी आणि चालकांची आवश्यकता भासणार नाही.\nवर्षानुवर्षे अजिबात न बदललेल्या टॅक्सी वाहतूकीच्या क्षेत्रात उबरने आपल्या नव्या बिझनेस मॉडेलने अमुलाग्र बदल करुन टाकला. कोणत्याही स्थिरस्थावर उद्योगक्षेत्रामध्ये अगदी ३६० अंशाने अमुलाग्र बदल करणे याला \"डीसरप्शन\" असा एक अतिशय छान इंग्रजी शब्द आहे. तर उबरने टॅक्सी वाहतूकीच्या क्षेत्रात असेच डीसरप्शन केले, पण उबरला हे देखिल माहित आहे की उद्या कोणीतरी उबरचे हे बिझनेस मॉडेल देखिल डीसरप्ट करु शकेल. आणि दुसर्‍या कोणीतरी स्पर्धकाने उबरला बदलणे भाग पाडण्याच्या ऐवजी उबरने स्वतःच स्वतःचे बिझनेस मॉडेल डीसरप्ट करायचे ठरवले आहे.\nआणि म्हणूनच उबरने नुकताच ही नवी स्वयंचलीत कार जगासमोर सादर करताना सांगीतले की, \"स्वयंचलीत कार्स हेच वाहतूकीचे भविष्य असणार आहे. जगभरात दरवर्षी सुमारे १३ लाख लोक रस्त्यांवरील अपघातात मरण पावतात. आणि यापैकी ९४% अपघात हे चालकाच्या चुकीमुळे होतात.\nस्वयंचलित कार मुळे या मानवी चुका टळतील आणि अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होतील. स्वयंचलित गाड्यांमुळे ट्रॅफीक जॅम कमी होतील, इंधन बचत होईल, वाहतूक स्वस्त होईल आणि अपघातही कमी होतील. वाहतूक नळातून वाहत्या पाण्याईतकी सोपी आणि सहज करणं हे आमचं (उबरचं) ध्येय आहे आणि स्वयंचलित गाड्याच आम्हाला ते ध्येय पुर्ण करायला मदत करतील.\"\nपण याचा अर्थ साहजिकच हा आहे की जगभरात जे ५,००,००० चालक आज उबरमुळे व्यवसाय करत आहेत. ते उद्या बेरोजगार होतील. उबर सुरु झाल्यानंतर साध्या टॅक्सी ड्रायवर्सने रस्त्यावर उतरुन उबरचा निषेध केला होता. असाच विरोध आता उबरचे चालक करतील. पण हा बदल अपरीहार्य आहे. उबरने त्यांच काम हिरावून घेतलं नसून तंत्रज्ञानाने हिरावून घेतलं आहे. या येऊ घातलेल्या \"डीसरप्शन\"ने हिरावून घेतलं आहे.\nजर उद्याची दिशा ओळखून उबरने आजच पाउले उचलली नाहीत तर त्यांचा टीकाव लागणं अशक्य आहे आणि म्हणूनच आज अतिशय चांगला चाललेला व्यवसाय मुळापासून बदलून टाकण्याची त्यांची तयारी आहे.\nमित्रांनो, उद्योजकांनो, व्यावसायीकांनो, कर्मचार्‍यांनो अतिशय वेगाने येणार्‍या या अशा बदलांना सामोरे जाण्यासाठी आपण काय पाउले उचलत आहोत. आपल्या कामात, व्यवसायात येत्या ३-५ वर्षात जे बदल होणार आहेत त्याची चाहुल आपण घेतली आहे का \nउदाहरणार्थ येत्या काही वर्षात स्वयंचलित कार सर्वत्र झाल्यानंतर \"मोटर ट्रेनिंग\" हे क्षेत्र जवळपास संपणार आहे. भविष्यातील गाड्या सौरऊर्जेवर चालणार्‍या आहेत त्यामुळे पेट्रोल, डीझेल क्षेत्राला एक प्रचंड मोठा धोका आहे. डेस्कटॉप आणि लॅपटॉपचा वापर कमी होऊ लागला आहे त्यामुळे डेस्कटॉप , लॅपटॉप रीपेअरींग, असेम्ब्ली इत्यादी क्षेत्रं येत्या ५-१० वर्षात पडद्याआड गेली तर नवल वाटणार नाही.\nमित्रहो, बदल थांबवता येत नाही मात्र त्याची पावलं ओळखून तयारी करणं हे आपल्या हातात आहे. जे उद्या नाईलाजाने करावच लागणार आहे ते आजपासूनच केलं तर बरं \nव्यवसाय वाढीसाठी linkedin मधील डावपेच \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/demand-complete-work-graveyard-and-road-pimpale-gurav-pune-123654", "date_download": "2018-08-19T22:44:07Z", "digest": "sha1:W5FSERXUR2SVJ7PHFU5ZW45MRNK4XMK2", "length": 13014, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "demand for complete the work of graveyard and road in pimpale gurav pune पुणे - पिंपळे गुरव येथील स्मशानभूमी, रस्त्यांची कामे लवकर करावीत | eSakal", "raw_content": "\nपुणे - पिंपळे गुरव येथील स्मशानभूमी, रस्त्यांची कामे लवकर करावीत\nगुरुवार, 14 जून 2018\nजुनी सांगवी (पुणे) : पिंपळे गुरव येथील वैकुंठभुमी स्मशान भुमीचे काम गेली चार पाच महिन्यांपासुन सुरू असल्याने पिंपळे गुरव व परिसरातील नागरीकांना अंत्यविधीसाठी ईतर ठिकाणी जावे लागत आहे. यामुळे नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्मशानभुमीचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे, याचबरोबर पिंपळे गुरव अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्याने नागरीकांना रहदारीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.\nजुनी सांगवी (पुणे) : पिंपळे गुरव येथील वैकुंठभुमी स्मशान भुमीचे काम गेली चार पाच महिन्यांपासुन सुरू असल्याने पिंपळे गुरव व परिसरातील नागरीकांना अंत्यविधीसाठी ईतर ठिकाणी जावे लागत आहे. यामुळे नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्मशानभुमीचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे, याचबरोबर पिंपळे गुरव अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्याने नागरीकांना रहदारीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.\nस्मशानभूमी व रस्त्यांची कामे लवकर पुर्ण करावीत अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग आदियाल यांनी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आली आहे. निवेदनात म्हटले आहे की,गेली चार पाच महिन्यांपासुन येथील स्मशानभुमीचे काम सुरू असल्याने पिंपळे गुरव,नवी सांगवी परिसरातील नागरीकांना अंत्यविधी साठी ईतरत्र जावे लागत आहे.यामुळे सर्व सामान्य नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.याचबरोबर परिसरातील रस्त्यांची खोदकामे सुरू असल्याने नागरीकांना रहदारीचा त्रास सहन करावा लागत आहे.\nरस्त्यांच्या कामामुळे बस वहातुकीत बदल केल्याने विद्यार्थ्यांना ऐन शाळा महाविद्यालय सुरू होण्याच्या काळात शाळा,महाविद्यालयात जाण्यासाठी ईतरत्र ठिकाणी जावुन शाळा महाविद्यालय गाठावे लागणार आहे.तर खोदकामामुळे चाकरमानी वर्ग,कामगार यांना कामावर जाण्यासाठी रस्त्यांच्या कामामुळे अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्याच्या कामामुळे होणारी वहातुककोंडीमुळे अनेकदा नागरीकांना कामावर जाण्यास उशीर होतो.येथील स्मशानभूमी व रस्त्यांची कामे लवकर पुर्ण करावी असे निवेदनात म्हटले आहे.\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nआव्हान आपलेच; पण सतर्क राहायला हवे\nकबड्डी सातासमुद्रापार फार खेळली जात नसली, तरी प्रो-कबड्डीच्या माध्यमातून ती सातासमुद्रापार असणाऱ्या घराघरांत निश्‍चित पोचली आहे. ही स्पर्धा आशियाई...\nनवी दिल्लीः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच भारताचा पाकिस्तान दौरा ऐतिहासिक ठरला. पाकिस्तानच्या हद्दीत टीम इंडियाने...\nआंदर मावळात वारंवार विज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त\nटाकवे बुद्रुक - संततधार पावसाची रिपरिप, जोराचा वारा यामुळे वीज वाहक तारांना हेलकावे बसून आंदर मावळाच्या पश्चिम भागातील वीज पुरवठा खंडीत होणे नित्याचे...\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/05/ca05and06May2017.html", "date_download": "2018-08-19T23:04:03Z", "digest": "sha1:YHT56I2UDNI4J4JLPFTHLZAXUH7KCZDZ", "length": 18101, "nlines": 125, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी ५ व ६ मे २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी ५ व ६ मे २०१७\nचालू घडामोडी ५ व ६ मे २०१७\nदेशातील 'टॉप टेन' स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश\nसरकारच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात देशातील 'टॉप १०' स्वच्छ शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत आठव्या स्थानावर नवी मुंबईचा समावेश झाला आहे. केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी यासंदर्भातील यादी आज (गुरुवार) जाहीर केली.\n'स्वच्छ भारत' ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. 'स्वच्छ सर्व्हेक्षण२०१७' अंतर्गत या योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये देशातील ४३४ शहरातून माहिती घेण्यात आली. तर ३७ लाखाहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.\nया यादीत इंदौर सर्वांत वरच्या स्थानावर आहे. तर नवी मुंबईला आठवे स्थान मिळाले आहे\nइंदौर (मध्य प्रदेश), भोपाळ (मध्य प्रदेश), विशाखापट्टनम (आंध्र प्रदेश), सूरत (गुजरात), म्हैसूर (कर्नाटक), तिरुचिरापल्ली (तमिळनाडू), एनडीएमसी (नवी दिल्ली), नवी मुंबई (महाराष्ट्र), तिरुपती (आंध्र प्रदेश), बडोदा (गुजरात) ही देशातील टॉप १० शहरे आहेत.\nसुवर्णदुर्ग किल्ल्याची होणार पुनर्बांधणी\nपोली तालुक्‍यातील हर्णै येथील ढासळणाऱ्या सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या पुनर्बांधणीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुरातत्त्व विभागाने हाती घेतला आहे. पावसाळ्यानंतर हे काम सुरू होणार असल्याचे सूतोवाच पुरातत्त्व विभागाने केले आहे.\nपुरातत्त्व विभागाच्या मुंबई मंडळाच्या वतीने 'स्वच्छ स्मारक, स्वच्छ भारत' अंतर्गत या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ सिंधुदुर्गातील विजयदुर्ग येथे १६ एप्रिलला करण्यात आला होता. ३० एप्रिलला हर्णै येथे सुवर्णदुर्ग या समुद्रातील किल्ल्यात त्याची सांगता करण्यात आली.\nअनेक शतकांपूर्वी बांधण्यात आलेल्या या किल्ल्याचे दगड डेक्‍कन लॅटराईट या प्रकारचे आहेत. हे दगड कोकणातील दगड खाणींमध्ये सहजासहजी सापडत नाही. यामुळे आता या किल्ल्याच्या बुरूजांच्या पुनर्बांधणीकरिता आवश्‍यक असणारा दगड जिल्ह्याच्या बाहेरून आणण्यात येणार आहे.\nइसरोची नवी पर्यावरणपुरक कार\nएकाच प्रक्षेपकातून तब्बल १०४ उपग्रह पाठविण्याचा विश्‍वविक्रम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) केला, त्याचे जगभरातून कौतुक झाले. त्यानंतर आता इस्त्रोने एक सोलर हायब्रिड इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. ही कार संपूर्णत: स्वदेशी बनावटीची आहे.\nतिरुअनंतपुरम येथे विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्र येथे या कारचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ही पर्यावरणपुरक कार उंच, सखल भागावर देखील चालविता येत असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे.\nपेट्रोल, डिझेल सारख्या इंधनावर चालणाऱ्या गाड्यांमुळे सध्या पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या नव्या कार सारखी वाहने बाजारात आल्यास प्रदुषण मुक्त अशी पर्यायी वाहतुक व्यवस्था निर्माण होऊ शकते असेही इस्त्रोने म्हटले आहे.\nइस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, या कारमध्ये हाय एनर्जी लिथियम बॅटरी बसविण्यात आली आहे. ही बॅटरी सूर्यप्रकाशावर चार्ज करता येणे शक्य आहे. अशा प्रकारची कार बनवितांना कारवर सोलार पॅनल बसविणे आणि त्याची बॅटरीशी जोडणी करणे हे मोठ आव्हान असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे.\n'जीसॅट - ९'चे यशस्वी प्रक्षेपण\nदक्षिण आशियाई दूरसंचार उपग्रह 'जीसॅट -९'चे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यशस्वी प्रक्षेपणामुळे अवकाशातही 'सार्क-बंध' अधिक दृढ झाले आहेत. 'जीएसएलव्ही-एफ9' या प्रक्षेपकाद्वारे याचे सायंकाळी ४:५७ वाजता सतीश धवन अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण करण्यात आले.\nभारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्रो'ने जीसॅट-९ची बांधणी केली आहे. यासाठी स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आले आहे. याच्या निर्मितीसाठी २३५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे.\nदूरसंचार आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी या उपग्रहाची मदत शेजारी देशांना होणार आहे. दक्षिण आशियाई देशांना दूरसंचार आणि संकटकाळात मदत व परस्परांशी संपर्क उपलब्ध व्हावा, असे याचे उद्दिष्ट आहे.\nदक्षिण आशियातील भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, नेपाळ, मालदीव हे देश या उपक्रमात सहभागी आहेत. पाकिस्तान यात सहभागी झालेला नाही.\nया उपग्रहाचे वजन २२३० किलो असून कार्यकाल १२ वर्षे आहे. जीएसएलव्ही प्रक्षेपकाद्वारे याचे प्रक्षेपण करण्यात आले असून प्रक्षेपणासाठी स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनचा वापर करण्यात आला आहे.\nभारत फिफा क्रमवारीत 'टॉप १००' मध्ये दाखल\nजागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) प्रसिद्ध केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाने 'टॉप-१००' मध्ये स्थान प्राप्त केलं आहे. तब्बल २१ वर्षांनंतर भारतीय फुटबॉल संघाला 'टॉप-१००' मध्ये पोहोचता आलं आहे.\nयाआधी भारतीय फुटबॉल संघाला १९९६ साली पहिल्या १०० संघांमध्ये स्थान मिळवता आलं होतं. फेब्रुवारी १९९६ मध्ये भारताला ९४ वे स्थान मिळाले होते. आता पुन्हा एकदा ताज्या क्रमवारीत भारतीय संघाला १०० वे स्थान मिळाले आहे.\nभारतीय संघासोबतच निकारागुआ, लिथुआनिया आणि इस्टोनिया हे संघ देखील संयुक्तपणे या स्थानावर आहेत.\nभारताचा आगामी काळात ७ जून रोजी लेबनान फुटबॉल संघाविरुद्ध मैत्रिपूर्ण सामना होणार आहे. यानंतर ‘एएफसी करंडक’ स्पर्धेत भारताची १३ जून रोजी भारताची किर्गीजस्तानविरुद्ध लढत होणार आहे\nऑनलाइन एनसायक्‍लोपीडिया विकीपीडियाच्या संकेतस्थळावर घातलेली बंदी उठविण्यास तुर्कस्तानमधील न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.\nविकीपीडिया चालविणाऱ्या विकीमीडिया फाउंडेशनने न्यायालयात विकीपीडियावरील बंदीला आव्हान दिले होते.\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असला तरी काही प्रकरणांमध्ये त्यावर नियंत्रण आणायला हवे, असे न्यायालयाने विकीपीडियाचे आव्हान फेटाळताना स्पष्ट केले.\nतुर्कस्तानच्या दूरसंचार नियामक संस्थेने गेल्या आठवड्यात विकीपीडियाचे संकेतस्थळ बंद केले. यामागे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेल्या संकेतस्थळांवर कारवाई सुरू असल्याचे कारण देण्यात आले होते.\nविकीपीडियावरील दोन लेखांमध्ये तुर्कस्तानचे मुस्लिम दहशतवादी गटांशी असलेले संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे विकीपीडियावर बंदी घालण्यात आली.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2013/10/blog-post_12.html", "date_download": "2018-08-19T22:51:25Z", "digest": "sha1:EMT5X2RUKCAJNTGZXZZAQLFQO2C367US", "length": 13964, "nlines": 118, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: शौचालय आख्यान", "raw_content": "\nशनिवार, १२ ऑक्टोबर, २०१३\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nआजपर्यंत नरेंद्र मोदी यांच्या एकही उद्‍गाराची दखल घ्यावीशी वाटली नाही. परंतु परवा ते जे काही आपल्या भाषणात देवालयाला जोडून शौचालयांविषयी बोलले आणि त्या उद्‍गारावर जी देशभर चर्चा सुरू झाली त्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल. याआधी दोन व्यक्तींनी असा उल्लेख केला असला तरी त्यांच्या विशिष्ट दृष्टीकोनामुळे त्यांना अशोभनिय ठरवले गेले. मात्र देवालय अजेंड्यावर असलेल्या मोदींच्या शौचालय आख्यानामुळे देशात अनेक छोटे छोटे भूकंपाचे धक्के बसले. घरचा आहेर म्हणून हे धक्के बसणे गरजेचेच होते.\nशौचालयासाठी पायपीट करण्याचा ओझरता उल्लेख मराठी ललित साहित्यात मला तरी दया पवारांच्या बलुतं मध्ये वाचल्याचं आठवतं. त्याआधी साहित्यात असा उल्लेख आलेला असेल तर तो माझ्या तरी वाचण्यात नाही. माझ्या पंख गळून गेले तरी या 2007 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात हा प्रश्न मी सुचकतेने हाताळलेला आहे तर सहज उडत राहिलो या माझ्याच पण अजून प्रकाशित न झालेल्या पुस्तकात हा प्रश्न मी सविस्तरपणे लिहिला आहे.\nखरं तर हा प्रश्न इतका भयानक असूनही ललित वाड्‍मयाबरोबरच नाटक, चित्रपट आदी कलांमध्ये हा विषय गांभीर्यांने कधी उपयोजित झाला नाही आणि वैचारिक लेखनामध्येही तो जाणूनबुजून आणला जात नाही की काय अशी शंका यावी इतपत हा विषय वाळीत टाकलेला दिसतो.\nशौचालयांच्या अजिबात नसण्यामुळे, त्यांच्या कमतरतेमुळे वा अस्वच्छतेमुळे अनेक गंभीर प्रश्न उद्‍भवतात, हे जो या गोष्टीला मुकला आहे त्याच्याही लवकर लक्षात येत नाही. शौचालये उपलब्ध नसल्याने लज्जेमुळे महिलांचे तर शारीरिक व्याधीमुळे अपंगांचे अतोनात हाल होतात.\nदेशातील अनेक मुलींनी शाळेत शौचालये नसल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडले आहे. आजही अनेक शासकीय आश्रम शाळांमध्ये मुलींना उघड्यावर अंघोळी कराव्या लागतात. उघड्यावर लघवीला बसावे लागते. दिवसभर लघवीला जावे लागू नये म्हणून आजही शहरातील स्त्रिया सुध्दा गरज असूनही कमी पाणी पितात. दिवसा शौचासला बाहेर जावे लागू नये म्हणून आजही खेड्यातल्या महिला कमी जेवण घेतात. अनेक अपंग लोक शौचासची धास्ती घेऊन आपल्या खाण्यावर नको इतके नियंत्रणे आणतात.\nनैसर्गिक विरेचनाची अशी अनैसर्गिक कोंडी केल्याने अनेक शारीरिक व्याधींना लोक सामोरे जात राहतात. यात किडनी स्टोन पासून पोटांचे आजार या अवरोधाने होतात. तर उघड्यावरील शौचासमुळे जंतू संसर्ग आणि पाणी दुषीत होऊन अनेक रोगांना आपण निमत्रंण देत असतो.\nअभ्यासकांच्या एका निरिक्षणानुसार आजही भारतात फक्त 40 टक्के लोक आधुनिक शौचालये वापरतात. बाकी 60 टक्के लोक उघड्यावर शौचासला जातात. भारतातली ही स्थिती बांगलादेश आणि ब्राजिल यांच्यापेक्षा वाईट आहे हे ही आताच उजेडात आलंय. महासत्तेचे स्वप्न पाहणार्‍या भारतासाठी ही लज्जास्पद गोष्ट आहे.\nअगदी प्राचीन काळापासून भारतात देवालये तर आहेतच. भारतातच नाही तर सर्व जगात देवालये आहेत. आणि मार्केटींगसाठी रोज प्रचंड प्रमाणात देवालये उभारली जात आहेत. एकाच धर्माची नाहीत तर सर्वच धर्मांची ही देवालये आहेत. या सगळ्या भावनिक आणि श्रध्देच्या आभासातून जागे होऊन आपल्याला शौचालयांचा गांभीर्याने विचार करावाच लागेल. याचे श्रेय कोणी जरी घेतले तरी हरकत नाही. पण या भयाण वास्तवापासून आपल्याला खूप काळ दूर राहता येणार नाही. आणि नैसर्गिक अवरोधात दिर्घ काळ जगणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण असते.\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ३:३७ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसंजय क्षिरसागर १२ ऑक्टोबर, २०१३ रोजी ७:२६ म.पू.\nदेवरे साहेब, आपण मांडलेल्या मुद्द्यांशी १००% सहमत आहे. अपंगत्वामुळे कुठे बाहेर जायचे असेल तर खाण्या - पिण्यावर कल्पनातीत निर्बंध मला घालून घ्यावे लागतात. कारण, प्रवासात गरज पडलीच तर मला किंवा माझ्यासारख्यांना सहजासहजी वापरात आणता येतील अशी शौचालये मुळात आहेतचं कुठे \nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nअ भा मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष निवड\nभारत आमचा सगळ्यांचा देश आहे \nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2015/11/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:41:50Z", "digest": "sha1:MKVQHEBZ7QZQDC3QRCF3QZOKXQLH6EGQ", "length": 22289, "nlines": 113, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: दिवाळीच्या शुभेच्‍छा नकोत", "raw_content": "\nशनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nतुम्ही एखाद्या मित्राला दिवाळीच्या शुभेच्‍छा पाठवल्या आणि पलिकडून उत्तर आले की, ‘मला तुमच्या दिवाळीच्या शुभेच्‍छा नकोत’, तर तुमच्या मनाची अवस्था काय होईल माझ्या मनाची अवस्थाही तशीच झाली. दिवाळीच्या दिवशी मी माझ्या एका मित्राशी संवाद साधण्यासाठी काहीतरी निमित्त म्हणून दिवाळीच्या शुभेच्छांचा एसेमेस इतरांसोबत त्यालाही पाठवला. मित्राचे तिकडून जे उत्तर आले ते वाचून मी हादरलोच.\nत्याने उत्तराच्या संदेशात म्हटले होते, मी हिंदू नाही. दिवाळी हा हिंदूचा सण आहे. म्हणून मला दिवाळीच्या शुभेच्छा देऊ नयेत.\n उत्तर वाचून मला मुर्च्‍छा येण्याचेच बाकी राहिले. संदेश वाचून माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं ते हे की, मी जन्माने हिंदू आहे आणि ज्याने हे उत्तर लिहिले तो इतर धर्मीय आहे. (सर्वच जातीधर्माचे माझे असंख्य‍ मित्र असून हा अनुभव केवळ अपवादात्मक.) दिवाळीच्या शुभेच्छांचा असाही अर्थ काढला जाऊ शकतो हे मला आयुष्यात पहिल्यांदा लक्षात आलं.\nखरं तर हा माझा नव्यानेच मित्र झालेला माणूस होता. मला जुजबी ओळखत होता. लहानपणापासून आणि विचारांनी त्याने मला ओळखले असते तर कदाचित त्याने असे उत्तर देताना शंभर वेळा विचार केला असता. माझ्या लिखाणाचे वाचन केलेला कोणीही वाचक असता तरी त्याने मला असे उत्तर दिले नसते. ते उत्तर वाचून मला राहवले नाही. मी त्याला समजावणीच्या सुरात पुन्हा एसेमेस केला: हिंदू आणि दिवाळी असा आजतरी काही संबंध मला दिसत नाही. दिवाळी आख्या जगात साजरी केली जाते. दिवाळी हा भारताचा सांस्कृतिक सण आहे. धर्माचा नाही. वगैरे. त्यानंतर त्याचे पुन्हा जे उत्तर आले ते तर अतिशय उध्दटपणाचे होते.\nया उत्तरात त्याने म्हटले होते, तुम्ही जरा नीट अभ्यास करा, वाचन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दिवाळी का साजरी करतात. मला सल्ला देत त्याने पुढे म्हटले होते, सोबत मी तीन घटना देत आहे. त्या वाचा म्हणजे दिवाळी का साजरी करतात ते तुम्हाला कळेल. त्याने ज्या तीन गोष्टी सांगितल्या होत्या त्या अशा : अमूक एका धर्मीय भिक्षूचा अमूक ब्राम्हणाने खून केला म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दुसर्‍या कथेतही त्याने असाच काहीतरी संबंध जोडून अमूक एक धर्म भारतातून हद्दपार झाला म्हणून दिवाळी साजरी करत असल्याचे म्हटले होते आणि तिसरी सर्वांना माहीत असलेली बळीराजाची कथा सांगितलेली होती... शेवटी तो म्हणाला, म्हणून बहुजनांनी दिवाळी साजरी करू नये.\nअशा अतिशय उद्दाम पध्दतीने हा अनुभव मला सामोरा आला तरी या अनुभवावर मी चिंतन करू लागलो. आपण एखाद्याला दिवाळीच्या वा कुठल्याही सणाच्या शुभेच्छा कोणत्या अर्थाने पाठवतो. अशा शुभेच्‍छा पाठवताना या मित्राला अभिप्रेत असे सर्व अर्थ गृहीत धरून वाईट गोष्टींचे मी समर्थन करत होतो का (जे सण जनमानसात आज शुभ समजले जातात त्याच सणांच्या शुभेच्‍छा दिल्या जातात. काही सणांच्या शुभेच्‍छा दिल्या जात नाहीत. उदा. मोहरमच्या शुभेच्‍छा दिल्या जात नाहीत.) समजा मला एखाद्या सणाच्या दंतकथेची पार्श्वभूमी माहीत आहे (उदाहरणार्थ दिवाळी) आणि तरी सुध्दा मी एखाद्याला त्या सणाच्या सहज शुभेच्‍छा पाठवल्या तर मी त्या माणसाचा उपमर्द करतो का (जे सण जनमानसात आज शुभ समजले जातात त्याच सणांच्या शुभेच्‍छा दिल्या जातात. काही सणांच्या शुभेच्‍छा दिल्या जात नाहीत. उदा. मोहरमच्या शुभेच्‍छा दिल्या जात नाहीत.) समजा मला एखाद्या सणाच्या दंतकथेची पार्श्वभूमी माहीत आहे (उदाहरणार्थ दिवाळी) आणि तरी सुध्दा मी एखाद्याला त्या सणाच्या सहज शुभेच्‍छा पाठवल्या तर मी त्या माणसाचा उपमर्द करतो का का एखाद्या अनिष्ट परंपरेचे समर्थन करतो. एखादा सण साजरा करण्यामागे असलेली कथा, लोककथा, दंतकथा, आख्यायिका या फक्‍त सांगिवांगीतून, कल्पनेतून वा विपर्यासातून निर्माण झालेल्या असतात का तो शंभर टक्के इतिहास असतो. ख्रिसमस साजरा करण्यामागे जितका स्पष्ट इतिहास असेल त्याच्या एक शतांशही इतिहास दिवाळी साजरा करण्यामागे नाही हे इथे आवर्जून लक्षात घ्यावे लागेल.\nइतिहास असेल तर त्याला केवळ दंतकथा हा पुरावा होऊ शकत नाही. आणि तो तसा मानला तरी एकाच सणामागे तीन प्रकारच्या पार्श्वभूमी कथा कशा येऊ शकतात. मी वर ज्या मित्राचा उल्लेख केला त्याने बळीराजाच्या कथेसोबतच ज्या अजून दोन ‍विशिष्ट धर्मिय अन्याय कथा सांगितल्या त्याच त्याच्या मताच्या विरूध्द जात होत्या. दिवाळी का साजरी केली जाते यावर त्याने तीन वेगवेगळ्या कथा सांगितल्या. या ‍तीन कथांपैकी नक्की कोणत्या घटनेमुळे आधी दिवाळी साजरी झाली हे त्याला सांगता यायला हवे होते. का या तिन्ही घटना एकाच दिवसभरात घडल्या आणि या‍ तिन्ही घटनांच्या विजयासाठी दिवाळी साजरी होते. म्हणजे बळी राजाला मारले म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दुसरी कथा, अमूक एका भिक्षुचा एका ब्राम्‍हणाने खून केल्यामुळे दिवाळी साजरी केली जाते. आणि तिसरी कथा, भारतातून अमूक धर्म हद्दपार केल्यामुळे दिवाळी साजरी केली जाते असे हे तर्कट. कशातच कुठलाही ताळमेळ नाही. (समजा एखाद्या दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात एखादी वाईट घटना घडली. तर फक्‍त त्या वर्षापुरती आपण दिवाळी साजरी करणार नाही, का कायमस्वरूपी आयुष्यात दिवाळीच येऊ देणार नाही आणि आपल्या घरात अमूक एका दिवाळीत अशी वाईट घटना घडली म्हण़ून लोक दिवाळी साजरी करतात, असा समज करून आपल्याला तसा प्रचार करता येईल का आणि आपल्या घरात अमूक एका दिवाळीत अशी वाईट घटना घडली म्हण़ून लोक दिवाळी साजरी करतात, असा समज करून आपल्याला तसा प्रचार करता येईल का) त्याचे हे तर्कट स्वत:चे नसावे. एखाद्या संशोधनात्मक अभ्यासपूर्ण संदर्भ ग्रंथामध्येही ते त्याने वाचलेले नसावे. कुठल्यातरी भडकाऊ भाषणातून वा चटपटीत मासिकातून वाचून त्याने दिवाळीबद्दल आपले मत बनवलेले दिसले.\nआज आपण दिवाळी साजरी करतो. दिवाळीला सर्वच धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्‍छा देतात. आपण ख्रिसमस साजरा करतो. सर्व धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्‍छा देतात. आपण रमजान ईद साजरा करतो. सर्वच धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्‍छा देतात. आपण बौध्द पौर्णिमा आणि महावीर जयंतीही साजरी करतो. पैकी अनेकांना अशा सणांमागची पार्श्वभूमी माहीत असतेच असे नाही. पण आपण दिवसेंदिवस लोकपरंपरेच्या या सगळ्या सणांबाबतही सर्व धर्मिय ग्लोबल होत एकमेकांना या निमित्ताने शुभेच्‍छा देत एकमेकांच्या जवळ येऊ पहातो ही मानवतेची एक चांगली खूण आहे. माझा एक मुस्लीम धर्मिय बालमित्र आहे. तो मुस्लीम धर्मिय आहे असा उल्लेख आज मी पहिल्यांदा करतोय. कारण आमच्या मैत्रीत कधीही धर्म आडवा येत नाही. प्रत्येक रमजान ईदच्या दिवशी ईदच्या शुभेच्‍छा देण्यासाठी आधी त्याचा मला फोन वा एसेमेस येतो. नंतर मी त्याला शुभेच्‍छा देतो. त्याच्या शुभेच्‍छा आल्या तर मी मुसलमान नसूनही हा मित्र मला का एसेमेस करतो असे मला कधी वाटले नाही. कधी वाटणारही नाही. आणि कोणालाही तसे कधी वाटू नये.\nखरे तर माझ्या मते आज कोणताच सण एखाद्या धर्मापुरता धार्मिक सण राहिलेला नाही. सण साजरा करणे या आज ग्लोबल लोकपरंपरा झाल्या आहेत. निदान भारतात साजरे होणारे अनेक सण हे हिंदू धर्माचे सण आहेत असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. सण हे धार्मिक असण्यापेक्षा इथल्या अस्तित्वाच्या सांस्कृतिक खुणा आहेत, असे मला वाटते. दिवाळी ही भारताची सांस्कृतिक खूण आहे. हा प्रकाशाचा सण आहे. आपल्याला न्यूनगंडच पाळायचा झाला तर आपण बळीराजाच्या शुभ स्मृतीसाठीही तो साजरा करू शकतोच की. दिवाळी ही एकीकडे अनेक गोष्टींचे प्रतिक होताना दिसते तर दुसरीकडे अशा अनुभवाचा ठणठणीत सांस्कृतिक दुष्काळ सामोरा येताना दिसतो. मलेशिया- इंडोनिशिया हे मुस्लीम धर्मिय देश असूनही तिथे कलात्मक रामायण नाट्य साजरे केले जाते. पाकिस्तान हा मुस्लीम देश असूनही मकरसंक्रातीला अनेक ठिकाणी पंतग उडवले जातात. सारांश, आजचे सण हे लोकपरंपरेच्या सांस्कृतिक खुणा ठरत आहेत. धार्मिक उत्सव नव्हेत. धर्माच्या उन्मादाला विरोध करणे वेगळे आणि सांस्कृतिकता पाळणे या दोन्ही वेगवेळ्या गोष्टी आहेत.\n(सदर लेख दिनांक 12-11-2015 च्या महाराष्ट्र टाइम्स (नाशिक विभाग) मध्ये प्रका‍शित झाला आहे. लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)\n- डॉ. सुधीर रा. देवरे इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे १:२२ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmer-tries-suicide-mantralaya-5175?tid=124", "date_download": "2018-08-19T22:59:54Z", "digest": "sha1:QBOOQASGKUK2O5JNXKHYPOG3HSV4VXNS", "length": 13454, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmer tries suicide in Mantralaya | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\nप्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\nमंगळवार, 23 जानेवारी 2018\nमुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या 80 वर्षीय शेतकऱ्याने सोमवारी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी तातडीने या शेतकऱ्याला जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्यांन्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.\nमुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या 80 वर्षीय शेतकऱ्याने सोमवारी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी तातडीने या शेतकऱ्याला जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्यांन्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.\nधुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात पाटील यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्यामुळे पाटील हे गेले तीन महिन्यापासून पाठपुरावा करीत होते. मात्र त्यांना लवकर भरपाई मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे.\nधुळे मंत्रालय वीज संप\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nचाळीतल्या कांद्याचे काय होणारकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ...\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिकालहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे...\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील...नांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी,...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n'वाटेगाव-सुरूल ही देशाच्या सहकार...इस्लामपूर, जि. सांगली ः वाटेगाव-सुरूल शाखा ही...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\n‘भूजल’विरोधात आंदोलनाचा पवित्रालखमापूर, जि. नाशिक : शासनाने नव्याने भूजल अधिनियम...\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2018/03/normal-0-false-false-false-en-us-x-none.html", "date_download": "2018-08-19T22:51:29Z", "digest": "sha1:GEDSGDN6SGV7E2KIDA64P7JHG2VIJGE4", "length": 14210, "nlines": 111, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: ग्रामीण पेहराव", "raw_content": "\nशनिवार, ३१ मार्च, २०१८\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nतीस ते चाळीस वर्षांपूर्वी ग्रामीण वासियांचा पेहराव इकडे सर्वत्र एकसारखा दिसत असे. उत्तर महाराष्ट्र पट्ट्यात पांढरा रंगाचा सदरा, पांढरे धोतर आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी असा पुरूषांचा पेहराव दिसायचा. वयाने तरूण आणि शाळा- महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलांत पांढर्‍या सदर्‍यासोबत पांढरा पायजमा असायचा आणि अशाच पेहरावात सर्रासपणे तरूण मुले कॉलेजलाही जात असत. महाविद्यालयात सुध्दा ड्रेसकोड नावाची भानगड त्यावेळी नव्हती.\nआम्ही माध्यमिक शाळेत जायचो तेव्हा आमच्या गावच्या माध्यमिक शाळेचा गणवेश पांढरा सदरा आणि खाकी आखूड चड्डी असा होता. अंगातल्या सदर्‍याला पचरटी गुंड्या (बटणं) असायच्या. मुलींचा गणवेश पांढरे झंपर आणि निळ्या रंगाचा स्कर्ट होता. असा ड्रेसकोड सक्‍तीचा होता असेही नाही. या व्यतिरिक्‍त कोणी रंगीबेरंगी कपडे घालून शाळेत येऊ शकत होतं. त्या काळी बहुतांशी वापरले जाणारे कपडेच शाळेचा गणवेश असायचा. याचा अर्थ शाळेत न जाण्याच्या दिवशी सुध्दा ग्रामीण मुलांच्या अंगावर हेच कपडे असत.\nउत्तर महाराष्ट्र पट्ट्यातली ग्रामीण महिला बहुतकरून नऊवारी साडीत दिसायची. पण या साडीला तेव्हा नऊवारी न म्हणता काष्टी पातळ वा काष्टी लुगडे म्हणायचे. (काष्टी लुगडे नेसणार्‍या गरीब घरातल्या स्त्रिया लुगडं दांडे करून नेसायच्या. एक लुगडं फाटल्यावर ते टाकून देण्यापेक्षा दुसर्‍या एखाद्या फाटक्या लुगड्याचा चांगला राहिलेला भाग या लुगड्याला जोडणे म्हणजे दांडे करणे. दांडे केलेले अर्धे लुगडे वेगळ्या रंगांचे असे.) सहा वारी साडीला गोल साडी म्हटलं जायचं. म्हणजे काष्टा न घेता नेसली जाणारी आणि शरीराभोवती गोल गुंडाळलेली दिसते म्हणून ती गोल साडी. शाळेत जाणारी मुलगी असो व शाळेत न जाणारी असो स्कर्ट वा लेंगा झंपर- पोलक्यात असायची. वयात आलेली मुलगी गोल साडी नेसायची. गोल साडी नेसणारी मुलगी विवाहीत झाली की ती लगेच काष्टी लुगड्यात दिसू लागायची.\nखेड्यापाड्यातून असणार्‍या कापडांच्या दुकानातही तेव्हा पांढरे हरक, मळकट पांढरे सैन- मांजरपाट, खाकी कापड, काष्टी लुगडे आणि गोल साड्या अशा कपड्यांचेच गठ्ठे असायचे. आयते कपडे शहरात मिळतात असं ग्रामीण भागात त्या वेळी ऐकून माहीत असलं तरी मिटरने कापड मोजून शिंप्याकडे माप देऊन कपडे शिऊन घ्यायचा तो काळ होता. वडीलधार्‍या दाद्या माणसांच्या अंगात सदर्‍याखाली सैनची बंडी वा कोपरी असायची. बंडी- कोपरीची जागा आता बनियनने घेतली.\nउत्तर महाराष्ट्रातील पश्चिम ग्रामीण भागातील विशिष्ट पट्ट्यात राहणार्‍या कोकणी लोकांचा पेहराव यापेक्षा थोडा वेगळा असायचा. पुरूषाचे गुडघ्यापर्यंतचे आखूड धोतर, सैनच्या कापडाचा सदरा आणि महिलांच्या अंगावर असणारी फिकट लाल रंगाची फडकी, खाली कंबरेपासून तर गुडघ्यापर्यंत दांडे केलेल्या वेगळ्या रंगाच्या लुगड्याचा एक तृतीयांश भाग, हा फरक स्पष्ट दिसायचा. आता लुगडं नेसणार्‍या महिला शोधून काढाव्या लागतात तर धोतर नेसणारे लोकही लुप्त झाले आहेत. लेंगापँटीही आता नामशेष झाल्या आहेत. गांधी टोप्या फक्‍त लग्न समारंभापुरत्या उरल्यात. आमच्याकडच्या ज्यांना कोकणी म्हटलं जातं अशा बायांची फडकीही आता कालबाह्य ठरली आहे.\nस्थित्यंतर होता होता पांढर्‍या पायजम्याची सुटपँट झाली, पांढर्‍या हरक कापडाच्या सदर्‍याचा रंगीबेरंगी डिझा‍यनींचे पॉलिस्टर ते आतापर्यंतचे सर्व बदल पचवलले शर्ट झाले. ऋतू कोणताही असो तेव्हा आर्थिक ओढाताणीमुळे बाराही महीने एकच पेहराव असायचा. आता ऋतू प्रमाणे कपडे बदलू लागले. विविध प्रकारचे स्वेटर हिवाळ्यात दिसू लागले. उन्हाळ्यात तरूणाईच्या अंगावर टी शर्ट चमकू लागले. पावसाळ्यात डोक्यावर छत्र्या दिसू लागल्या. पूर्वीच्या ग्रामीण भागात भर पावसात गोणपाटाच्या घोंगड्या डोक्यापासून कंबरेपर्यंत पांघरून घराबाहेर पडलेले लोक वाकून चालताना‍ दिसत.\n(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)\n– डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ५:४० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathijokes.in/2015/04/ganya-marathi-jokes.html", "date_download": "2018-08-19T23:33:14Z", "digest": "sha1:JIANRCCOXCSMYA2AOU4FVJ44WPARHMWN", "length": 6988, "nlines": 149, "source_domain": "www.marathijokes.in", "title": "Ganya Marathi Jokes | Latest Marathi Jokes | मराठी विनोद | Marathi Chavat Vinod", "raw_content": "\nआर्मी ट्रेनिंग के दौरान ,\nअफसर ने गण्या से पूछा : ‘ये हाथ में क्या है \nगण्या : “सर , बन्दुक है …\nअफसर : “ये बन्दुक नहीं \nइज़्ज़त है , शान है , ये तुम्हारी माँ है माँ . \nफिर अफसर ने दूसरे सिपाही पप्पु से पूछा : “ये हाथ\nपप्पु : “सर , ये गण्या की माँ है ,\nउसकी इज़्ज़त है , उसकी शान है और\nहमारी मावशी है मावशी ..\nमद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी मराठी विनोद\nमास्तर : सांगा पाण्यापेक्ष्या\nगण्या : सर भजी\nमास्तर : कसे काय.. \nगण्या : सर तेल पाण्यावर तरंगते\nआणि भजी तेलावर ....\nगुरूजी सकट अख्खी शाळा कोमात.\nसर- मुलांनो, कुणाकुणाला स्वर्गात जायचंय \nकाही विद्यार्थी हात वर करतात..\nसर- आता सांगा बरं, कुणाकुणाला नरकात जायचंय \nमग, बाकीचे काहीजण हात वर करतात..\nपण आपला गण्या हातच वर करत नाही..\nसर त्याला विचारतात, तु दोन्ही वेळी एकदाही का हात वर का नाही केलंस \nज्यांना स्वर्गात जायचंय, त्यांना स्वर्गात जाऊ द्या आणि ज्यांना नरकात जायचंय त्यांना नरकात जाऊ द्या..\nमाझ्या आईने सांगितलंय शाळा सुटली की सरळ घरी ये.नाही तर तंगड तोडीन\nएक सुंदर मुलगी गण्याला : आय लव यु …\nगण्या डोकं खाजवत : नगं बाबा आमची आय खवळन…\nगुरूजी: तुझी हजेरी कमी आहे.. तू परीक्षेला नाही बसू शकत.....\nगण्या: फिकीर नाॅट गुरूजी... आपल्याला जराबी घमेंड नाय ...आपून उब्यानेच पेपर लिवू बगा...\nमिळवा नवीन मराठी जोक्स,Funny Images आणि बरेच काही...चला मग...मला पटकन Follow करा :)\nमराठी नॉन वेज जोक्स बंड्या😍 :- नाच रे मोरा अंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच\" मोर :- तू नाच कि लवड्या.. 😂😂😂😂 . . . . ...\nतुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवनवीन Marathi Jokes जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला ...\nदिवसाला सूर्याची साथ आहे,.... वाह..वाह.... रात्री ला चंद्राची साथ आहे.. वाह..वाह.... समुद्राला लाटांची साथ आहे, वाह..वाह.............. . . ....\nआम्ही पण तुमच्या एवढेच 'पावसाळे' बघितलेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra?start=72", "date_download": "2018-08-19T23:08:23Z", "digest": "sha1:FG3E3OPNMANQLAFC7VHAGAWG6FZYPPJS", "length": 6520, "nlines": 163, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्रच्या 'त्या' बातमीनंतर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नलिनी डवर यांना मिळाला मदतीचा हात\nसमर कॅम्पसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा धरणात बुडून मृत्यू\nआषाढी यात्रेपूर्वी होणार टोकन दर्शन सुविधा सुरू\nसचिनच्या वाढदिवसानिमित्त सचिनप्रेमी चाहत्याचं अनोख बर्थडे सेलिब्रेशन\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nएमसीएला पाणीपुरवठा करण्यास हायकोर्टाची मनाई\nइलेस्टिकसह स्टंट करणं चिमुरड्याच्या जीवावर बेतलं\n'मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दूरुन डोंगर साजरे'- सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nलोहगाव विमानतळाला तुकाराम महाराजांचे नाव द्या\nगडचिरोलीत पोलिसांची उत्तम कामगिरी, 33 नक्षलवाद्यांना कंठस्नान\nपंढरपूरच्या विद्यार्थ्याचा ऑस्ट्रेलियात संशयास्पद मृत्यू\nचोरट्यांनी केला कहर; मंदिरातील देवच नेले चोरुन\nचंद्रपूर: लाचखोर पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल\nकोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी मिलिंद एकबोटेंना जामीन\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ‘आम्रनैवेद्य’\nगाडीच्या काचा फोडून 5 लाखांची रोकड लंपास\nबस चालवताना मोबाईल हाताळणाऱ्यांना दंड\nदोघांच्या भांडणात पोलिसाला दिली जीवे मारण्याचा धमकी\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/dattajayanti-marathi/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AF-113121600009_1.htm", "date_download": "2018-08-19T23:39:23Z", "digest": "sha1:XKMJ2WCIYALV33OOGPJPZSCAAXHWMPG7", "length": 22498, "nlines": 149, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Dattatreya in Marathi | आदिगुरू - श्री दत्तात्रेय | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआदिगुरू - श्री दत्तात्रेय\nभगवान शंकर, श्री दत्तात्रेय, श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत थोर ऋषीमुनी, साधुसंतांनी जन्म घेतला आणि सार्‍या जगाला आध्यात्माची दीक्षा देऊन उपकृत केले. आज हजारो वर्षे होऊनही ते आपल्या विस्मरणातून गेले नाहीत. सर्वसामान्य माणसाला प्रपंच करून परमार्थ साधता येत नाही आणि घराचे रूपांतर आश्रमात करता येणे शक्य नाही. म्हणून ऋषींना व महासती अनुसूयेचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवला तर ते शक्य आहे.\nदत्त सांप्रदायाची महाराष्ट्र ही जन्मभूमी आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व गोवा या भागांमध्ये श्रीदत्तात्रेय हे सर्वाधिक लोकप्रिय दैवत आहे. भक्ताच्या हाकेला 'ओ' देणारे दैवत आहे.\nसती अनुसूयेच्या व अत्री ऋषींच्या अघोर तपश्‍चर्येस भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होऊन अनुसूयेच्या पोटी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो.\nदत्त ही देवता म्हणजे ब्रह्म-विष्णू-महेश या तिघांच्या एकरूपतेचे प्रातिनिधिक स्वरूप असून सत्व, रज आणि तम या त्रैगुणांचे एकत्रीकरण तिच्यात झालेले आहे. श्री दत्तात्रेयाच्या सर्व मूर्तीमधून दिसणारी त्यांची तीन तोंडे म्हणजे ब्रह्म-विष्णू व महेश. त्यांच्यामागे उभी असलेली गोमाता व चार श्‍वान ही अनुक्रमे पृथ्वी व चार वेद यांची सूचक आहे.\nदत्तजयंती उत्सव महाराष्ट्रात विशेष करून साजरा होतो. यात नवल नाही. महाराष्ट्र हा कृषीप्रधान देश असून दत्ताचा एकूण पेहराव शेतकर्‍यांच्या दैवतेसारखा किंवा सेवकासारखा असतो. तो औदुंबराच्या झाडाखली राहतो व एक प्रकाराने औदुंबराच्या जपणुकीने तो वर्ण विस्ताराची शिकवणूक शेतकर्‍यांना देत असतो. त्यांच्या पाठीशी गाय असते. शेतीधंद्यात पूरक उद्योगधंदा म्हणून दुग्धोत्पादनाची कास धरण्यात येते. जणू काही हे व्रत श्रीदत्तराजानेच शेतकर्‍यांना शिकवले आहे. दत्ताच्या पायाशी कुत्रे असते. शेतीची राखण करावयास व घरादाराची जपणूक करावयास कुत्र्याचे सहाय्य शेतकर्‍याला होत असते.\nश्री दत्तात्रेयांनी या पृथ्वीवर विविध कारणास्तव १६ अवतार घेतले आहेत. १) योगीराज, २) अत्रिवरद, ३) दत्तात्रेय, ४) कालग्निशमन, ५) योगिराज वल्लभ, ६) लीला विश्‍वंभर, ७) सिद्धराज, ८) ज्ञानसागर, ९) मायामुक्त, १0) आदिगुरू, ११) मायायुक्त, १२) शिवरूप, १३) विश्‍वंभर, १४) देवदेवं, १५) दिगंबर व १६) कृष्णश्याम-कमलनयन.\nया अवतारांच्या कथा वर्णन करणारा संस्कृत ग्रंथ श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी लिहिला असून त्याचे नाव 'श्री दत्तात्रेय षोडशोवतार' असे आहे. या सोळा अवतारांशिवाय दासोपंथ हा एक सतरावा आणि सर्वज्ञ अवतार मानण्यात येतो.\nश्रीदत्त मूर्ती तपमग्न, शांत, फार कृशही नाही व फार लठ्ठही नाही. ती वाल्मिकीप्रमाणे जटाभाराने युक्त अशी आहे. दत्तगुरूंनी २४ गुरूंकडून २४ गुणांची जोपासना प्राप्त करून साधक मार्गात खडतर वाटचाल केली. प्रत्येक वास्तूंच्या ठिकाणी गुण व अवगुणही असतात. वाईट ते सोडून देऊन वैराग्याची वृद्धी करणारे जे गुण होते, ते सद्गुण समजून त्याची वृद्धी केली. त्यांना ज्यांच्या ज्यांच्याकडून मार्गदर्शन लाभले, त्या सर्वांना त्यांनी गुरू केले. क्षूद्र कीटकापासून ते पंचमहाभूतांपर्यंत बोध घेता येतो, हे त्यांनी आपल्या भक्तांना दाखवून दिले. पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी दत्तात्रेयाचा नावजप केल्यावर खर्‍या अर्थाने पितरांना गती मिळून आपण पितृऋणांतून काही प्रमाणात मुक्त होऊ शकतो. कलियुगात दत्तात्रेयाची उपासना आवश्यक आहे. त्यांच्या चरणाची मनोभावे सेवा केली तर भक्तास त्यांच्या कृपाप्रसादाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. साधकाला योग्य अशा सद्गुरूची भेट करून देण्याचे कार्य हे दैवत आज हजारो वर्षे गुप्त व प्रगट स्वरूपात करत आहे. त्यामुळे श्री दत्तात्रेय यांना आदिगुरू म्हटले आहे. उपनिषदकारांनी एक पाऊल पुढे जाऊन त्यांना 'विश्‍वगुरू' म्हटले आहे.\nत्रिमुखी दत्तात्रेयातील ब्रह्मच्या हातात जपमाळ असते. त्यामुळे दत्ताचा नामजप सतत सुरू असतो. ही देवता सदैव आपल्या शिष्यांवर दया करणारी, त्यांनी केलेल्या चुकांबद्दल क्षमा करणारी व दुष्ट दैत्यांपासून त्यांना अभय देणारी अशी ही देवता आहे. काही ठिकाणी तिला विष्णूचा सहावा अवतार, तर काही ठिकाणी चौथा अवतार मानले आहे.\nश्रीधर स्वामींनी आपल्या 'रामविजय' ग्रंथात अवताराचे रहस्य कुशलतेने सांगितले आहे. जेव्हा साधू-संतांचा छळ सुरू होतो, अशावेळी दुष्टांचे निर्दालन करून धर्मपालन व जगाचा उद्धार करण्यासाठी भगवान अवतार घेतात. संकटाच्या वेळी जो आकस्मिकपणे आपल्यासमोर येऊन उभा राहतो, तेव्हा आपल्या तोंडून सहज उद्गार निघतात की 'दत्तासारखा आलास'.\nदत्त अवतार हा इतर अवतारांप्रमाणे कार्य संपताच संपणारा, समाप्त होणारा नाही. दत्त अवताराचे स्वरूप आक्रमक वृत्तीचे नसून साधूंच्या परित्राणा सारखे विधायक वृत्तीचे व स्मरण करण्यास त्वरित भेटणारे असे आहे.\nदत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतत्त्वावर नेहमीच्या तुलनेत १ हजार पटीने कार्यरत असतात. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होते.\n- बिपिनचंद्र अ. ढापरे\nविष्णूचा अवतार- श्री दत्तात्रय\nसमन्वयाची देवता - श्री दत्त\nयावर अधिक वाचा :\nविष्णूचा अवतार श्री दत्तात्रय\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\n\"जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ....Read More\n\"अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील....Read More\n\"कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा...Read More\n\"अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा...Read More\n\"उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष...Read More\n\"काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात...Read More\n\"आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न...Read More\n\"प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही...Read More\nकाळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/publications/chanakya-mandal-pariwar", "date_download": "2018-08-19T23:47:39Z", "digest": "sha1:YV4WV5EVGHGIRGSM3A3AP4O4QGKS6KOU", "length": 14013, "nlines": 395, "source_domain": "www.cart91.com", "title": "चाणक्य मंडल परिवार ची पुस्तके खरेदी करा ऑनलाईन | आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nचाणक्य मंडल (जानेवारी) २०१७\nMPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा गाईड\nMPSC पूर्व परीक्षा सामान्य अध्ययन प्रश्नसंच\nMPSC राज्यसेवा मुख्यपरीक्षा गाईड\nचाणक्य मंडळ परिवार स्पर्धा परीक्षा दिवाळी अंक २०१७\nचाणक्य मंडल मार्च २०१८\nमहाराष्ट्रातील समाजसुधारक - चाणक्य मंडल परिवार\nMPSC पूर्वपरीक्षा CSAT मार्गदर्शक\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/10/netbhet-elearning-solutions-android-app.html", "date_download": "2018-08-19T23:32:17Z", "digest": "sha1:24KVHX37HMNE4P46P37FIAIJBTEL7BSN", "length": 5700, "nlines": 67, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचे मोफत “Android App” आजच डाउनलोड करा ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nनेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचे मोफत “Android App” आजच डाउनलोड करा \nविजयादशमीच्या शुभमुहूर्तावर \"नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचे Android App\" launch करण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठी बांधवांपर्यंत उत्कृष्ट दर्जाचे ऑनलाईन शिक्षण नेण्याच्या आमच्या वाटचालीला यामुळे आणखीनच बळ मिळेल यात शंका नाही.\nखालील लिंकवर क्लिक करून नेटभेटचे मोफत Android Application तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता.\nयाचसोबत आम्ही एक स्पेशल ऑफर देखील आणली आहे. आज आणि उद्यापर्यंत नेटभेटचे app डाउनलोड करून गुगल प्ले मध्ये appचा review लिहिणाऱ्या प्रत्येकाला \"सोशल मिडीयाचा प्रभावी वापर\" हा ऑनलाईन मराठी कोर्स पूर्णपणे मोफत मिळवता येणार आहे \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचे मोफत “Android App” आजच डाउनलोड करा \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-police-quarter-105737", "date_download": "2018-08-19T22:51:33Z", "digest": "sha1:2VGY4HR5E6IPEPIQ2GPTUIYQFOU5BAK7", "length": 12983, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad police quarter पोलिस वसाहत निर्मितीपासून पोरकीच! | eSakal", "raw_content": "\nपोलिस वसाहत निर्मितीपासून पोरकीच\nमंगळवार, 27 मार्च 2018\nऔरंगाबाद - टीव्ही सेंटर भागातील पोलिस वसाहतीत निर्मितीपासून डागडुजीच झाली नसून निविदा काढण्यात आल्यानंतरही अर्धवट कामे करून ठेवण्यात आली आहेत. दहा दिवसांपासून ड्रेनेज खोदून ठेवले मात्र कामेच होत नसून टॉयलेट, बाथरूमचीही तशीच अवस्था आहे. गळक्‍या इमारती व चोकअपने रहिवासी त्रस्त असून त्यांनी सोमवारी (ता. २६) अभियंता व कंत्राटदाराला घेराव घालून आपला रोष व्यक्त केला.\nऔरंगाबाद - टीव्ही सेंटर भागातील पोलिस वसाहतीत निर्मितीपासून डागडुजीच झाली नसून निविदा काढण्यात आल्यानंतरही अर्धवट कामे करून ठेवण्यात आली आहेत. दहा दिवसांपासून ड्रेनेज खोदून ठेवले मात्र कामेच होत नसून टॉयलेट, बाथरूमचीही तशीच अवस्था आहे. गळक्‍या इमारती व चोकअपने रहिवासी त्रस्त असून त्यांनी सोमवारी (ता. २६) अभियंता व कंत्राटदाराला घेराव घालून आपला रोष व्यक्त केला.\nटीव्ही सेंटर पोलिस वसाहतीची निर्मिती १९९४ ला झाली. रहिवाशांनी इमारतीच्या डागडुजीबाबत वारंवार निवेदने दिली. पाठपुरावा केल्यानंतर विकासकामांबाबत प्रशासन जागे झाले. बांधकाम विभागाकडून या वसाहतीच्या डागडुजीसाठी निविदा काढण्यात आली असून कामांनाही सुरवात झाली, असे स्थानिक सांगतात. दहा दिवस झाले पण चोकअप झाल्याने ड्रेनेज लाइन खोदून ठेवण्यात आली. त्यावर कोणतेही काम झाले नाही. खड्ड्यात लहान मुले पडून जखमी झाल्याचे प्रकार घडले. तसेच उघड्या ड्रेनेजमुळे दुर्गंधी पसरली असून स्थानिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.\nकाळे कुटुंबीयांतील सदस्यांची यामुळे प्रकृती बिघडल्याची बाब स्थानिक रहिवाशांनी सांगितली. पाठपुराव्यानंतर बांधकाम विभागातून एक अभियंता व कंत्राटदार पोलिस वसाहतीत आले. त्यावेळी त्यांच्यावर रोष व्यक्त करून त्यांना घेराव घालण्यात आला. टॉयलेट-बाथरूम आणि ड्रेनेजचे काम एका कंत्राटदाराने पंधरा दिवसांपासून प्रलंबित ठेवले. त्यामुळे वसाहतीतील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.\nपोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी वसाहतीत पाहणी केली. या प्रकरणात दोन पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमून आवश्‍यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्‍वासन त्यांनी दिल्याचे स्थानिकांनी सांगितले.\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/photos/351-nasa-releases-earth-images", "date_download": "2018-08-19T23:08:33Z", "digest": "sha1:RIKOZ5DMCLJMNKFSCYK3UCWCIKYQVOYB", "length": 4211, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "लखलखणारी पृथ्वी नासानं टिपली! - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nलखलखणारी पृथ्वी नासानं टिपली\nनासाची सूर्य भरारी, मंगळानंतर आता सूर्यावर उड्डाण\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nInternational yoga day 2018 महाराष्ट्रात असा साजरा केला पाहा हे फोटो...\nजगन्नाथ रथयात्रेला सुरुवात...पाहा हे मनमोहक फोटो...\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://onlinekonkan.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95/", "date_download": "2018-08-19T23:51:07Z", "digest": "sha1:GZBEVFOAESGZ2PP2XITAVYCECRDOOTFX", "length": 13378, "nlines": 195, "source_domain": "onlinekonkan.com", "title": "स्वरभास्कर बैठक | OnlineKonkan", "raw_content": "\n“स्वरभास्कर बैठक”….बैठक गाण्याची, बैठक गाण्यातल्या स्वरांची, बैठक स्वरांमागच्या विचारधारेची\nचौथा थिबा महोत्सव 21 ते 23 जानेवारी 2011 दरम्यान संपन्न झाला आणि 24 जानेवारी 2011 ला पंडित भीमसेन जोशींचं निधन झालं. थोर कलाकारांपासून ते सर्वसामान्य रसिकांपर्यंत सर्वानाच मोठा धक्का बसला. भारतीय शास्त्रीय संगीतातील भीमसेनजी हे एकमेव कलाकार असतील ज्यांना समीक्षकांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वत्र सारखच प्रेम मिळत होत. त्यांच्या संतवाणी, अभंगवाणी, राम श्याम गुणगान सारख्या रचना ऐकता ऐकता आपल्यासारखा सामान्य रसिक कधी सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचा वारकरी झाला हे आपल्यासुद्धा लक्षात आलं नाही. आपल्या गुरूंप्रती असलेली श्रद्धा व्यक्त करण्याच्या प्राथमिक उद्देशाने सुरु झालेली ही छोटेखानी मैफल बघता बघता संगीत पंढरी झाली. वैष्णव संप्रदायात विष्णूरूपाला विठ्ठलरूपामध्ये लोकप्रिय करण्यात भक्तराज पुंडलिकाची जी भूमिका आहे अगदी तीच भूमिका संगीत पंढरीत सवाई गंधर्वांना देवत्व मिळवून देण्यात ह्या भीमसेनरूपी पुंडलिकाची आहे हे निःसंशय\nभीमसेनजींनी गुरूंकडून खूप परिश्रमांती मिळवलेली संगीतविद्या प्रवाही ठेवली. अनेक शिष्य घडवले, कानसेन घडवले आणि त्याचबरोबर सवाई गंधर्व महोत्सवाचे गारुड बसलेले आपल्यासारखे अनेक कार्यकर्ते घडवले. आणि हेच पंडीतजींचं वेगळेपण होतं. काही चांगले शिष्य असतात, काही चांगले कलाकार असतात, त्यातले पुढे जाऊन काही चांगले गुरु होतात. पंडितजी शिष्योत्तम होते, सर्वोत्तम कलाकार होते, संगीताचार्य होते आणि त्याही पुढे जाऊन ते सर्वोत्कृष्ट आयोजक होते. आजच्या युगाच्या भाषेत बोलायचं झालं तर पंडितजी हे एक perfect Brand होते.\nइतक्या महान कलाकाराला मानवंदना द्यायची तर ती त्याच्या कार्यकर्तृत्वाला साजेशी असावी ह्या भूमिकेतून आम्ही *स्वरांजली* ची संकल्पना मांडली. आणि अगदी मंडणगड पासून ते सावंतवाडी पर्यंतच्या सर्वच कलाकारांनी अगदी मनापासून ह्यामध्ये सहभागी होण्याची तयारी दाखवली कारण प्रत्येकाच्याच मनात होतं की आपणही काहीतरी करावं ह्या स्वरभास्कराला मानवंदना देण्यासाठी\nसगळी तयारी पूर्ण झाली आणि पंडितजींच्या निधनाच्या बरोबर 27 व्या दिवशी सकाळी 6 वाजता सुरु झालेली *स्वरांजली* 18 तासांनंतर रात्री 1 वाजता पूर्ण झाली. 54 कलाकारांनी आपापली कला पंडितजींचरणी अर्पण केली.आणि अगदी सकाळपासून ते संपेपर्यंत रसिकांनी सुद्धा ह्या उपक्रमात सहभागी होऊन पंडितजींप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.\nउपक्रम झाल्यावर सर्व कलाकारांबरोबर झालेल्या चर्चेत अस लक्षात आलं की आपण जे शास्त्रीय संगीत शिकतो ते सादर करण्यासाठी स्वतःच असं कोणतंच व्यासपीठ उपलब्ध नाहीये. कारण जे गाण्याचे कार्यक्रम होतात त्यातली पहिली अट असते ती ‘ तुमचं शास्त्रीय का काय ते पहिली 10 मिनिट घ्या पण नंतर मात्र नाट्यसंगीत झालं पाहिजे.’ मग जे आपण गुरूंकडून शिकतोय ते किती कळलंय आणि त्यातलं किती आपण मांडू शकतो हे कळण्यासाठीचं स्टेज कुठाय आपल्याकडे त्यातूनच मग दरवर्षी स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करून बघता यावी ह्यासाठी एका उपक्रमाची सुरुवात करावी असं ठरलं. त्यामुळे कलाकाराला व्यक्त होण्यासाठी, गुरूंकडून मिळालेली विद्या आणि गुरूंचं नाव प्रवाही ठेवण्यासाठी एक व्यासपीठ तर मिळेलच पण त्यामुळे आपल्यासारख्या कानसेनांच्या ज्ञानात भर पडायला मदत पण होईल असा दुहेरी हेतू ह्या उपक्रमामागे होता. उपक्रमाला नाव द्यायचं ठरलं ‘ बैठक ‘\nपण ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण थिबा महोत्सव सुरु केला त्या भीमसेनजींचं कायम स्वरूपी स्मरण रहावं ह्या उद्देशाने नाव ठरवलं…..\n*स्वरभास्कर बैठक*….बैठक गाण्याची, बैठक गाण्यातल्या स्वरांची, बैठक स्वरांमागच्या विचारधारेची\n2012 ला सुरु झालेला हा प्रवास ह्यावर्षी पाचव्या टप्प्यावर आलाय. गेल्या पाच वर्षात अनेक स्थानिक कलाकारांनी स्वतःला पारखून घेतलं. त्यात पाहुण्या कलाकारांची पण भर पडत गेली. स्थानिकांबरोबर बाहेरील एका कलाकाराला बोलवायला सुरुवात केली ती सांगीतिक आदानप्रदान व्हावं ह्या हेतूने कलाकारांइतकाच चांगला प्रतिसाद रसिकांकडून मिळतोय. त्यामुळे स्थानिक कलाकारांच्या सादरीकरणामध्ये होत असलेली गुणात्मक वाढ ही लक्षणीय आहे. *बैठक* पक्की होतेय हेच त्यातून लक्षात येतंय.\nअजून खूप पल्ला गाठायचाय कारण ह्या संकल्पनेतच एका मोठ्या महोत्सवाची बीज सामावलेली आहेत. असं वाटतं की इतके स्थानिक कलाकार तयार व्हावेत की औंधला साजऱ्या होणाऱ्या महोत्सवासारखी *स्वरभास्कर बैठक* सुद्धा रात्रभर चालावी, कोकणातले सगळे कलाकार एका रात्रीसाठी एकत्र असावेत आणि गाऊन झाल्यावर गप्पा सुद्धा फक्त गाण्याच्याच व्हाव्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/consistent-cheteshwar1-pujara-dismissed-for-8-a-short-ball-outside-off-was-looking-to-cut-got-an-outside-edge-caught-by-mathews-in-slips/", "date_download": "2018-08-19T23:02:42Z", "digest": "sha1:JRLIMX2G3OMLWMG5V75MEP2X2HKF5DRX", "length": 5580, "nlines": 57, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तिसरी कसोटी: भारताला तिसरा मोठा झटका ! -", "raw_content": "\nतिसरी कसोटी: भारताला तिसरा मोठा झटका \nतिसरी कसोटी: भारताला तिसरा मोठा झटका \nपल्लेकेल: येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला मोठा झटका बसला आहे. गेल्या सामन्यातील शतकवीर चेतेश्वर पुजारा ८ धावांवर बाद झाला.\nपुजारा लक्षण संदकन यांच्या एका धीम्या गतीच्या चेंडूंवर स्लीपमध्ये अँजेलो मॅथ्यूजकडे झेल देऊन परतला. १८८ वर १ अशा स्थितीतून भारत ३ बाद २२९ अशा स्थितीत आहे. सध्या अजिंक्य रहाणे आणि कर्णधार विराट कोहली मैदानावर असून कोहली १० तर रहाणे ३ धावांवर खेळत आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/the-event-also-attracted-almost-50000-articles-in-print-and-online-across-more-than-100-countries-for-the-four-week-period-of-the-event-india-leading-the-list-with-close-to-16000-articles-the-unit/", "date_download": "2018-08-19T23:02:38Z", "digest": "sha1:6G4H55GYCGTOI726M4RGAXRKCOWZBX37", "length": 7534, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जाणून घ्या किती लेख लिहिले गेले महिला क्रिकेट विश्वचषकावर ! -", "raw_content": "\nजाणून घ्या किती लेख लिहिले गेले महिला क्रिकेट विश्वचषकावर \nजाणून घ्या किती लेख लिहिले गेले महिला क्रिकेट विश्वचषकावर \nया वर्षी इंग्लंडमध्ये झालेला महिला विश्वचषक अनेक कारणांनी खास ठरला. कधी नव्हे ते महिला क्रिकेटला एवढ्या मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग\nभारतीय महिला संघ तर पराभूत होऊनही चाहत्यांनी या संघातील खेळाडूंना भेटायला मोठी गर्दी केली. या सर्वात माध्यमांनी अतिशय मोठी जबाबदारी पार पडताना या स्पर्धेला मोठे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले.\nजवळजवळ १०० देशात ५०,००० पेक्षा जास्त बातम्या ह्या आयसीसी महिला विश्वचषक २०१७वर लिहिल्या गेल्या. या मुख्यकरून छापील किंवा प्रिंट मीडिया आणि ऑनलाईन मीडिया यांच्यावर प्रसिद्ध झाल्या.\nया स्पर्धेबद्दल सर्वाधिक लेख हे भारतातून लिहिले गेले. त्यात यजमान इंग्लंडपेक्षा भारतातून तब्बल २००० लेख जास्त प्रसिद्ध झाले. भारतात १६,००० तर इंग्लंडमध्ये १४,००० बातम्या या स्पर्धेच्या झाल्या.\nऑस्ट्रेलिया देशातही या स्पर्धेची दखल घेण्यात आली. या देशातून तब्बल ९००० लेख प्रसिद्ध झाले. अमेरिकेत जरी क्रिकेट एवढे प्रसिद्ध नसले तरी या देशात ४७०० तर दक्षिण आफ्रिकेत १३६८ लेख या स्पर्धेवर प्रसिद्ध झाले.\nमहा स्पोर्ट्सने या स्पर्धेची विशेष दखल घेत सामन्यांच्या निकालाबरोबरच विविध आकडेवारी, स्पर्धेतील मनोरंजक घटना यांसारख्या गोष्टींवर ५०हुन अधिक लेख प्रसिद्ध केले.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-08-19T23:03:26Z", "digest": "sha1:O2PUW5CO5B5KNCSIVGSJCZJQ2A5XQDNY", "length": 6633, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोरडी नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nगोरडी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nगोरडी नदी ही महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील एक नदी आहे.\nअडुळा नदी · अळवंड नदी · आरम नदी · आळंदी नदी · उंडओहोळ नदी · उनंदा नदी · कडवा नदी · कवेरा नदी · काश्यपी(कास) नदी · कोलथी नदी · खार्फ नदी · गिरणा नदी · गुई नदी · गोदावरी नदी · गोरडी नदी · चोंदी नदी · तान(सासू) नदी · तांबडी नदी · दमणगंगा (दावण) नदी · धामण नदी · नंदिनी(नासर्डी) नदी · नार नदी · पर्सुल नदी · पांझरा नदी · पार नदी · पिंपरी नदी · पिंपलाद नदी · पुणंद नदी · बाणगंगा नदी · बामटी(मान) नदी · बारीक नदी · बोरी नदी · भोखण नदी · मान(बामटी) नदी · मासा नदी · मुळी नदी · मोसम नदी · म्हाळुंगी नदी · वडाळी नदी · वाकी नदी · वाग नदी · वाल नदी · वालदेवी नदी · वैतरणा नदी · वैनत नदी · वोटकी नदी · सासू(तान) नदी\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१४ रोजी ००:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/publications/vedika-enterprises", "date_download": "2018-08-19T23:46:33Z", "digest": "sha1:GPD6DMHF7NERO4G3HTBRZQXC7JT56PQC", "length": 15016, "nlines": 415, "source_domain": "www.cart91.com", "title": "वेदिका एन्टरप्राइसेसची पुस्तके खरेदी करा ऑनलाईन | आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nनरेंद्र आठवले, सौ. सुजाता आठवले\nनरेंद्र आठवले, सौ. सुजाता आठवले\nसंपूर्ण फ्ल‌ॅश CS4 भाग १\nनरेंद्र आठवले, सौ. सुजाता आठवले\nसंपूर्ण इलस्ट्रेटर CS 5\nनरेंद्र आठवले, सौ. सुजाता आठवले\nसंपूर्ण डी. टी. पी.\nनरेंद्र आठवले, सौ. सुजाता आठवले\nनरेंद्र आठवले, सौ. सुजाता आठवले\nनरेंद्र आठवले, सौ. सुजाता आठवले\nनरेंद्र आठवले, सौ. सुजाता आठवले\nऑनलाइन बुकिंग रेल्वे आणि बसचे\nनरेंद्र आठवले, सौ. सुजाता आठवले\nव्हाट्सअप आणि लिंकेडइन च्या जगात\nनरेंद्र आठवले, सौ. सुजाता आठवले\nनरेंद्र आठवले, सौ. सुजाता आठवले\nनरेंद्र आठवले, सौ. सुजाता आठवले\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/09/blog-post_07.html", "date_download": "2018-08-19T23:32:48Z", "digest": "sha1:EE5PUHZEL7WNYMS4CG6U5YQ7LS44TMH4", "length": 9848, "nlines": 87, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "आय अ‍ॅम ऑलवेज कनेक्टेड ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / इंटरनेट (internet) / मोबाइल (Mobile) / आय अ‍ॅम ऑलवेज कनेक्टेड \nआय अ‍ॅम ऑलवेज कनेक्टेड \nनेटभेटवर मी नेहमीच उत्तमोत्तम आणि मोफत मिळणार्‍या वेब अप्लिकेशन्स बद्दल माहीती देत असतो. पैसे खर्चायला लावणार्‍या पेड (Paid) सर्वीसेसबद्दल मी सहसा येथे सांगत नाही. मात्र आज एका अशा वेबअप्लिकेशन बद्दल माहीती देणार आहे जे वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतात. खरेतर या अप्लिकेशनची उपयुक्तता लक्षात घेता त्यांनी आकारलेले दर अगदीच नाममात्र वाटतात.\nया वेब अप्लिकेशनचे नाव आहे mobee.in. ही वेब साइट भारतीय असुन बँगलोर येथुन चालवीली जाते.\nआता सांगतो mobee.in काय काम करते ते.\nआजच्या युगाला माहीतीचे युग म्हणतात. ज्याच्याकडे योग्य माहीती योग्य वेळी पोहोचते तो यशस्वी होतो. म्हणुनच कनेक्टेड राहण्याला सध्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.\nमोबाइल्सने कनेक्टीव्हीटीचा प्रॉब्लेम बराचसा सोडवला आहे. संगणकच हातावर सामावण्याची क्षमता असलेले मोबाइल्स बाजरात येत आहेत. GPRS चा वापर करुन मोबाइलवरच इंटरनेट वापरता येतो. इ-मेल्स वाचता येतात आणि पाठवता येतात.\nमात्र असे मोबाइल्स घेणे सर्वांनाच शक्य होते असे नाही. अशा सर्वांसाठीच mobee.in उपयोगी ठरते. तुमच्या ई-मेल बॉक्समधुन ठरावीक किंवा सर्वच ई-मेल्स SMS च्या स्वरुपात मोबाइलवर पाठवण्याची सोय mobee.in उपलब्ध करुन देते.\nमोबी.इन चे काही मुख्य फायदे -\nकोणतेही सॉफ्टवेअर इंन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही तसेच GPRS ची आवश्यकता नाही. no GPRS required and nothing to install\nजीमेल, याहू, आउटलूक यांसारख्या सर्व मुख्य ईमेल जीमेल, याहू, आउटलूक यांसारख्या सर्व मुख्य ईमेल सर्वीसेसवर तसेच कोणत्याही मोबाइलवर ही सुविधा काम करते.works with any email - Outlook,Gmail,Yahoo etc & on any mobile\n४८० अक्षरांपर्यंतच्या इमेल्स मोबाईलवर मिळवता येतात. receive email beyond SMS limit(160 chars) - upto 480 chars\nईमेल पाठवताना किंवा उत्तर देताना त्यासोबत अ‍ॅटॅचमेंट पाठवता येईल. attach documents while SENDing or REPLYing emails\nएकापेक्षा अधिक ईमेल अकाउंटसबरोबर ही सुविधा वापरता येते. access unlimited email accounts\nएखाद्या ई-मेलद्वारे येणार्‍या ईमेल्स ब्लॉक किंवा अनब्लॉक करता येतात. BLOCK and UNBLOCK emails from a email Id\nतुम्हाला पाठवण्यात आलेल्या SMS चा बॅकअप घेउन सुरक्षीत ठेवता येतात. BACKUP your SMS\n२. आता तुम्हाला एक वेलकम मेसेज आणि एक अकाउंट कंनफर्मेशन मेसेज पाठवीला जाईल.\n३. तुमच्या ई-मेल अकाउंट मध्ये जाउन खालील प्रमाणे फॉरवर्डींग सेट करा.\n४. काही निवडक ई-मेल्स फॉरवर्ड करायचे असतील तर तसे मेसेजेस फिल्टर करुन घ्या.\n५. तुमच्या ई-मेल्स आता मोबाइलवर SMS स्वरुपात पाठवण्यात येतील.\n६. START किंवा STOP असा SMS करुन ही सेवा कधीही बंद किंवा चालु करता येते.\nमोबी.इन वर रजीस्ट्रेशन करा आणि मग दीमाखात सगळ्यांना सांगा \"आय अ‍ॅम ऑलवेज कनेक्टेड \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nआय अ‍ॅम ऑलवेज कनेक्टेड \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/02/blog-post_26.html", "date_download": "2018-08-19T23:30:17Z", "digest": "sha1:6YMQ36QUDFMSZIVQX7NH7TSCDQR2TGLF", "length": 6878, "nlines": 79, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "व्याख्यान - \"मातृभाषेतून तंत्रज्ञान शिक्षण\" - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / start ecommerce business / उद्योजकता (Entrepreneurship) / व्याख्यान - \"मातृभाषेतून तंत्रज्ञान शिक्षण\"\nव्याख्यान - \"मातृभाषेतून तंत्रज्ञान शिक्षण\"\nमुरबाड येथील सुयश महाविद्यालयाने मातृभाषा दिना निमित्त \"मातृभाषेतून तंत्रज्ञान शिक्षण\" या विषयावर एक व्याख्यान आयोजित केले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली.\nकला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही विभागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन जगाबद्दल बरेच प्रश्न होते.\nस्वतःचा ऑनलाईन व्यवसाय कसा सुरु करायचा \nब्लॉगींग मधून पैसे कसे कमवायचे \nघरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे \nफेसबुक चा वापर पैसे कमावण्यासाठी कसा करावा \nडीजीटल ईंडीया म्हणजे काय उपक्रम आहे \nडीजीटल मार्केटींग म्हणजे काय \nयुट्युब चॅनेल कसा सुरु करायचा \nअ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील सारख्या वेबसाईट्सवर विक्री व्यवसाय कसा सुरु करायचा \nआपल्या छंदाचं रुपांतर व्यवसायात कसं करायचं \nहे सर्व आपल्या मातृभाषेत करता येईल का \nअशा अनेक प्रश्नांची उत्तरे मुलांनी माझ्याकडून मिळविली. दोन तासांसाठी ठरलेला कार्यक्रम ३ तासांहुनही पुढे चालला.\nतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात , मुख्यत्वे ऑनलाइन जगात आपल्या मातृभाषेतही करण्यासारखे खूप काही आहे आणि आपणही ते करू शकतो हे विद्यार्थ्यांना कळल्या नंतर त्यांच्या डोळ्यात अवतरलेली एक वेगळीच चमक दिवस सार्थकी लावून गेली.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nव्याख्यान - \"मातृभाषेतून तंत्रज्ञान शिक्षण\" Reviewed by Salil Chaudhary on 10:16 Rating: 5\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-may-becomes-first-players-at-pune-to-cross-300-runs/", "date_download": "2018-08-19T23:04:21Z", "digest": "sha1:XCTJYYO6NWQ56B5OZD5T3TL4E7QOVHQN", "length": 6210, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तर पुण्यात विराटकडून होऊ शकतो हा पराक्रम -", "raw_content": "\nतर पुण्यात विराटकडून होऊ शकतो हा पराक्रम\nतर पुण्यात विराटकडून होऊ शकतो हा पराक्रम\n आज पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडियमवर ३०० आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला खेळाडू बनण्याचा मान कर्णधार विराट कोहलीला मिळू शकतो.\nया मैदानावर भारतीय संघाने आजपर्यंत ५ सामने खेळले असून त्यातील ४ सामन्यात विराट संघाचा भाग होता. त्यात त्याने ४३.४०च्या सरासरीने २१७ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे.\nया मैदानावर ३०० धावा करणारा पहिला खेळाडू बनण्यासाठी त्याला आता केवळ ८३ धावांची गरज आहे.\nभारताकडून ५ पैकी ५ सामने खेळण्याचा पराक्रम केवळ आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना या मैदानावर करता आला आहे.\nया मैदानावर सर्वाधिक धावा करणारे खेळाडू\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%AC%E0%A5%AE", "date_download": "2018-08-19T23:03:06Z", "digest": "sha1:UPC2BYFGJ6D2EKRAOCJSCA5L7GWVGATM", "length": 4793, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३६८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक\nदशके: पू. ३८० चे - पू. ३७० चे - पू. ३६० चे - पू. ३५० चे - पू. ३४० चे\nवर्षे: पू. ३७१ - पू. ३७० - पू. ३६९ - पू. ३६८ - पू. ३६७ - पू. ३६६ - पू. ३६५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ३६० चे दशक\nइ.स.पू.चे ४ थे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5_%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-08-19T23:02:54Z", "digest": "sha1:VYF3SF25UJKDYYWGNGYNXMASMWDMTCLN", "length": 7543, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान - विकिपीडिया", "raw_content": "केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान\nकेवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान मधील भरतपूर येथे आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे हिवाळ्यात येणारे स्थलांतरित पक्षी. भारतातील एकूण सर्वच मुख्य स्थलांतरित पक्षी येथे दिसून येतात.\nयुनेस्कोच्या यादीवर केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान (इंग्रजी मजकूर)\n• भारतातील राष्ट्रीय उद्याने •\nआंशी • इंदिरा गांधी • एराविकुलम • कँपबेल बे • करियन शोला • करीम्पुळा • काझीरंगा • कान्हा • कुद्रेमुख • केवलदेव घाना • कॉर्बेट • गलाथिया • गुगामल • ग्रास हिल्स • चांदोली • ताडोबा • दाचीगाम • दुधवा • नवेगाव • नागरहोळे • पलानी पर्वतरांग • पेंच • पेरियार • बांदीपूर • बांधवगड • नामढापा • मरू(वाळवंट) • मानस • मुकुर्थी • मुदुमलाई • रणथंभोर • वासंदा • व्हॅली ऑफ फ्लॉवर्स • संजय गांधी • सायलंट व्हॅली • इंद्रावती • कांगेर • संजय\nभारतातील जागतिक वारसा स्थाने\nआग्रा किल्ला • अजिंठा लेणी • सांचीचा स्तूप • चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान • छत्रपती शिवाजी टर्मिनस • वेल्हा गोवा • घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) • वेरूळची लेणी • फत्तेपूर सिक्री • चोल राजांची मंदिरे • हंपी • महाबलिपुरम • पट्टदकल • हुमायूनची कबर • काझीरंगा राष्ट्रीय उद्यान • केवलदेव राष्ट्रीय उद्यान • खजुराहो • महाबोधी विहार • मानस राष्ट्रीय उद्यान • भारतामधील पर्वतीय रेल्वे • कालका−सिमला रेल्वे • दार्जीलिंग हिमालयन रेल्वे • निलगिरी पर्वतीय रेल्वे) • नंदादेवी राष्ट्रीय उद्यान • व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने • सह्याद्री पर्वतरांग • कुतुब मिनार • लाल किल्ला • भीमबेटका • कोणार्क सूर्य मंदीर • सुंदरबन राष्ट्रीय उद्यान • ताजमहाल • जंतर मंतर •\nभारतातील जागतिक वारसा स्थाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ फेब्रुवारी २०१८ रोजी १७:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/12/accept-credit-card-payments-with-your.html", "date_download": "2018-08-19T23:29:12Z", "digest": "sha1:KZQYOXDA67LGYADRFHSEIVPQG6YS7C5X", "length": 7686, "nlines": 68, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Accept Credit Card payments with your Mobile phone. - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nइंटरनेट (internet), इलेक्ट्रॉनिक, मोबाइल (Mobile)\nट्वीटर.कॉम या २००९ मधील सर्वाधीक लोकप्रीय सोशल नेटवर्कींग साईटचा संस्थापक (Founder) जॅक डॉर्सी याने आता एक नविन उपक्रम हाती घेतला आहे. ट्वीटरच्या यशानंतर वेब बेस्ड किंवा सोशल नेटवर्कींगशी संबंधीत काही करण्यापेक्षा जॅकने एक वेगळच काम केले आहे.\nजॅकने एक अशी पेमेंट सीस्टम बनवीली आहे ज्याद्वारे कोणत्याही क्रेडीट कार्डचे व्यवहार मोबाईलवर करता येतील. थोडक्यात क्रेडीट कार्ड स्वाइप करण्यासाठी दुकानांमध्ये जे स्कॅनर वापरले जातात त्याच्याऐवजी फक्त मोबाइलद्वारे क्रेडीट कार्ड स्कॅन करुन त्यातुन रक्कम वजा करण्याची सोय जॅकच्या या नव्या सीस्टम मध्ये आहे.\nSquare या नावाने ओळखल्या जाणार्‍या या सेवेमध्ये जॅक आणि त्याच्या टीमने एक छोटेसे इलेक्ट्रॉनिक उपकरण (USB च्या आकाराचे) बनवले आहे. हे उपकरण मोबाईलला जोडले आणि मोबाइलमधील सोफ्टवेअर अप्लिकेशन चालु केले की मोबाइलला क्रेडीट कार्ड स्कॅनर म्हणुन वापरता येते. यामध्ये फोटो आयडींटीफीकेशनची सुविधा आहे त्यामुळे क्रेडीट कार्डच्या खर्‍या मालकाचा फोटो लगेचच मोबाइल स्क्रीनवर दीसु लागतो. क्रेडीट कार्ड वापरल्यानंतर लगेचच SMS आणि ई-मेलद्वारे पोचपावती पाठवीली जाते. यामुळे कागदी पावत्यांचा वापर कमी होइल आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते.\nआणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्क्वेअर वापरुन होणार्‍या प्रत्येक व्यवहारातील १ penny समाजकार्यासाठी वापरली जाणार आहे.\nजॅक डॉर्सीच्या मते स्क्वेअरमुळे क्रेडीट कार्ड वापरण्याच्या पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल होइल. सर्व व्यवहार त्वरीत आणि अतीशय पारदर्शकरीत्या होतील. आणि लोकांना क्रेडीट कार्ड वापरताना वाटणारी भीती कमी होइल.\nजॅक डॉर्सीच्या या नविन उपक्रमाविषयी अधिक माहीती मिळवण्यासाठी Square web site ला भेट द्या.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/prtyek-aai-asa-makeover-karu-shakte", "date_download": "2018-08-19T23:02:59Z", "digest": "sha1:M65TYRNAZMQ52VSUUETDPJGQZNG5FC46", "length": 11954, "nlines": 226, "source_domain": "www.tinystep.in", "title": "प्रत्येक आई या सोप्प्या पद्धतीने आपला मेकओव्हर करू शकतात - Tinystep", "raw_content": "\nप्रत्येक आई या सोप्प्या पद्धतीने आपला मेकओव्हर करू शकतात\nआईचा मेकओव्हर हे नक्की ट्राय करा\nआई ही घरातील सर्वात व्यस्त व्यक्ती असते. स्वत:कडे लक्ष देण्यास त्यांना वेळच नसतो. त्यामुळे त्यांचा पोषाखही तसा गबाळाच असतो. आई झाल्यावर महिला बऱ्याच वेळा तेच तेच कपडे घालतात. त्यामुळे स्टाईल आणि ग्लॅमर या गोष्टी त्या विसरून जातात. पण काही मातांना मात्र तसं गबाळं राहणं आवडतं नाही. त्यामुळे अशा महिलांचा मेकओव्हर करण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे काही टीप्स देणार आहोत.\nआई असल्यामुळे तुम्हाला स्वत:ला बऱ्याच वेळा थकल्यासारखे वाटतं. साहजिकच महिला जेवढं काम करतात त्यामुळे त्या गोष्टीसाठी त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. पण त्या थकलेल्या चेहऱ्यात तेज निर्माण करण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. मधात साखऱ मिक्स करून त्याची जाड पेस्ट तयार करा. ती पेस्ट हळुवारपणे तुमच्या चेहऱ्यावर आणि इतर त्वचेवरही लावा आणि गोळाकार घासा. त्यानंतर चेहरा उबदार कपड्यांनी पुसा. बघा तुमचा चेहरा मऊ आणि फ्रेश झाल्याचं तुम्हाला जाणवेल.\nतुमचा विशेष लूक बनवा\nतुमच्या व्यक्तीमत्वाचा एक विशेष लूक असावा असं कुणाला वाटणार नाही. त्यामुळे मम्मी ड्रेसेस आणि ढगळे कपडे विसरा. तुमचा काही तरी वेगळा लूक बनवा. कपडे. चेहरा, केस या सर्व गोष्टांचा त्यात समावेश होतो. तसेच तुम्ही आई झाल्यामुळे फक्त आई आहात म्हणून पुर्वीचा तुमचा लूक बदलण्याची काहीही गरज नाही.\nजर्सी ड्रेस - गबाळेपणा ते चमत्कारिक\n- एकदा आई झालं की स्त्रिया स्टायलिश असण्यापेक्षा आरामदायक पोषाखाला जास्त पसंती देतात. पण यापुढे आरामदायक पोषाखासोबतच स्टाईलही कायम ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्या जर्सी ड्रेसच्या तळाशी थोडी गाठ बांधा. तसेच वेगवेगळे फुटवेअरही ट्राय करा. पण ते करत असताना तुमच्या लहान मुलांच्या मागे धावणंही सोप जाईल याचाही विचार करा.\n- बऱ्याच वेळा बाळांना तयार करण्यात आईचा वेळ जातो. त्यामुळे त्यांना तयार व्हायला वेळच मिळत नाही. त्यामुळे पाच मिनिटांत कराता येईल अशा काही हेअर स्टाईल त्यांना माहीत असणं आवश्यक आहे.\n- यासाठी तुम्हाला दोन बॉबी पीन्स लागतील. तुमच्या डोक्याच्या वरच्या भागातील केस हातात घ्या. डाव्या बाजूचे केस उजव्या बाजूच्या केसांवर दुमडा. किंवा त्याउलट करा. बॉबी पीन्स चांगल्या क्वालिटीच्या आहेत याची खात्री करा.\n- जर तुम्हाला क्लासी आणि ग्लॅमरस दिसायचं असेल, तर काही गोष्टींचा नक्की विचार करा. ज्वेलरी, हॅट, स्कार्फ, पर्स, मॅचिंग फुटवेअर यांचा तुम्हा योग्य प्रकारे वापर करता आला पाहिजे. त्यामुळे तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास येईल.\n- मेक-अपसाठी खूप वेळ लागतो म्हणून आपण बऱ्याच वेळा मेक-अप करत नाही. पण साध्या कमी वेळात केलेल्या मेक-अपनेसुद्धा तुम्ही खूप सुंदर, फ्रेश आणि कॉन्फिडन्ट दिसू शकता. तसेच तुमच्या डोळ्यांना मस्कारा लावूनही तुमच्या सौंदर्यात भर घालू शकता.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-drought-affected-latur-district-become-50-water-sufficient-maharashtra-3137", "date_download": "2018-08-19T22:56:19Z", "digest": "sha1:XG6CVRNJJDMPGN7WVGIWZB7DXMHNPLE4", "length": 18223, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi, drought affected latur district become 50 water sufficient, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुष्काळग्रस्त लातूर जिल्हा ५० टक्के `जलयुक्त`\nदुष्काळग्रस्त लातूर जिल्हा ५० टक्के `जलयुक्त`\nरविवार, 19 नोव्हेंबर 2017\nलातूर ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. दोन वर्षांत या अभियानात ४१८ किलोमीटर खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले असून, १७५ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. या अभियानात झालेल्या कामात निर्मित पाणीसाठा क्षमता ४० हजार टीसीएम (हजार घनमीटर) झाला आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्याच्या पाणीपातळीत सरासरी २.१५ मीटरने वाढली आहे. या कामामुळे जिल्हा ५० टक्के जलयुक्त झाला आहे.\nलातूर ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. दोन वर्षांत या अभियानात ४१८ किलोमीटर खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले असून, १७५ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. या अभियानात झालेल्या कामात निर्मित पाणीसाठा क्षमता ४० हजार टीसीएम (हजार घनमीटर) झाला आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्याच्या पाणीपातळीत सरासरी २.१५ मीटरने वाढली आहे. या कामामुळे जिल्हा ५० टक्के जलयुक्त झाला आहे.\nजलयुक्त शिवार अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. यात २०१५-१६ मध्ये २०२, २०१६-१७ मध्ये १७६ तर २०१७-१८ मध्ये १४२ गावांची निवड करून काम करण्यात आले आहे. जिल्ह्यात ९४३ गावे आहेत. त्यापैकी ५२० गावात जलयुक्त शिवार अभियान पोचले आहे. उर्वरित ४२३ गावांतदेखील पुढील दोन वर्षांत कामे केली जाणार आहेत.\nनऊ हजार कामे पूर्ण या अभियानात केवळ गाळ काढणे, खोलीकरण किंवा रुंदीकरण करणे हीच कामे नाहीत. तर कंपार्टमेंट बंडिग, सलग समतल चर, माती नालाबांध, वन बंधारे, सिमेंट नालाबांध, सिमेंट साठवण बंधारा, गॅबियन बंधारे, शेततळे, वनतळे, खोदतळे, रिचार्ज शाफ्ट, वृक्ष लागवड, रोपवाटिका, विहीर, बोअर पुनर्भरण, पाझर, साठवण तलाव दुरुस्ती, केटिवेअर दुरुस्ती अशी वीस प्रकारची कामे केली गेली आहेत. दोन वर्षांत ११ हजार २२१ कामे सुरू करण्यात आली आहेत. या पैकी नऊ हजार ४२ कामे पूर्ण झाली आहेत. दोन हजार १७९ कामे प्रगतिपथावर आहेत.\n४० हजार टीसीएम पाणीसाठा\nजलयुक्त शिवारात केलेल्या कामामुळे जिल्ह्यात सुमारे ४० हजार टीसीएम निर्मित पाणीसाठा क्षमता झाली आहे. हे पाणी संरक्षित सिंचन दिल्यास ६७ हजार ५९० हेक्टर क्षेत्राला मिळणार आहे. तर दोन संरक्षित सिंचन दिल्यास ३८ हजार ७९५ हेक्टर क्षेत्राला मिळणार आहे. हेच पाणी ठिबक व सूक्ष्म सिंचनद्वारे दिल्यास चौपट क्षेत्राला मिळणार आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे त्यांनी लोकसहभागाला अधिक महत्त्व दिले. जिल्ह्यात शासकीय यंत्रणेने ४.४० कोटींचे ६९.७४ लाख घनमीटर गाळ काढण्याचे काम केले आहे. तर लोकसहभागातून १०५.६१ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला असून, यावर १५६.८१ कोटी रुपये लोकांनी खर्च केले आहेत.\nनिलंग्यात पाणीपातळीत सर्वाधिक वाढ\nलातूर जिल्ह्याची पाणीपातळी २.१५ मीटरने वाढली आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेने जिल्ह्यातील ३९ पाणलोट क्षेत्रातील १०९ निरीक्षण विहिरींची पाणीपातळी तपासली आहे. या निरीक्षणाअंती पाणीपातळीत झालेली वाढ समोर आली आहे.\nनिलंगा तालुक्यात सर्वाधिक ३.६१ मीटरने पाणीपातळी वाढली आहे. रेणापूर तालुक्यात ३.३८, लातूर ३.१६, शिरूर अनंतपाळ ३.७, अहमदपूर १.४४, औसा १.४३, चाकूर ०.३, उदगीर ०.८६, जळकोट १.६६, देवणी तालुक्यांत २.६६ मीटरने पाणी पातळीवाढली आहे.\nलातूर जलयुक्त शिवार पाणी पूर शेततळे\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५ वाड्यांमध्ये...\nपुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणे ओसं\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...\nखरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...\nडाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...\nअतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nचंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...\nकेरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...\nकधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...\nमराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...\nग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...\nकोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/06/tax-system.html", "date_download": "2018-08-19T23:03:49Z", "digest": "sha1:VEARDVH3GQVGLSKADNIDCNXJT7QBIITK", "length": 12959, "nlines": 151, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "कररचना (Tax System) - भाग १ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nजनतेच्या कल्याणासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्याच्या हेतुने शासनाने जनतेकडुन सक्तीने घेतलेली रक्कम म्हणजे कर होय.\nTax हा शब्द (Taxo) या लॅटीन शब्दापासुन तयार झालेला आहे.\nकर आकारण्याचे प्रमुख चार उद्देश असतात यांना 4R असे म्हणतात.\nशासनाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत\n०३. Repricing (किंमतीमध्ये बदल करणे)\nशासन तंबाखु दारू सारख्या बाबींवर जास्त कर आकारते ज्यामुळे त्याच्या किंमती वाढतात.\nसध्या हा मुद्दा लागु नाही.\n०१. कर हे सक्तीचे देणे असते.\n०२. वापर सार्वजनिक हितासाठी.\n०३. एखादया व्यक्तीने कर म्हणुन सरकारला दिलेली रक्कम व सरकारकडुन केल्या जाणाऱ्या खर्चामुळे त्या व्यक्तीला मिळणारा लाभ यामध्ये प्रत्यक्ष संबंध नसतो.\nघटनात्मक तरतुद कलम २६५ नुसार\nकराचा दर आणि त्यातुन प्राप्त होणारे महसुल यामधील संबंधाचे आलेख रूप प्रदर्शन म्हणजेच लॅफर वक्ररेषा होय.\nकराचे दर ०% असतील तर सरकारकडे काहीच कर जमा होणार नाही तसेच कराचे दर १००% असतील तरीही शासनाकडे काहीच जमा होणार नाही. कारण सगळेच उत्पन्न जर सरकार घेणार असेल तर उत्पादनाची प्रेरणा नष्ट होते.\nआता या दोन बिंदुच्या मध्ये सर्वप्रथम करांचा दर वाढवत नेल्यास सरकारचे उत्पन्न वाढत जाईल पण एका मर्यादेपुढे सरकारचे उत्पन्न कमी कमी होत जाईल.\nकुठल्याहीवेळी कर वाढवले की करवसुली वाढते या कल्पनेला त्यांनी तडा दिला.\nप्रत्यक्ष कर (Direct Tax)\nजेव्हा कर आघात (Impact of Tax) व कर भार एकाच व्यक्तीवर पडतात तेव्हा त्यास प्रत्यक्ष कर असे म्हणतात.\nअर्थात ज्या व्यक्तीवरती हा कर लावलेला असतो त्याचा भार त्याच व्यक्तीवर पडतो.\nकराचे ओझे दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित करता येत नाही. उदा. वैयक्तिक आय कर\nयामध्ये कर भार व कर आघात वेगवेगळया व्यक्तींवर पडतो ज्या व्यक्तींवरील हा कर आकारण्यात आला आहे त्या व्यक्तीला या कराचा भार दुसऱ्या व्यक्तीवर संक्रमित करता येतो यास अप्रत्यक्ष कर असे म्हणतात.\nउदा. आयात निर्यात शुल्क\nवैयक्तिक आय कर (प्राप्ती कर) (Personal Income Tax)\nहा प्रगतीशील स्वरूपाचा कर आहे.\nसध्या Income Tax Act १९६१ नुसार आकारला जातो. हा कर क्षमता तत्वावर आधारलेला कर आहे.\nभुतलिंगम समितीच्या शिफारसीनुसार १९७५ पासुन सरकारने करमुक्त मर्यादा सतत वरच्या पातळीवर ठेवली आहे.\n२०१७ -१८ तक्ता अर्थसंकल्पानुसार\n२.५० लाख पर्यंत करमुक्त\n२.५० ते ५ लाख १०%\n५ ते १० लाख २०%\n१० लाखाच्या पुढे ३०%\nमहिलांसाठी करमुक्तता ३ लाख\nज्येष्ठ नागरिक करमुक्तता (६०+) ३ लाख\nअति ज्येष्ठ नागरिक करमुक्तता (८०+) ५ लाख\nयामध्ये १.५ लाख पर्यंत बचतीवर करमुक्तता.\nगृहकर्जावरील व्याज करमुक्त (२ लाखापर्यंत)\nPPF Limit १.५ लाखापर्यंत\n२४ जुलै २०१० ला या कराला १५० वर्ष पुर्ण झाली.\nमहामंडळ कर / निगम कर (Corporation Tax)मोठया कंपन्यांच्या नफ्यावर आकारला जाणारा कर.\nराजा चेलैय्या समितीने १९९१ मध्ये निगम कर ५१.२५ टक्के वरून ४० टक्के वर आणण्याची शिफारस केली होती.\nसध्या भारतीय कंपन्यांसाठी निव्वळ नफ्याच्या ३० टक्के व परकिय कंपन्यांसाठी निव्वळ नफ्याच्या ४० टक्के कर आहे.\n१ कोटी पेक्षा जास्त नफ्यावर ५ टक्के अधिभार\nMAT (Minimum Alternate Tax)काही कंपन्या नफा जास्त असल्यावर विविध करसवलती प्राप्त करून करांपासुन सुट मिळवत असत म्हणुन १९९५ पासुन हा कर सुरू करण्यात आला याच दर सध्या १८.५ टक्के आहे.\n२०१४-१५ च्या अर्थसंकल्पानुसार ४,५१,००५ कोटी (२१क्के) इतकी जमा अपेक्षित आहे.\nसर्वाधिक जमा या करापासुन आहे.\nहा प्रत्यक्ष कर आहे.\nया कराला ३० आॅगस्ट २०१० ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. हा कर आयकर कायदा १९६१ ची जागा घेईल.\nपण विविध कारवामुळे प्रत्यक्षात डीटीसी ची अमंलबजावणी होउ शकली नाही.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-prices-jaggery-have-risen-sangli-district-2002", "date_download": "2018-08-19T22:53:07Z", "digest": "sha1:MZTPZEWS4AWNWQX62O6ELEZ5WRLSFZY6", "length": 15890, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi, prices of Jaggery have risen, Sangli district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगलीत गुळाच्या दरात वाढ\nसांगलीत गुळाच्या दरात वाढ\nशनिवार, 14 ऑक्टोबर 2017\nसांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर गुळाची आवक वाढली आहे. येथील गुळाला राज्यासह परराज्यांतून मोठी मागणी आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा गुळाच्या दरात सरासरी प्रतिक्विंटल ७०० रुपयांची वाढ झाली आहे.\nगुळाला सरासरी ४१३८ रुपये असा दर मिळत आहे. त्यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. सांगलीत कर्नाटक राज्यातून गुळाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवाळीपर्यंत गुळाचे दर अजून वधारणार असल्याचे बाजार समिती आणि व्यापारी वर्गांनी सांगितले.\nसांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर गुळाची आवक वाढली आहे. येथील गुळाला राज्यासह परराज्यांतून मोठी मागणी आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा गुळाच्या दरात सरासरी प्रतिक्विंटल ७०० रुपयांची वाढ झाली आहे.\nगुळाला सरासरी ४१३८ रुपये असा दर मिळत आहे. त्यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. सांगलीत कर्नाटक राज्यातून गुळाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवाळीपर्यंत गुळाचे दर अजून वधारणार असल्याचे बाजार समिती आणि व्यापारी वर्गांनी सांगितले.\nगेल्यावर्षी पाणीटंचाईमुळे उसाच्या क्षेत्रात घट झाली होती. याचा परिणाम गूळ उत्पादकांवरही झाला होता. त्यामुळे गूळ उत्पादन करणारी गुऱ्हाळ घरेही लवकर बंद झाली होती. यामुळे काही प्रमाणात गुळाचे उत्पादनही घटले होते.\nगेल्या वर्षी दिवाळीदरम्यान सरासरी गुळाला प्रतिक्विंटल ३ हजार असा दर होता. मात्र, यंदाच्या हंगामात प्रतिकूल परिस्थितीमध्ये बेळगाव जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली होती. त्यानुसार त्यांनी गूळ उत्पादनही घेण्यासाठी नियोजन केले होते. बाजारात गुळाला अधिक मागणी आहे. यामुळे गुळाचा दरातही वाढ झाली आहे.\nगेल्या वर्षी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर गुळाचे दर ३२५० रुपये प्रतिक्विंटल असे होते. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा थोडासा आर्थिक फटकादेखील बसला. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रतिक्विंटलमागे सातशे रुपयांनी वाढ झाली आहे.\nसांगली बाजार समितीत आवक झालेला गूळ\n(आवक व दर क्विंटलमध्ये)\nतारीख आवक किमान कमाल सरासरी\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५ वाड्यांमध्ये...\nपुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणे ओसं\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nकापसाच्या फ्युचर्स किमतीत वाढीचा कलया सप्ताहात कापूस, सोयाबीन व हळदीच्या किमतींत घट...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\n‘ऑपरेशन ग्रीन’च्या मार्गदर्शक सूचना...पुणे : देशातील बटाटा, कांदा, टोमॅटोच्या पिकांच्या...\nसोयाबीन, खरीप मका, कापसाच्या भावात घटया सप्ताहात रब्बी मका वगळता इतर सर्व पिकांच्या...\nचीनमधून पांझ्हिहुआ आंब्याची रशियाला...चीनमधील वैशिष्ट्यपूर्ण पांझ्हिहुआ आंब्यांची...\nशेतमालाच्या विपणनातील अडचणी अन्...शेतमालाच्या विपणनातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी...\nदेशात खतांची टंचाई नाहीदेशात यंदा खतांची टंचाई जाणवण्याची शक्यता नाही,...\nनाफेड हरभऱ्याचा साठा विक्रीस काढणारकेंद्रीय अन्न मंत्रालयाने दि नॅशनल अॅग्रिकल्चरल...\nदूध का दूध; पानी का पानीराज्यात दररोज सुमारे सव्वा दोन कोटी लिटर दुधाचे...\nशेतकऱ्यांनी स्वतः व्यापार करण्याच्या...मी गूळ तयार करून पेठेत पाठवीत असे. प्रचलित...\nदूध भुकटी निर्यात नऊ टक्के वाढण्याचा...महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दूध भुकटी निर्यातीसाठी...\nएकात्मिक शेती पद्धतीतून उत्पन्‍न दुप्पटनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत...\nपाऊसमानाकडे बाजाराचे लक्षमहाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्ये आणि भाजीपाला...\nसोयाबीन वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात मका व हळद वगळता सर्वच पिकांत वाढ झाली...\nशासनाच्या पाचशे योजना ‘डीबीटी’वर ः...नवी दिल्ली ः शासानाने योजनांतील गैरव्यवहार...\nकापसाच्या किमतीत वाढीचा कलया सप्ताहात कापूस व हरभरा वगळता सर्वच पिकांत वाढ...\nविक्री व्यवस्थेतील त्रुटींमुळे...ब्रॉयलर पोल्ट्री मार्केटमध्ये लीन पीरियडची सुरवात...\nमका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...\nनोंदी ठेवून करा शेतीचे नियोजनशेतीच्या नोंदी या अनुभव समृद्ध करण्यासाठी कामी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/05/ca15and16may2017.html", "date_download": "2018-08-19T23:04:50Z", "digest": "sha1:UYHLLZADU6YQCBZTTWS3FMHEOH6RJBNR", "length": 20110, "nlines": 128, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १५ व १६ मे २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी १५ व १६ मे २०१७\nचालू घडामोडी १५ व १६ मे २०१७\n'रॅन्समवेअर'चा धोका संपेपर्यंत ATM राहणार बंद\nरिझर्व्ह बँकेने देशातील बँकांना तत्काळ आपली एटीएम यंत्रणा अपडेट करण्याचे आदेश दिले असून, अपडेट पूर्ण होत नाही तोपर्यंत एटीएम सेवा सुरू न करण्याचे आदेश दिले आहेत.\nमायक्रोसॉफ्ट विंडोजचे जुने व्हर्जन असलेल्या यंत्रणांमध्ये हा मालवेअर ई-मेलच्या माध्यमातून पसरतो. यामुळे अनेक यंत्रणांमधील डेटा लॉक होऊन कामकाज ठप्प झाले आहे.\nमालवेअरकडून वापरात असलेले डोमेन रजिस्टर केल्यास त्याचा प्रसार रोखता येतो, हे त्याच्या लक्षात आले. रजिस्टर नसलेल्याच डोमेनला मालवेअरकडून लक्ष्य केले जात असल्याने डोमेन रजिस्टर करणे हा रोखण्याचा मार्ग म्हणजेच किल स्वीच असल्याचे 'मालवेअरटेक'ने ट्‌विटरवर म्हटले आहे. या किल स्वीचमुळे मालवेअर रोखण्याचा मार्ग मिळाला असला, तरी आधीच ज्या यंत्रणांमध्ये मालवेअर आला आहे, त्यावर उपाय मिळालेला नाही.\nदोन दिवसांपुर्वी आंध्र प्रदेश पोलिसांचे १०२ कम्प्युटर हॅक झाल्याची घटना समोर आली आहे. भारतातील सर्व एटीएम यंत्रे 'विंडोज एक्सपी' ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. यामुळे अनेक एटीएम यंत्रांवर सायबर हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. मायक्रोसॉफ्टने काही वर्षांपुर्वीच 'विंडोज एक्सपी'शी निगडीत सुविधा देणं बंद केलं आहे. परंतु कंपनीने आता भारतासह इतर देशांमध्ये विंडोजसाठी अपडेट रिलीज केल्याचे सांगितले आहे.\nपुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे हृदयविकाराने निधन\nपुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. कांबळे रिपाईचे नगरसेवक होते. दलित पॅंथरमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९९७ मध्ये ते नगरसेवक म्हणून प्रथम निवडून आले.\nराज्यातील तीन परिचारिकांना 'फ्लॉरेन्स नाइटिंगेल' राष्ट्रीय पुरस्कार\nरुग्णसेवेचे पवित्र कार्य मनोभावे करताना इतरांना आदर्श ठरेल अशी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्वप्ना जोशी, चंद्रकला चव्हाण आणि कल्पना गायकवाड या महाराष्ट्रातील तीन परिचारिकांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 'फ्लॉरेन्स नाइटिंगेल' राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला.\nराष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात देशभरातील एकूण ३५ परिचारिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\n'फ्लॉरेन्स नाइटिंगेल' यांच्या जन्मदिन 'आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन' म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण केले जाते. तसेच सन्मानपदक, प्रशस्तिपत्र आणि २० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार १९७३ पासून प्रदान करण्यात येतात.\nनिर्भया निधीतून रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्हीसाठी पाचशे कोटी\nदेशातील ९०० रेल्वे स्टेशन्सवर भारतीय रेल्वे निर्भया निधीतून सीसीटीव्ही टेहळणी प्रणाली बसवण्यात येणार आहे. रेल्वे परिसरातील सुरक्षेसाठी त्यासाठी पाचशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.\nकेंद्र सरकारने निर्भया प्रकारणानंतर २०१३ मध्ये एक हजार कोटींचा निधी निर्भया निधी म्हणून वेगळा ठेवला होता, त्यात सरकार व स्वयंसेवी संस्थांनी महिलांच्या संरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.\nपर्यटकांसाठी गोवा टुरिझमची ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ बससेवा\nगोव्यातील पर्यटनाला चांगला वाव मिळावा म्हणून गोवा पर्यटन विभागातर्फे नवीन बससेवेची सुरुवात करण्यात आली. बहुप्रतिक्षित अशा ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ बससेवेचा गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगांवकरांच्या हस्ते पंजिम येथील पर्यटन भवनात शुभारंभ करण्यात आला.\nगोव्यात येणाऱ्या पर्यटकांना या बसमधून प्रवास करत गोव्यातील विविध पर्यटनस्थळांना भेट देता येईल.'ओपन टॉप डबल डेकर' आणि 'हायडेक' स्वरुपातील या बस आहेत. पंजिम, मिरामार आणि दोना पावला परिसरातील प्रसिध्द पर्यटनस्थळांचा समावेश सुरुवातीच्या टप्प्यात करण्यात आला आहे.\nगोव्यातील पर्यटन भवनातून सुरू होणारी ही आरामदायी, शानदार आणि आलिशान सफर पणजिम चर्च, पॅलेस ऑफ आर्च बिशप, मिरामार बिच, गोवा सायन्स सेंटर, दोना पावला, कला अॅकॅडमी, भगवान महावीर गार्डन, पणजिम मार्केट, कॅसिनो पॉइंट, रिव्हर क्रुझ पॉइंट, गोवा स्टेट म्युझिअम, रविंद्रनाथ पट्टो सर्कल अशा विविध पर्यटनस्थळांना भेट देत शेवटी पर्यटन भवनात येऊन संपेल.\nस्थानिक भाषेसह विविध भाषेत पर्यटनस्थळांची माहिती, सीसीटीव्ही, जीपीएस ट्रॅकिंग, प्रशिक्षित टुर गाईड, पर्यटकांसाठी समन्वयक अशी विविध वैशिष्ट्ये असलेली ही बस सेवा दर दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत चालविण्यात येईल. 'हॉप ऑन हॉप ऑफ' मध्ये सुरुवातीला चार बसचा समावेश करण्यात आला असून, पुढील वर्षात आणखी सहा बसची भर पडणार आहे.\nमिसबाह आणि युनिस यांचा क्रिकेटला अलविदा\nमालिकेतील आणि कारकीर्दीतील अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवण्याचे भाग्य पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हक आणि युनिस खान यांच्या नशिबात आले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १०१ धावांनी विजय मिळवत पाकिस्तानने मालिका २-१ अशी खिशात टाकली आणि आपल्या दोन अनुभवी खेळाडूंना गोड निरोप दिला.\nभारतीय महीला क्रिकेट टीमची विश्वविक्रमाला गवसणी\nभारतीय महीला क्रिकेट टीमने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात दीप्ती शर्मा आणि पूनम राउत या दोघींनी इतिहास रचला आहे. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी तब्बल ३२० धावांची भागीदारी केली.\nआंतरराष्ट्रीय महीला एकदिवसीय क्रिकेटमधील ही कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. दीप्ती शर्माने १८८ धावांची खेळी केली मात्र, महीला क्रिकेटमध्ये व्दिशतक झळकविणारी दुसरी महिला खेळाडू होण्याची तिची संधी हुकली.\nदीप्तीने केलेल्या १८८ धावा हा भारतीय महीला क्रिकेटमधला नवा विक्रम ठरला. शिवाय महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोच्च वयक्तिक धावसंख्या ठरली आहे.\nमॅक्रॉन यांनी स्वीकारली फ्रान्सची सूत्रे\nइमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी आज फ्रान्सचे २५वे अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली. मॅक्रॉन हे फ्रान्सचे सर्वांत तरुण अध्यक्ष ठरले आहेत. त्यांनी मावळते अध्यक्ष फ्रान्स्वा ओलॉंद यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.\nइन्व्हेस्टमेंट बॅंकर असलेले मॅक्रॉन हे ओलॉंद यांच्याच मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.\nलष्करी सामर्थ्यात अमेरिका अव्वल स्थानावर\nजगभरात प्रत्येक देशाचा शस्त्रास्त्रांच्या भंडारातून स्वतःला शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीही सर्व देशांमध्ये अमेरिका लष्करी सामर्थ्यात सर्वात शक्तिशाली देश असल्याचे समोर आले आहे.\nअमेरिका चीन आणि रशियापेक्षा तीनपटीने स्वतःच्या लष्करावर पैसा खर्च करत असल्याचीही माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ग्लोबल रँकिंगमधून ही गोष्ट उघड झाली आहे.\nतसेच या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारत एकूण ५१ बिलियन डॉलर लष्करावर खर्च करतो.\nअमेरिका स्वतःच्या संरक्षणासाठी जवळपास ६०० बिलियन डॉलर एवढा खर्च करतो. तर रशिया एका वर्षात जवळपास ५४ बिलियन डॉलर खर्च करतो, चीन १६१ बिलियन डॉलर खर्च करतो.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photo-gallery/these-celebrities-died-in-this-year-278232.html", "date_download": "2018-08-20T00:06:06Z", "digest": "sha1:KG5OKJNCLVDHTEFDBHUXPXR3IO2AEIAE", "length": 15489, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "#फ्लॅशबॅक2017 : आता उरल्या फक्त आठवणी...यावर्षी यांना आपण मुकलो !", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\n#फ्लॅशबॅक2017 : आता उरल्या फक्त आठवणी...यावर्षी यांना आपण मुकलो \n#फ्लॅशबॅक2017 : आता उरल्या फक्त आठवणी...यावर्षी यांना आपण मुकलो \n: बघता बघता वर्ष संपत आले. या वर्ष अनेक घडामोडींनं गाजलं. पण, या वर्षात चटका लावून जाणाऱ्या दिग्गजांमुळे मनोरंजन, सामाजिक, राजकारण आदी क्षेत्रात मोठी हानी झालीये. ज्येष्ठ अभिनेत ओम पुरी, विनोद खन्ना, शशी कपूर, अभिनेत्री रिमा लागू, गिरीजा देवी या मान्यवरांसह अनेक प्रतिभावंत दिग्गज काळाच्या पडद्याआड गेले. सर्व मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली...\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nप्रियांकाच्या होणाऱ्या नवऱ्याकडे आहे 'इतकी' प्रॉपर्टी\nकेरळमध्ये 'मृत्यू'चा महापूर, पहा हे भीषण PHOTOS\nआशियाई क्रीडा स्पर्धेत हे खेळाडू मिळवून देऊ शकतात भारताला सुवर्ण\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nINDvsEND: गुरुद्वारात झोपायचा तर लंगरमध्ये जेवायचा हा खेळाडू, आता विराटने दिली मोठी संधी\nViral Photo: 'देसी गर्ल'च्या विदेशी सासू- सासऱ्यांना पाहिले का\nफोटो गॅलरी 2 days ago\nPHOTOS : साताऱ्यात पाणीच पाणी, ढोल्या गणपती मंदिरात शिरलं पाणी\nकॅन्सरवर मात करणाऱ्या या अभिनेत्रीच्या वाढदिवसाला लोटलं बॉलिवूड\nलग्नाची बोलणी करण्यासाठी कुटूंबासह निक आला मुंबईत\nप्रियांका चोप्रा लपवत असलेल्या अंगठीची किंमत...\n...आणि सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांसमोर नाही चालली सैफची हिरोगिरी\n'या' वर्गात अटल बिहारी वाजपेयींनी शिकले राजकारणातले डावपेच\nकिती आहे विराट कोहलीची कमाई आणि बँक बॅलेंस \nपाहाल ते नवलच... जेव्हा सिंहीणी फोटोग्राफर होते\nPHOTOS: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात भारताने गमावले 'हे' ५ दिग्गज व्यक्तिमत्त्व\nवाजपेयींसाठी दिलीप कुमारांनी धमकावलं होतं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना\nसंत्तधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातलं दिग्रस पाण्याखाली, पहा हे PHOTOS\nअटल बिहारी वाजपेयींचे असे फोटो ज्यांनी बदलला भारताचा इतिहास \n... अन् रक्षाबंधनला अटलजींना राखी बांधायचीच राहिली\nग्वाल्हेर ते नवी दिल्ली प्रवास एका 'अटल 'संघर्षाचा\nफोटो गॅलरी 3 days ago\nPhotos: राणीच्या बागेत पाळणा हलला, भारतात पहिल्या पेंग्विनचा जन्म\nफोटो गॅलरी 3 days ago\nरोज ५५ रुपयांची बचत करा आणि १० लाखांचा विमा मिळवा, पोस्ट ऑफिसची ही नवीन ऑफर तुम्हाला कळली का\nकामामुळे वैतागल्याचा व्हिडिओ शूट करा आणि जिंका देशभर फिरण्याची स्कॉलरशिप\nतैमूर करिना-सैफसोबत नाही तर नॅनीसोबत गेला ध्वजारोहणाला\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/parliament-monsoon-session-jayadev-galla-statement-132028", "date_download": "2018-08-19T23:19:51Z", "digest": "sha1:LYNXNIANKQ2GGJI4HKEGIFYLYQIM2CUX", "length": 14301, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Parliament Monsoon Session Jayadev galla statement मोदी, ही धमकी नाही, शाप आहे: जयदेव गल्ला | eSakal", "raw_content": "\nमोदी, ही धमकी नाही, शाप आहे: जयदेव गल्ला\nशुक्रवार, 20 जुलै 2018\nनवी दिल्लीः आंध्र प्रदेशमधून भाजप नामशेष होईल. पंतप्रधान मोदी, ही धमकी नाही, शाप आहे. सत्ताधारी मोदी सरकारने आंध्रप्रदेशला दिलेले आश्वासन पाळले नाही. पंतप्रधानांनी दिलेला शब्द पाळला जात नसेल तर जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न तेलगू देसमचे खासदार जयदेव गल्ला यांनी आज (लोकसभेत) विचारला.\nनवी दिल्लीः आंध्र प्रदेशमधून भाजप नामशेष होईल. पंतप्रधान मोदी, ही धमकी नाही, शाप आहे. सत्ताधारी मोदी सरकारने आंध्रप्रदेशला दिलेले आश्वासन पाळले नाही. पंतप्रधानांनी दिलेला शब्द पाळला जात नसेल तर जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न तेलगू देसमचे खासदार जयदेव गल्ला यांनी आज (लोकसभेत) विचारला.\nजनतेचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारविरोधात लोकसभेत मांडलेल्या अविश्वास ठरावाविरोधात आज (शुक्रवार) मतदान होणार आहे. संध्याकाळी सहा वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. सकाळी अकरा वाजता चर्चेला सुरुवात झाली. अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलगू देसम आक्रमक झाला आहे. भाजपविरोधात तेलुगू देसमने अविश्वास प्रस्ताव आणला आहे. याला काँग्रेससह बहुतोक सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. लोकसभेत भाजपचे बहुमत अगदी काठावरच आहे. त्यामुळे भाजप बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आंध्र प्रदेशमधून भाजप नामशेष होईल. पंतप्रधान मोदी, ही धमकी नाही, शाप आहे, असे खासदार जयदेव गल्ला म्हणाले.\nसत्तेच्या चार वर्षांत पहिल्यांदाच मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यात आला असून आज यावर चर्चा होणार आहे. विरोधी गटातील काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलुगु देसम, सप या प्रमुख पक्षांची एकी कायम राहील. ‘आप’नेही मोदी सरकारविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने केंद्र सरकारला धोका नसला, तरी कुंपणावर असलेले प्रादेशिक पक्ष नेमके कोणत्या बाजूला झुकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी कुंपणावरील पक्ष नेमके कोणाच्या बाजूने जातात, यालाही महत्त्व आले आहे.\nलोकसभेत एकूण 544 जागा असून विद्यमान सदस्यसंख्या 534 इतकी आहे. बहुमतासाठी 268 ची आवश्यकता आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 314 खासदारांचे बळ आहे. यात भाजपाचे 273 आणि मित्रपक्षाचे 41 खासदार आहेत. विरोधकांकडे काँग्रेस (48), तृणमूल काँग्रेस (34), तेलगू देसम (16) व अन्य पक्ष (49) असे मिळून 147 खासदारांचे बळ आहे.\nअविश्‍वास ठरावामध्ये शिवसेनेचा भाजपला विरोध कायम; मतदानावर बहिष्कार\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nदादासाहेब गायकवाड योजनेत महिलांना प्राधान्य\nमुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nशासकीय आरोग्य सेवा आजारी\nसोलापूर - सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये मागील काही महिन्यांपासून डॉक्‍टरांसह परिचारिका, कक्षसेवक, सफाईदार, लॅब टेक्...\nमुंबईतील \"फूड आर्मी'ची केरळवासीयांना कूमक\nमुंबई - अस्मानी संकटात बुडालेल्या केरळमधील देशवासीयांच्या मदतीसाठी मुंबईतील रिंटू राठोड या गृहिणीने रविवारी (ता. 19) सोशल मीडियातून \"साथी हात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/ashwini-will-become-dream-commissioner-become-doctor-123534", "date_download": "2018-08-19T23:20:03Z", "digest": "sha1:K65UOONN57TWCF2NOQ5WPWDRCP2QMBOA", "length": 15432, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ashwini will become the dream commissioner to become a doctor अश्विनीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आयुक्त साकारणार | eSakal", "raw_content": "\nअश्विनीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आयुक्त साकारणार\nबुधवार, 13 जून 2018\nलातूर : वर्षभर धुनीभांडी करून दोन भावांना हातभार लावत महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अश्विनीच्या समोर पुढच्या शिक्षणाचा प्रश्न मोठा होता. शिक्षणच घेता येईल की नाही अशी काहीशी परिस्थिती. हे पाहिल्यानंतर संवेदनशील असलेले आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी अश्विनीच्या एमबीबीएसपर्यंतच्या शिक्षणाचे पालकत्व स्विकारले आहे. त्यामुळे आता अश्विनीच्या पुढील शिक्षणाची वाट मोकळी झाली आहे.\nलातूर : वर्षभर धुनीभांडी करून दोन भावांना हातभार लावत महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अश्विनीच्या समोर पुढच्या शिक्षणाचा प्रश्न मोठा होता. शिक्षणच घेता येईल की नाही अशी काहीशी परिस्थिती. हे पाहिल्यानंतर संवेदनशील असलेले आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी अश्विनीच्या एमबीबीएसपर्यंतच्या शिक्षणाचे पालकत्व स्विकारले आहे. त्यामुळे आता अश्विनीच्या पुढील शिक्षणाची वाट मोकळी झाली आहे.\nमहापालिकेची शाळा क्रमांक नऊला याचवर्षी दहावीची मान्यता मिळाली आहे.\nया शाळेत अश्विनी कमलाकर हंचाटे ही मुलगी दहावीच्या परिक्षेत ९४.४० टक्के\nगुणे यशस्वी झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीत राहत असताना जिद्दीच्या जोरावर\nतीने हे यश संपादन केले आहे. महापालिकेच्या शाळेतून या मुलीने यश संपादन\nकेल्याने आयुक्त दिवेगावकर यांनी तीला स्वतःच्या घरी बोलावले. स्वतःच्या\nआई वडिलांच्या हस्ते तीला पेढा भरवून कौतूक केले. आयुक्तांकडून झालेल्या\nया गौरवाने अश्विनीही भारावून गेली.\nयावेळी दिवेगावकर यांनी तीलापुढे काय होणार याची विचारणा केली असता डॉक्टर होण्याचीइच्छा तीने व्यक्त केली. पण तीची कहानी ऐकल्यानंतर दिवेगावकर\nयांनाही तीच्या शिक्षणाचा प्रश्न पडला. महानगरपालिकेच्या शाळेमध्ये अश्विनीने कसे बसे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तीला वडिलांचे छत्र नाही ना आईचा आधार. दोन समव्यस्क भाऊ मजुरी करतात. त्यांना हातभार लावावा म्हणून अश्विनीने धुनीभांडे करीत दहावीत हे यश मिळवले आहे. अश्विनीची शिक्षणाची ही जिद्द पाहून दिवेगावकर यांनी तातडीने तीच्या एमबीबीएस पर्यंतच्या शिक्षणाचे पालकत्व घेतले आहे. डॉक्टर होण्यासाठी लागणारा सर्व खर्च करण्याची जबाबदारी आयुक्तांनी स्विकारल्याने यावेळी अश्विनीच्याही डोळ्यातून आनंदाश्रू निघाले. दिवेगावकर यांनी या मुलीचे पालकत्व स्विकारून इतरांसमोरही वेगळा आदर्श निर्माण केला आहे.\nमहाविद्यालयाला पत्र अन वसतिगृहाला फोन\nआयुक्त दिवेगावकर पालकत्व घेवून थांबले नाहीत. तर त्यांनी अश्विनीला राजर्षी शाहू महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश द्यावा असेपत्रही दिले आहे. अश्विनीची परिस्थिती लक्षात घेता ती घऱी राहिली तर शिक्षणात अडथळे येतील हे लक्षात घेवून, दिवेगावकर यांनी येथील वेदिका गर्ल्स हॉस्टेलचे प्रवीण सावंत यांच्याशी संपर्क साधला. अश्विनीच्या राहण्याची व भोजनाची सोय करण्याची विनंती केली. सावंत\nयांनी देखील तातडीने ही विनंती मान्य केली. त्यामुळे आता अश्विनी पुढे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकारण्याचेच काम राहिले आहे.\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nशासकीय आरोग्य सेवा आजारी\nसोलापूर - सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये मागील काही महिन्यांपासून डॉक्‍टरांसह परिचारिका, कक्षसेवक, सफाईदार, लॅब टेक्...\nमहाड आदिवासी विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात\nउल्हासनगर : गेल्या तीन वर्षात तब्बल सोळा ग्रामीण क्षेत्रातील आदिवासी वाड्या-पाड्यात धाव घेऊन तेथील गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/another-bridge-dangerous-andheri-128333", "date_download": "2018-08-19T23:20:15Z", "digest": "sha1:RQ4HYKII7CAVNX3OCNEQTMOWDDPUQK6L", "length": 11844, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Another bridge dangerous in andheri अंधेरीत दुसरा पूलही धोकादायक | eSakal", "raw_content": "\nअंधेरीत दुसरा पूलही धोकादायक\nगुरुवार, 5 जुलै 2018\nअंधेरी पूर्व-पश्‍चिम जोडणारा दुसरा पादचारी पूलही धोकायदा स्थितीत आहे. महापालिका आणि रेल्वेच्या हद्दीतील वादामुळे या पुलाची दुरुस्ती रखडली आहे. पर्याय नसल्याने रोज शेकडो पादचारी जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करत आहेत.\nमुंबई - अंधेरी पूर्व-पश्‍चिम जोडणारा दुसरा पादचारी पूलही धोकायदा स्थितीत आहे. महापालिका आणि रेल्वेच्या हद्दीतील वादामुळे या पुलाची दुरुस्ती रखडली आहे. पर्याय नसल्याने रोज शेकडो पादचारी जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करत आहेत.\nअंधेरी मेट्रो स्थानकाला लागूनच 70 वर्षे जुना पादचारी पूल आहे. काही वर्षांपूर्वी या पुलावर मोठ्या संख्येने फेरीवाल्यांचा वावर असायचा. अंधेरी पश्‍चिमेतील चप्पल गल्लीतून सुरू होणारा हा पूल पूर्वेला मेट्रो स्थानकाजवळ जातो.\nमेट्रो सुरू झाल्यावर दुरुस्तीनंतर हा पूल अरुंद करण्यात आला. त्यानंतर प्रवाशांसाठी खुला झाला होता. सद्यस्थितीत पूल बिकट अवस्थेत आहे. पूल महापालिकेचा असून पुलाच्या दुरुस्ती कामासाठी पालिकेने रेल्वेला तब्बल 90 लाख रुपये दिल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार रेल्वेने स्वत:च्या अखत्यारितील पश्‍चिमेकडील भागाची डागडुजी केली; मात्र उर्वरित भाग तसाच राहिला आहे. या पुलाखालून दररोज हजारो लोकलची ये-जा सुरू आहे. त्यामुळे या पुलाची दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्‍यता आहे. रेल्वेकडून याबाबत मौन बाळगले जात आहे.\n70 वर्षांपूर्वी या पुलाचे बांधकाम केले. दुरुस्तीसाठी दोन्ही यंत्रणांनी समन्वय साधणे आवश्‍यक आहे. या दोघांच्या वादात सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे.\n- कैलास वर्मा, सरचिटणीस, रेल्वे प्रवासी संघटना\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nनव्या पुलाचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण\nपिंपरी - पुण्याहून पिंपरी-चिंचवडकडे जाण्यासाठी बोपोडीजवळील हॅरिस पुलानजीक उभारण्यात येणाऱ्या नव्या पुलाचे काम पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणार...\nसिग्नल यंत्रणा बिघडवून दोन रेल्वेगाड्यांत चोरी\nलोणंद- मिरज - कुर्ला- हुबळी एक्‍स्प्रेस आणि कोल्हापूर- मुंबई सह्याद्री एक्‍स्प्रेसमध्ये चोरीचे प्रयत्न झाले. आज पहाटे अडीच ते तीनच्या...\nइम्रान खानच्या मंत्रीमंडळाची घोषणा\nलाहोर- पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज त्यांच्या मंत्रीमंडळाची घोषणा केली आहे. एकूण, 21 जणांचा या मंत्रीमंडळात समावेश असणार आहे....\nदृष्टीहीनांनाही करता येणार रस्त्यावरील खड्ड्याच्या तक्रारी\nसोलापूर - महापालिका क्षेत्रातील खड्ड्यांबाबत दृष्टीहीन व दृष्टीदोष असलेल्यांनाही संकेतस्थळावर तक्रारी दाखल करता येणार आहेत. त्या दृष्टीने सुविधा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/life-imprisonment-till-mother-wife-girls-killer-dead-134828", "date_download": "2018-08-19T23:20:27Z", "digest": "sha1:Z36NEPEJEWMV43ECD6VDOMDDYSA2LVKA", "length": 14427, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Life imprisonment till mother, wife, girl's killer dead आई, पत्नी, मुलीचा खून करणाऱ्याला मरेपर्यंत जन्मठेप | eSakal", "raw_content": "\nआई, पत्नी, मुलीचा खून करणाऱ्याला मरेपर्यंत जन्मठेप\nमंगळवार, 31 जुलै 2018\nपुणे : कर्जाला कंटाळल्यामुळे आई, पत्नी व सात वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून करणाऱ्या आणि स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यास न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर.एन.सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे. असहाय व निष्पापांचा खून करण्याच्या क्रूर घटनेबद्दल आरोपीला कडक शिक्षा दिल्याचे न्यायालयाने नमूद केले.\nपुणे : कर्जाला कंटाळल्यामुळे आई, पत्नी व सात वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून करणाऱ्या आणि स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यास न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर.एन.सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे. असहाय व निष्पापांचा खून करण्याच्या क्रूर घटनेबद्दल आरोपीला कडक शिक्षा दिल्याचे न्यायालयाने नमूद केले.\nसागर माधव गायकवाड (वय 40, रा. जांभूळकर मळा, फातिमानगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने आई शंकुतला (वय 58), पत्नी कविता (वय 34) व मुलगी इशिता (वय 7) या तिघींचा 9 एप्रिलला 2014 रोजी गळा आवळून खून केला होता. तर याप्रकरणी सहाय्यक सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी 16 साक्षीदार तपासले. त्यामध्ये मित्राची साक्ष, सीसीटीव्ही फुटेज, घरातून जप्त केलेल्या सीपीओमधील हार्डडिक्‍समध्ये त्याने आत्महत्येचा क्रम ठरविलेली माहिती पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आली.\nसागर व कविताचा 2003 मध्ये प्रेमविवाह झाला होता. कविता शिक्षिका म्हणून तर सागर हा कार चालविण्याचे काम करत होता. कर्जावर घेतलेल्या गाडीचे हप्ते सुरू असतानाच त्याने खासगी सावकाराकडून एक लाख 90 हजार रुपये शेअर ट्रेडींगसाठी घेतले होते. सावकाराने पैसे देण्यासाठी तगादा लावला, त्यानंतर कुटुंबीयांना मारहाण करण्याची धमकीही दिली होती. कर्जाच्या जाचातून सुटण्यासाठी त्याने स्वतःसह कुटुंबाला संपविण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सागर वाचला, त्यानंतर त्याने स्वतः पोलिसात हजर होऊन घटना सांगितली. दरम्यान न्यायालयामध्ये त्याने तिघींचा खून तिऱ्हाईतानेच केल्याचे सांगून साक्ष फिरविली. मात्र तिघींना गळफास व झोपेच्या गोळ्या घालून संपविण्यात आल्याचे अॅड. कावेडिया यांनी न्यायालयासमोर मांडले. त्यानुसार न्यायालयाने त्यास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.\nम्हणून फाशीची शिक्षा नाही \nसरकारी वकिलाने ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ असल्यामुळे फाशी देण्याची मागणी केली, मात्र ही घटना दुर्मिळ नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. महाराष्ट्र सरकार विरुद्ध निसार रमझान सय्यद या प्रकरणाचा दाखला देत आणि विधी आयोगाच्या अहवालानुसार, दहशतवादी व सरकारविरोधी गुन्हे करणाऱ्यांनाच फाशी दिली जात असल्याचे स्पष्ट करून सागर गायकवाड यास जन्मठेपेची शिक्षा सुनावत असल्याचे सांगितले.\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे - बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने राज्यात दोन दिवस पावसाचा...\nमुंबई - नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी जालना येथील राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यास रविवारी सायंकाळी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस)...\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nचीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव\nनाशिक - चीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-dhing-tang-british-nandi-article-136982", "date_download": "2018-08-19T23:20:39Z", "digest": "sha1:LBPVKLTTRGD7BMDQ6XAUWTKM2BZLKLA2", "length": 16737, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial dhing tang british nandi article हेल्पलाइन! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 11 ऑगस्ट 2018\nस्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान (बुद्रुक.)\nवेळ : टळून गेलेली काळ : वेळ टाळलेला\nप्रसंग : तेलही गेले, तूपही गेले... टाइप.\nपात्रे : महाराष्ट्र हृदयसम्राट श्रीमान उधोजीसाहेब आणि चि. विक्रमादित्य ऊर्फ हृदयसम्राट ज्यु.\nविक्रमादित्य : (खोलीचे दार ढकलत आत येत) हे देअऽऽर बॅब्स...मे आय कम इन\nउधोजीसाहेब : हा प्रश्‍न खोलीच्या बाहेरून विचारायचा असतो\nविक्रमादित्य : (सपशेल दुर्लक्ष करत) फडणवीस अंकलचा फोन आला होता म्हणाले, अर्जंट बोलायचंय मी म्हटलं माझ्याशी बोला ना तर आधी म्हणाले की शुभेच्छा द्यायला फोन केलाय\nस्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान (बुद्रुक.)\nवेळ : टळून गेलेली काळ : वेळ टाळलेला\nप्रसंग : तेलही गेले, तूपही गेले... टाइप.\nपात्रे : महाराष्ट्र हृदयसम्राट श्रीमान उधोजीसाहेब आणि चि. विक्रमादित्य ऊर्फ हृदयसम्राट ज्यु.\nविक्रमादित्य : (खोलीचे दार ढकलत आत येत) हे देअऽऽर बॅब्स...मे आय कम इन\nउधोजीसाहेब : हा प्रश्‍न खोलीच्या बाहेरून विचारायचा असतो\nविक्रमादित्य : (सपशेल दुर्लक्ष करत) फडणवीस अंकलचा फोन आला होता म्हणाले, अर्जंट बोलायचंय मी म्हटलं माझ्याशी बोला ना तर आधी म्हणाले की शुभेच्छा द्यायला फोन केलाय\nउधोजीसाहेब : (कपाळाला आठ्या घालत) कसल्या शुभेच्छा\nविक्रमादित्य : (निरागसपणाने) गटारी अमावास्येचा फेस्टिव्हल चालू होतोय ना\nउधोजीसाहेब : (दातओठ खात) काय हा जमाना आलाय हल्ली लोक गटारीच्याही शुभेच्छा द्यायला लागले\nविक्रमादित्य : थॅंक्‍यू म्हणायचंय साहेबांना असं म्हणाले ते\nउधोजीसाहेब : (संशयानं) कसलं थॅंक्‍यू ह्या कमळवाल्यांचं काहीही सरळ नसतं ह्या कमळवाल्यांचं काहीही सरळ नसतं पुढल्या वेळेला आला फोन तर कट करून टाक\nविक्रमादित्य : दबक्‍या आवाजात बोलत होते... म्हणाले, बाबांना असतील तिथं फोन नेऊन दे मला त्यांच्याशी बोलावंच लागेल\nउधोजीसाहेब : (हात उडवत) वेळ नाहीए म्हणून सांग\nविक्रमादित्य : (दुप्पट निरागसपणाने) असं खोटं कसं सांगणार बॅब्स त्याआधी ते कोल्हापूरचे दादाकाका आहेत नं... त्यांचाही फोन आला होता त्याआधी ते कोल्हापूरचे दादाकाका आहेत नं... त्यांचाही फोन आला होता फॉर दॅट मॅटर, कमळ पार्टीच्या कितीतरी लोकांचे फोन आले\nउधोजीसाहेब : (कंटाळून) अस्सं\nविक्रमादित्य : (खांदे उडवत) हेच... प्रत्येकाला अर्जंट बोलायचं होतं तुमच्याशी ‘साहेबांना फोन द्या’, ‘प्लीज दोनच वाक्‍य बोलायची आहेत..,’ ‘हा काही गेम नाही, सिरिअस म्याटर आहे...’ वगैरे\nउधोजीसाहेब : (क्षणभर विचार करत) हे बघ, कुणाचाही फोन आला ना... अगदी कुणाचाही... मी घरात नाही असं सांगायचं\nविक्रमादित्य : (हसून) कुणाचा विश्‍वास बसेल तुम्ही तर कायम घरीच असता तुम्ही तर कायम घरीच असता\nउधोजीसाहेब : (चिडून) विश्‍वास गेला उडत मला फोन द्यायचा नाही, म्हंजे नाही\nविक्रमादित्य : (आश्‍चर्यानं) बॅब्स, तुम्हाला इनकमिंगचा येवढा का कंटाळा येतो मला तर कुणाचा फोन आला की जाम आनंद होतो मला तर कुणाचा फोन आला की जाम आनंद होतो मी तर राँग नंबरवरसुद्धा अर्धा तास बोलतो\nउधोजीसाहेब : (कंटाळलेल्या सुरात) मला फोन द्यायचा नाही मला कुणाशीही बोलायची इच्छा नाही मला कुणाशीही बोलायची इच्छा नाही\nविक्रमादित्य : (फोन उचलत) हाय देअर...धिस इज मातोश्री हेल्पलाइन\nअज्ञात आवाज : (परिचित सुरात) जे श्री क्रष्ण मातोश्री हेल्पलाइन सरस नाम राख्यो छे हं कोण वात करे छे\nविक्रमादित्य : (अनवधानाने) हुं विकी वात करू छुं (उधोजी त्याला ‘मराठीत बोल’ अशा खुणा करतात...) मी विक्रमादित्य बोलतोय\nअज्ञात आवाज : (प्रेमळपणाने) बेटा, तमारा पप्पा छे के घरे\n तमे कोण... आपलं ते हे... तुम्ही कोण\nअज्ञात आवाज : (जमेल तितका प्रेमळ...) हुं नमोअंकल वात करू छुं बेटा पप्पाने आपो तो जरा फॉन\nविक्रमादित्य : (उत्साहाने) नोप... कुणाचाही फोन आला तरी द्यायचा नाही असं त्यांनी सांगितलंय मला\nअज्ञात आवाज : (धक्‍का बसून) ओह, एवु वात छे... तो पछीऽऽ... रहवा दो\nउधोजीसाहेब : (मेलो मेलो... असा आविर्भाव) दे दे फोन दे\nविक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) तुम्हाला गटारीच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या की थॅंक्‍यू म्हणायचं होतं मी मेसेज नक्‍की देईन मी मेसेज नक्‍की देईन\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे - बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने राज्यात दोन दिवस पावसाचा...\nमुंबई - नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी जालना येथील राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यास रविवारी सायंकाळी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस)...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nचीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव\nनाशिक - चीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे...\nसोलापूरसारख्या एका अर्थाने आडवळणी असलेल्या गावातून संपूर्ण भारतासह पाकिस्तान, नेपाळमध्ये जाऊन सामाजिक समता, हिंदू-मुस्लिम ऐक्‍याची जोपासना करण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A8%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-08-19T23:03:03Z", "digest": "sha1:WVELNMPKJQLGUUX2ACO3H5UEYJLOJBVM", "length": 4102, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ८२३ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. ८२३ मधील जन्म\nइ.स. ८२३ मधील जन्म\n\"इ.स. ८२३ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या ९ व्या शतकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१५ रोजी १७:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agro-vision-sugarcane-ethenol-production-2354", "date_download": "2018-08-19T22:53:31Z", "digest": "sha1:VVJYNUX2SJK6BVIF4IVFVVNAY3H6YLGS", "length": 20336, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agro vision, sugarcane, ethenol production | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऊस, इथेनॉल उत्पादनात सुधारणा आवश्यक\nऊस, इथेनॉल उत्पादनात सुधारणा आवश्यक\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nब्राझील येथील साखर उद्योगाकडून इथेनॉलनिर्मिती वाढत असल्यामुळे संभाव्य जागतिक कर्बवायू उत्सर्जनामध्ये ५.६ टक्क्याने घट होऊ शकते, असे मत इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधकांच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. परिणामी उसाच्या माध्यमातून जैवइंधनाची निर्मिती ही पर्यावरणपूरक ठरत असून, अन्य शेती हा मानव उपयोगी उर्वरित खाद्यपिकांसाठी वापरणे शक्य होईल. हा अहवाल ‘जर्नल नेचर क्लायमेट चेंज’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.\nब्राझील येथील साखर उद्योगाकडून इथेनॉलनिर्मिती वाढत असल्यामुळे संभाव्य जागतिक कर्बवायू उत्सर्जनामध्ये ५.६ टक्क्याने घट होऊ शकते, असे मत इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधकांच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. परिणामी उसाच्या माध्यमातून जैवइंधनाची निर्मिती ही पर्यावरणपूरक ठरत असून, अन्य शेती हा मानव उपयोगी उर्वरित खाद्यपिकांसाठी वापरणे शक्य होईल. हा अहवाल ‘जर्नल नेचर क्लायमेट चेंज’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.\nब्राझीलमध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, त्यातून उपलब्ध होणाऱ्या साखरेइतकेच इथेनॉलही महत्त्वाचे आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ब्राझीलमध्ये अन्य पिकांच्या वाढीसाठी इथेनॉलनिर्मिती उपयुक्त ठरू शकते. सामान्य जमिनींचे ऊस शेतीमध्ये रूपांतर होण्यासाठी पर्यावरणाला कर्बवायू उत्सर्जनातून किंमत मोजावी लागते. या किमतीचे विश्लेषण इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधकांनी केले आहे. विविध प्रकारच्या माती, तापमान, पर्जन्यमान आणि अन्य विविध निकषांवर ऊस पिकाच्या वाढीचे गणित ठरत असते. यातील प्रत्येक घटकाचा अत्यंत काळजीपूर्वक विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधक व प्रा. स्टिफन पी. लॉंग यांनी सांगितले. हा अभ्यास त्यांनी ब्राझील येथील युनिव्हर्सिटी ऑफ साओ पावलो येथील संशोधकांच्या सहकार्याने केला.\nजगभरामध्ये बहुतांश मॉडेलमध्ये पिकांच्या भविष्यात उत्पादनावर भर दिलेला असतो. त्यामध्ये संख्याशास्त्रीय माहितीचा वापर करून पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि तापमानाचे उसासारख्या पिकावर होणारे परिणाम पाहण्यात येतात. मात्र, या संशोधकांनी यांत्रिक मॉडेलच्या साह्याने पिकातील प्रत्येक तासाच्या माहितीसह त्या काळातील विविध घटकांचा आढावा घेतला.\nब्राझील सरकारने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या व शेती, उद्योग आणि अन्य विकासाठी वापरणे शक्य नसलेल्या जमिनीचे सर्वेक्षण केले आहे. त्यामुळे कायदेशीररीत्या ऊस शेतीखाली आणणे शक्य अशलेल्या जमिनीमध्ये संभाव्य ऊस उत्पादनाचे नियोजन करण्यात येत आहे.\nवास्तविक पाहता ब्राझीलमध्ये आधीच ऊस ते इथेनॉल हा उद्योग मोठ्या प्रमाणात विस्तारला व स्थिरावला आहे. बहुतांश ऊस उत्पादन हे इथेनॉलनिर्मितीसाठी वापरले जाते. या प्रक्रियेमध्ये बगॅस जाळूनच आवश्यक ती ऊर्जा मिळवली जाते. उर्वरित उष्णता ऊर्जेचे रूपांतर हे विद्युत ऊर्जेमध्ये केले जाते. याऐवजी बगॅस ते इथनॉल हे रूपांतर आर्थिकदृष्ट्या परवडणारे असल्याचे संशोधिका अॅमॅन्डा डी सोझा यांनी सांगितले.\nअभ्यासातील महत्त्वाचे मुद्दे ः\nमक्यापासून इथेनॉलनिर्मितीच्या तुलनेमध्ये उसापासून इथेनॉल हे स्वस्त असून, त्याते केवळ १४ टक्के कार्बन डायऑक्साईड तयार होतो. ब्राझीलमध्ये बहुतांश कार या द्वि इंधन पद्धतीच्या असून,त्यात इथेनॉल, गॅसोलीन किंवा त्यांच्या मिश्रणाचा वापर होतो. २०१२ पासून ब्राझील सर्व गॅस स्टेशनवर गॅसोलीनच्या तुलनेमध्ये इथेनॉल विक्रीचे प्रमाण अधिक आहे.\nयेत्या काही वर्षांमध्ये या उद्योगामध्ये विस्तार होण्याची शक्यता गृहित धरल्यास भविष्यात ऊस उत्पादनामध्ये ३७५ लाख हेक्टरपासून वाढ होऊन ११६० लाख हेक्टरपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.\nअशीच स्थिती अमेरिकेमध्ये मका आणि सोयाबीन पिकांमध्ये दिसून येईल. अमेरिकेमध्ये ९०० लाख हेक्टर क्षेत्रा या पिकाखाली असेल.\nडिसेंबर २०१५ च्या पॅरीस हवामान करारानुसार १९६ देशांनी जागतिक तापमानामध्ये २ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे कर्बवायूंच्या उत्सर्जनामध्ये घट करण्यासाठी जैवइंधन निर्मितीसह विविध प्रक्रियांमध्ये सातत्याने सुधारणा होण्याची आवश्यकता आहे.\nब्राझील साखर इंधन पर्यावरण environment शेती ऊस विकास सोयाबीन हवामान\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५ वाड्यांमध्ये...\nपुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणे ओसं\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nकापसाच्या फ्युचर्स किमतीत वाढीचा कलया सप्ताहात कापूस, सोयाबीन व हळदीच्या किमतींत घट...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\n‘ऑपरेशन ग्रीन’च्या मार्गदर्शक सूचना...पुणे : देशातील बटाटा, कांदा, टोमॅटोच्या पिकांच्या...\nसोयाबीन, खरीप मका, कापसाच्या भावात घटया सप्ताहात रब्बी मका वगळता इतर सर्व पिकांच्या...\nचीनमधून पांझ्हिहुआ आंब्याची रशियाला...चीनमधील वैशिष्ट्यपूर्ण पांझ्हिहुआ आंब्यांची...\nशेतमालाच्या विपणनातील अडचणी अन्...शेतमालाच्या विपणनातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी...\nदेशात खतांची टंचाई नाहीदेशात यंदा खतांची टंचाई जाणवण्याची शक्यता नाही,...\nनाफेड हरभऱ्याचा साठा विक्रीस काढणारकेंद्रीय अन्न मंत्रालयाने दि नॅशनल अॅग्रिकल्चरल...\nदूध का दूध; पानी का पानीराज्यात दररोज सुमारे सव्वा दोन कोटी लिटर दुधाचे...\nशेतकऱ्यांनी स्वतः व्यापार करण्याच्या...मी गूळ तयार करून पेठेत पाठवीत असे. प्रचलित...\nदूध भुकटी निर्यात नऊ टक्के वाढण्याचा...महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दूध भुकटी निर्यातीसाठी...\nएकात्मिक शेती पद्धतीतून उत्पन्‍न दुप्पटनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत...\nपाऊसमानाकडे बाजाराचे लक्षमहाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्ये आणि भाजीपाला...\nसोयाबीन वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात मका व हळद वगळता सर्वच पिकांत वाढ झाली...\nशासनाच्या पाचशे योजना ‘डीबीटी’वर ः...नवी दिल्ली ः शासानाने योजनांतील गैरव्यवहार...\nकापसाच्या किमतीत वाढीचा कलया सप्ताहात कापूस व हरभरा वगळता सर्वच पिकांत वाढ...\nविक्री व्यवस्थेतील त्रुटींमुळे...ब्रॉयलर पोल्ट्री मार्केटमध्ये लीन पीरियडची सुरवात...\nमका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...\nनोंदी ठेवून करा शेतीचे नियोजनशेतीच्या नोंदी या अनुभव समृद्ध करण्यासाठी कामी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-loanwaiver-payment-reversed-without-reason-goverment-3244", "date_download": "2018-08-19T23:06:31Z", "digest": "sha1:PEWB77J3PPDM7CGW63MOD2C34MNHKHJK", "length": 17276, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, loanwaiver payment reversed without reason by goverment | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्जमाफीची जमा झालेली रक्कम, पुन्हा काढून घेतली\nकर्जमाफीची जमा झालेली रक्कम, पुन्हा काढून घेतली\nगुरुवार, 23 नोव्हेंबर 2017\nपंढरपूर, जि. सोलापूर : कर्जमाफीच्या अंमलबावणीतील घोळ अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. पंढरपूर तालुक्‍यातील उपरी येथील देवानंद गणपत जगदाळे आणि गादेगाव येथील शेतकरी अर्जुन शंकर कदम यांच्या खात्यावर कर्जमाफी योजनेनुसार शासनाकडून पैसे जमा करण्यात आले; परंतु कोणतेही कारण न दाखवता या दोन्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली रक्कम शासनाकडून पुन्हा काढून घेण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी औटघटकेची ठरली आहे. या निर्णयामुळे कर्जमाफीच्या घोळावर पुन्हा एकदा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nपंढरपूर, जि. सोलापूर : कर्जमाफीच्या अंमलबावणीतील घोळ अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. पंढरपूर तालुक्‍यातील उपरी येथील देवानंद गणपत जगदाळे आणि गादेगाव येथील शेतकरी अर्जुन शंकर कदम यांच्या खात्यावर कर्जमाफी योजनेनुसार शासनाकडून पैसे जमा करण्यात आले; परंतु कोणतेही कारण न दाखवता या दोन्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली रक्कम शासनाकडून पुन्हा काढून घेण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी औटघटकेची ठरली आहे. या निर्णयामुळे कर्जमाफीच्या घोळावर पुन्हा एकदा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nउपरी येथील देवानंद गणपत जगदाळे यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेच्या गादेगाव शाखेतून ६४ हजार ४०१ रुपये कर्ज घेतले होते. शासनाने कर्जमाफी योजना जाहीर केल्यानंतर श्री. जगदाळे यांच्या खात्यावर ३१ ऑक्‍टोबर रोजी कर्जाची रक्कम जमा झाली. त्यामुळे बॅंकेने जगदाळे त्यांना कर्जखाते संपल्याचे मोबाईलवर मेसेज पाठवून कळवले. परंतु १३ नोव्हेंबर रोजी बॅंकेने जगदाळे यांना त्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेण्यात आली असल्याचे बॅंकेत प्रत्यक्ष दाखवून दिले. जगदाळे यांच्याप्रमाणेच गादेगाव येथील अर्जुन शंकर कदम यांनाही शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ झाला होता. त्यांना ५६ हजार ५१६ रुपये कर्जमाफी मिळाली होती. परंतु श्री. कदम यांनाही त्यांच्या खात्यातील रक्कम शासनाने परत काढून घेतली असल्याचे बॅंकेने कळवले आहे.\nकोणतीही सूचना न देता या दोन्ही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी योजनेनुसार बॅंकेत जमा करण्यात आलेली रक्कम परत घेण्यात आली असल्याने या दोन्ही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात श्री. जगदाळे यांना विचारले असता ते म्हणाले, कर्जमाफी मिळाल्याने दिलासा मिळाला होता, परंतु अवघ्या १२ दिवसांनंतर कर्जमाफीची रक्कम पुन्हा शासनाकडून काढून घेतली गेल्याने, आता परत आपल्या खात्यावर कर्जाची रक्कम दिसू लागली आहे. आपल्याला संपूर्ण कर्जमाफी मिळावी, ही अपेक्षा आहे.\nश्री. जगदाळे यांच्या खात्यावर ३१ ऑक्‍टोबर रोजी कर्जमाफी योजनेनुसार पैसे जमा झाले होते; परंतु १३ नोव्हेंबर रोजी पुन्हा त्यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम दाखवली गेली आहे. या संदर्भात आपणही माहिती घेत आहोत.\n- शिवाजी रायभान, शाखाधिकारी, विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक\nपंढरपूर सोलापूर कर्ज कर्जमाफी विदर्भ कोकण\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी\n२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे सरासरी वार्षिक\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची...\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी\nब्रॉयलर्सचा बाजार श्रावणातही किफायती, तेजी टिकणार\nसंतुलित पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात श्रावण महिन्यातही ब्रॉयलर\nवायदे बाजारातून शेतमाल विक्री व्यवस्था बळकटीचे...\nउत्पादन शेतकऱ्यांच्या हाती असले तरी विक्री आणि तत्पश्चात विपणन व्यवस्थेमुळे तो अनेकवेळा प\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/moeen-ali-stars-taking-six-wickets-as-england-crush-south-africa-by-211-runs-at-lords/", "date_download": "2018-08-19T23:03:44Z", "digest": "sha1:5OVQDTARK6X6JQJGBXF45LCZRRRMX4LO", "length": 6054, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहिल्या कसोटी सामन्यात आफ्रिका पराभूत -", "raw_content": "\nपहिल्या कसोटी सामन्यात आफ्रिका पराभूत\nपहिल्या कसोटी सामन्यात आफ्रिका पराभूत\nइंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी सामन्यात इंग्लंडने चौथ्या दिवशी आफ्रिकेचा २११ धावांनी पराभव केला. ऐतिहासिक लॉर्ड मैदानावर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात जिंकण्यासाठी आफ्रिकेसमोर ३११ धावांचे लक्ष होते, परंतु मोईन अलीच्या जबदस्त गोलंदाजीच्या जोरावर आफ्रिकेचा संघ ११९ धावांवर सर्वबाद झाला.\nजो रूटचा कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता. पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ६ गडी बाद करणाऱ्या मोईन अलीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.\nया विजयासह इंग्लंडनने चार कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली अाहे. पुढील सामना ट्रेंट ब्रिज येथे १४ जुलै पासून सुरु होईल.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-88-farmer-suicides-nashik-district-nashik-1882", "date_download": "2018-08-19T23:04:55Z", "digest": "sha1:JY764SHJIINK6BWCWY5ZWBWKGA4GJH2Q", "length": 16083, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 88 farmer suicides in Nashik District, Nashik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्ह्यात ८८ शेतकऱ्यांनी संपविले जीवन\nनाशिक जिल्ह्यात ८८ शेतकऱ्यांनी संपविले जीवन\nमंगळवार, 10 ऑक्टोबर 2017\nनाशिक : नापिकी, शेतमालाचे घसरलेले भाव अशा विविध कारणांमुळे नाशिक जिल्ह्यात चालू वर्षी ८८ शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. आत्महत्याग्रस्तांमध्ये ५० टक्के युवा शेतकरी आहेत. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक १४ आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या १७ वर्षांत चालू वर्षी सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे.\nनाशिक : नापिकी, शेतमालाचे घसरलेले भाव अशा विविध कारणांमुळे नाशिक जिल्ह्यात चालू वर्षी ८८ शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. आत्महत्याग्रस्तांमध्ये ५० टक्के युवा शेतकरी आहेत. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक १४ आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या १७ वर्षांत चालू वर्षी सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे.\nगत तीन ते चार वर्षांपासून अस्मानी संकट, तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळलेला जिल्ह्यातील शेतकरी सरतेशेवटी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहे. दरवर्षी शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीत वाढ होताना दिसून येत आहे. गतवर्षी ८७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. यंदा मात्र, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच ८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहेे. वाढलेली ही आकडेवारी राजकीय नेत्यांसह जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे.\nजिल्ह्यात यंदा मालेगावमध्ये सर्वाधिक १४ शेतकऱ्यांनी जीवनप्रवास संपविला आहे. त्याखालोखाल निफाड, बागलाण व नांदगाव तालुक्यात प्रत्येकी ११ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. एकीकडे निफाडसारख्या सधन तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा वाढत असताना पेठ आणि इगतपुरी तालुक्यात मात्र आत्महत्येची आकडेवारी शून्य आहे.\nसुरगाण्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या ही जिल्हा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. गतवर्षी प्रशासनाने विविध तालुक्यांमध्ये गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी समुपदेशन कॅम्प घेतले होते. या कॅम्पच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेतानाच त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले होते. परंतु, यंदा असे कोणतेही कॅम्प आयोजित केल्याचे पाहावयास मिळत नाही.\nदुसरीकडे सुमारे तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आत्महत्या रोखण्यासाठी ग्रामपंचायतींची मदत घेण्याचे सूतोवाच केले होते. मात्र, ही घोषणादेखील हवेतच विरली आहे. शेतकरी आत्महत्येचा वाढता आलेख बघता आता तरी त्या रोखण्यासाठी प्रशासन जागे होणार का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.\nनाशिक आत्महत्या मालेगाव प्रशासन बागलाण शेती शेतकरी आत्महत्या\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी\n२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे सरासरी वार्षिक\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची...\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी\nब्रॉयलर्सचा बाजार श्रावणातही किफायती, तेजी टिकणार\nसंतुलित पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात श्रावण महिन्यातही ब्रॉयलर\nवायदे बाजारातून शेतमाल विक्री व्यवस्था बळकटीचे...\nउत्पादन शेतकऱ्यांच्या हाती असले तरी विक्री आणि तत्पश्चात विपणन व्यवस्थेमुळे तो अनेकवेळा प\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे...२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे...\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...\nखरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...\nडाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...\nअतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nचंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...\nकेरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...\nकधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...\nमराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...\nग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/watch-sri-lanka-batsman-chamara-silva-attempt-at-a-bizarre-shot-ends-in-embarrassment/", "date_download": "2018-08-19T23:06:07Z", "digest": "sha1:CQV2TVW7S2ZU7YEZ4YZYHZD2CSM3YURN", "length": 7384, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "व्हिडिओ: स्टंपच्या पाठीमागे जाऊन त्याने चेंडू मारण्याचा केला प्रयत्न, परंतु झाले भलतेच -", "raw_content": "\nव्हिडिओ: स्टंपच्या पाठीमागे जाऊन त्याने चेंडू मारण्याचा केला प्रयत्न, परंतु झाले भलतेच\nव्हिडिओ: स्टंपच्या पाठीमागे जाऊन त्याने चेंडू मारण्याचा केला प्रयत्न, परंतु झाले भलतेच\nकोलंबो | श्रीलंकेचा क्रिकेटपटू चमारा सिल्वाने विश्वास बसणार नाही अशी गोष्ट क्रिकेटमध्ये केली आहे.त्याने क्रिकेटच्या इतिहासातील विश्वास बसणार नाही असा एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला.\nत्याने यष्टींच्या मागे जाऊन चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला.परंतु या प्रयत्नात तो त्रिफळाचीत झाला.\nहा विचित्र प्रकार पी सारा मैदानावर मेरीकॅन्टिले क्लबच्या एमआयएस ऊनीचेला विरुद्ध तीजय लंका सामन्यात झाला. ह्या व्हिडिओमध्ये असे स्पष्ट दिसत आहे की जेव्हा गोलदांज चेंडू टाकण्यासाठी मैदानावर धावला तेव्हा चमारा सिल्वा यष्टीच्या पाठीमागे धावत गेला. परंतु चेंडू टोलवणारा त्यापूर्वीच त्याने यष्टीचे वेध घेतले होते.\nह्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात क्रिकेटच्या खेळ भावनेच्या विरुद्ध वागल्याबद्दल त्याला श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दोन वर्षांची बंदी घातली होती. परंतु नंतर त्याला यातून सूट देण्यात आली होती.\nचमारा सिल्वा श्रीलंकेकडून ११ कसोटी, ७५ वनडे आणि १६ टी२० सामने खेळला आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-swabhimani-corporation-election-115641", "date_download": "2018-08-19T22:43:41Z", "digest": "sha1:U3UQSOLQVHHS4HH6MCOBKUKKX3JLH6CX", "length": 12042, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Swabhimani in corporation election स्वाभीमानी उतरणार सांगलीच्या आखाड्यात | eSakal", "raw_content": "\nस्वाभीमानी उतरणार सांगलीच्या आखाड्यात\nशुक्रवार, 11 मे 2018\nसांगली - \"शिवार ते संसद' प्रवास केलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी ऊस पट्ट्यातील राजकारणाबरोबर आता शहरी राजकारणातही पक्षाला उतरवण्याचे ठरवले आहे. त्यांचा स्वाभिमानी पक्ष सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची निवडणूक लढवणार आहे.\nसांगली - \"शिवार ते संसद' प्रवास केलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी ऊस पट्ट्यातील राजकारणाबरोबर आता शहरी राजकारणातही स्वाभीमानी पक्षाला उतरवण्याचे ठरवले आहे. त्यांचा स्वाभिमानी पक्ष सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी समविचारी पक्ष, अर्थात आम आदमी आणि स्थानिक सांगली सुधार समितीसोबत आघाडीच्याही चर्चा सुरु आहेत.\nस्वाभिमानी पक्षाची शेट्टींनी नव्याने बांधणी केली आहे. त्यानंतर प्रभाव क्षेत्रातील ही पहिलीच निवडणूक होत आहे. स्वाभिमानीचा आजवरचा प्रभाव हा ऊसपट्ट्यात व ग्रामीण भागात राहिला आहे. जयसिंगपूर, इस्लामपूर अशा शहरांत संघटनेने नशीब आजमावले, मात्र त्याला तेथे फार मोठे यश आले नव्हते. यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत ते उतरणार आहेत.\nयाबाबत पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, \"\"समविचारी पक्षांसोबत आम्ही आघाडी करू. तरुण कार्यकर्त्यांना संधी देऊ. स्वच्छ चारित्र्य हाच मुख्य निकष असेल. डॉक्‍टर, इंजिनिअर, वकिल, सामाजिक कार्यकर्ते मैदानात उतरवू. एक वोट, एक नोट या पद्धतीने निधी संकलित करू. पैसे खर्च करणार नाही, पैसे मिळवणार नाही, अशी शपथ घेऊन लढू. खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी हितासाठी आजवर लढा दिला. महापालिका क्षेत्रात आम्ही पहिल्यांदाच उतरत आहोत, कारण इथले राजकारण दुषित झाले आहे. त्याला विरोध केलाच पाहिजे.''\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nकेरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईत 40 टन खाद्यपदार्थ जमा\nमुंबई- एकटा माणूस काहीही शकत नाही, असा विचार करून आपण बहुतेक वेळा गप्प बसतो. मात्र सांताक्रूझच्या रिंकू राठोड यांनी केरळच्या आपदग्रस्तांसाठी मदत...\nचिपीत पहिले विमान उतरणार 12 सप्टेंबरला\nमालवण - चिपी विमानतळावर 12 सप्टेंबरला पहिले विमान उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली. खासदार...\nबारामतीच्या टंचाईग्रस्त भागात शिरसाई योजनेचे आवर्तन सुटले\nउंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात शिरसाई उपसा जल सिंचन योजनेचे पाण्याचे आवर्तन नुकतेच सोडण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%B0", "date_download": "2018-08-19T23:38:31Z", "digest": "sha1:JJE7KDUSGFXD2COJLWTZEM7PIYBT4OBQ", "length": 4706, "nlines": 65, "source_domain": "palakneeti.org", "title": "चालू खेळघराच्या कामात भर | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nचालू खेळघराच्या कामात भर\nमाध्यमिक गटातल्या मुलींची शाळा सकाळी तर मुलांची शाळा दुपारी असते. सायंकाळी मुलं अभ्यासाला कंटाळतात. मुली मात्र दुपारी घरी जाऊन, जेवून ताज्यातवान्या होऊन खेळघरात येतात. हायस्कूलच्याही शाळा काही मुलांच्या सकाळी तर काहींच्या दुपारी आहेत. खेळघराची वेळ तीननंतरची होती त्यामुळे दुपार शाळेतल्या मुलांवर अन्याय होतोय असे वाटले. म्हणून खेळघर आणि आनंदसंकुल दोन्ही जागी सकाळचे वर्ग सुरू केले.\nखेळघरात हायस्कूलच्या मुला-मुलींच्या सकाळच्या वर्गाची जबाबदारी वाटून घेतली. आनंदसंकुलमधल्या सकाळगटाची जबाबदारी रेशमा लिंगायतने घेतली. आठवी ते दहावी गटाला औपचारिक अभ्यासातल्या मदतीची गरज अधिक असते. या गरजेनुसार सकाळी इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास-भूगोल असे वर्ग सुरू झाले.\n‹ नवी आव्हाने, नवे प्रकल्प up औपचारिक विषयांच्या अनौपचारिक शिक्षणाची घडी बसवणे ›\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/sachin-will-return-dormant-hope-villagers-vanad-134138", "date_download": "2018-08-19T23:21:02Z", "digest": "sha1:ACYQM5JC6WTBR5NG5CK72OIBKBT6OGYK", "length": 12751, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sachin will return Dormant hope for the villagers of Vanad सचिन परत येईल! वणंदच्या ग्रामस्थांना सुप्त आशा | eSakal", "raw_content": "\n वणंदच्या ग्रामस्थांना सुप्त आशा\nरविवार, 29 जुलै 2018\nआमचा सचिन गेलाच नाही, अपघाताची माहिती आम्ही टीव्हीवर पाहिली, परंतु आम्हाला अद्यापही विश्‍वास आहे. सचिन जिवंत आहे' तो परत येईल, अशी सुप्त आशा वणंदमधील ग्रामस्थांनी व्यक्त केली.\nःखेड - \"आमचा सचिन गेलाच नाही, अपघाताची माहिती आम्ही टीव्हीवर पाहिली, परंतु आम्हाला अद्यापही विश्‍वास आहे. सचिन जिवंत आहे' तो परत येईल, अशी सुप्त आशा वणंदमधील ग्रामस्थांनी व्यक्त केली.\nदापोली येथील कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहल महाबळेश्‍वर येथे निघाली होती. जाताना या बसला महाबळेश्‍वर येथील आंबेनळी घाटात अपघात झाला. अपघातात वणंद येथील सचिन गुजर हे कृषी विद्यापीठाच्या बांधकाम विभागात कार्यरत होते. सचिन यांचे काही नातेवाईक या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाण्यासाठी निघाले. सचिन यांच्या अपघाती जाण्याने वणंद गावावर शोककळा पसरली आहे.\nही दुर्दैवी घटना टीव्हीवर पाहिली, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परंतु आमचा सचिन या अपघातात गेलाच नाही, अशी आशा सचिनचे चुलते अनंत गुजर यांनी बोलून दाखविली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गावातील सर्व ग्रामस्थांनी सचिनच्या घराकडे धाव घेतली. त्यांच्या घरी वृद्ध वडील, सचिनची पत्नी व दोन लहान मुले आहेत. सचिन हा पायाने थोडासा अपंग होता. परंतु त्याने त्याचे अपंगत्व त्याच्या कामाच्या कधीही आड येऊ दिले नाही.\nगावातही सचिन खूपच कृतिशील होता. गावच्या अमर विचार मंडळाचा तो उपाध्यक्ष होता. गावच्या सर्वच कार्यक्रमामध्ये तो हिरिरीने सहभागी होत असे. आज पहाटे सहलीला जाताना पत्नी व वडिलांना तो उद्या (ता. 29) परत येईन असे सांगून गेला होता, अशी माहिती सचिनचे चुलते अनंत गुजर यांनी दिली. सचिनचा चुलत भाऊ अविनाशला ही घटना समजल्यानंतर तो तत्काळ काही मित्रमंडळींना घेऊन घटनास्थळी गेला आहे. या संदर्भात गावातील काही ग्रामस्थांना विचारले तर त्यांनी सांगितले, की अद्यापही प्रशासनाने तो मृत पावला असे जाहीर केले नाही. त्यामुळे आमचा सचिन अद्यापही जिवंत आहे.\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल नागपूर : अग्निशमन यंत्रणा नसलेल्या बहुमजली इमारतींचे पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याच्या मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार...\nकोरेगाव रस्त्यावर विक्रेत्यांचा ‘विसावा’\nसातारा - सातारा शहर व परिसराला लागलेली अतिक्रमणाची वाळवी दिवसेंदिवस पोखरू लागली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते अतिक्रमणग्रस्त झाले असून, आता तेच लोन...\nखाद्य पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू\nखाद्य पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू नागपूर : शनिवारी रात्री हिंगणा मार्गावर खाद्यपदार्थाच्या डिलेव्हरीनंतर परतताना एका तरुण...\nkerala floods: मुंबई, पुणे, ठाणे येथून केरळसाठी मदत\nठाणे : पावसाने थैमान घातल्याने केरळमधील जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले आहे. केरळवासीयांच्या मदतीसाठी ठाण्यातील म्युज संस्थेने मदतीचा हात देऊ केला आहे....\nपती मेल्याच्या तीन वर्षानंतर बाळाने घेतला जन्म\nमुंबई- बंगळूरमध्ये काम करत असलेल्या एका महिलेचा दुःखाचा दिवसच तिच्यासाठी आनंदाचा बनला आहे. ज्या दिवशी तिने आपल्या पतीला गमावले, त्याच दिवशी तब्बल तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2018-08-19T23:32:28Z", "digest": "sha1:VAJKRH45NQZYSW7YESU7JKLXVFIIZVVD", "length": 7220, "nlines": 88, "source_domain": "palakneeti.org", "title": "दिवाळी २०१० | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nया अंकाचं मुखपृष्ठ आमच्यासाठी ‘खास’ आहे. पालकनीतीच्या खेळघरातल्या काही मुलांच्या कलाकृती त्यावर दिसत आहेत. त्यांच्या दादानं - विनय धनोकरनं मातीकाम शिकायला सुरुवात केली आहे. हे तंत्र तो आत्मसात करायला लागलाय. ‘आम्हाला पण दाखव ना कसं करायचं’ म्हणताना एक दिवस तो भिजवलेली माती घेऊनच आला. छोट्या छोट्या टाइल्स कशा बनवायच्या, त्याच्यावर नक्षी कशी करायची हे त्यानं छान सांगितलं - दाखवलं. बबन पवार, अमित पवार, अनिल सोनावणे, अक्षय लोंढे, ऐश्वर्या यादव, शुभांगी जाधव, माया गायकवाड, सुगंधी पासलकर ही सारी मुलं त्याच्याबरोबर काम करताना रमून गेली. या सगळ्यांच्या पहिल्या टाइल्स आपण मुखपृष्ठावर पाहतो आहोत.\nपालकनीती - ऑक्टोबर नोव्हेंबर २०१०\nसंवादकीय - दिवाळी २०१०\nआता बोला (कविता) ...\nकाही क्षणांची स्तब्धता ...\nगाव, गोठा, सेलफोन, सायबर ...\nगेली द्यायची राहून ...\nबदलांना सामोरे जाताना ...\nलाईफमें आगे निकलना है, बस \nविषय निवडा..उत्सवचंगळवाद चित्र व दृश्यकलाविषयकपर्यावरणपालकत्वपुस्तक परिचयबालशिक्षणबालसाहित्यमाहिती-तंत्रज्ञान मुलांचे आरोग्यवेबसाईट परिचयव्यक्ती परिचयश्रम संस्था परिचय स्वमग्नता० ते ६ वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी६ ते १२ वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी१२ वर्षांपुढील मुलांच्या पालकांसाठीparentingदिवाळी अंकशिक्षकांसाठीभाषा शिक्षणलैंगिकता शिक्षणमूल्य-शिक्षणशिक्षणशिक्षण - माध्यमसंवादकीयसामाजिक प्रश्न राजकीय प्रश्न खेळघरमुलांचा विकासबालकांचे हक्कप्रश्न पालकांचेमानवी नातीस्त्री-पुरुष समानता स्त्रीवादी भूमिका अनुभवात्मककथा-ललितकला, साहित्य, संगीतकविताखेळप्रतिसादसंवादआमिष आणि शिक्षाशिस्तसर्जनशीलतासामाजिक पालकत्वस्पर्धास्वातंत्र्य आणि जबाबदारी\nशब्दानुसार (शब्दानुसार आपण लेख शोधू शकता.)\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/increasing-risk-cancer-due-changing-lifestyle/", "date_download": "2018-08-19T23:48:32Z", "digest": "sha1:QH57XXMUEAEF42YENQT5JEA6CQ3X6S46", "length": 49817, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Increasing Risk Of Cancer Due To Changing Lifestyle | बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचा वाढतोय धोका | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nबदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचा वाढतोय धोका\nबदलत्या जीवनशैलीमुळेच कर्करोगाचा धोका अधिक वाढतोय, हे डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधी स्नेहा मोरे यांच्याशी ‘कॉफी टेबल’ मुलाखतीत बोलताना स्पष्ट केले.\nसर्वसामान्य नागरिकांच्या मनातील कर्करोगाविषयीची भीती दूर व्हावी व जनजागृती व्हावी, यासाठी ४ फेब्रुवारी ‘जागतिक कर्करोग दिन’ पाळला जातो. ज्या रुग्णांना नव्यानेच कर्करोगाचे निदान झालेले आहे, त्यांनी खचून न जाता कॅन्सरवर मात करावी, कर्करोगाविषयी माहिती जाणून घ्यावी, यासाठी ‘कर्करोग म्हणजे मृत्यू’ ही भीती न राहता, त्याच्या उच्चाटनासाठी मनोबल वाढावे, या अनुषंगाने टाटा रुग्णालयाचे कर्करोग शस्त्रक्रिया प्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी कर्करोगाविषयी ‘लोकमत’शी सविस्तर चर्चा केली. कॅन्सरबाबत माहिती आणि उपचारांपेक्षा लोकांच्या मनात भीतीच अधिक आहे. कर्करोगाच्या निदानानंतर रुग्णांसह परिवारातील लोकांवर त्याचा खूप परिणाम होत असतो. अनेक रुग्ण सकारात्मक पद्धतीने कर्करोगाशी लढा देत, नव्या उत्साहाने पुन्हा आयुष्य जगतात. तथापि, कर्करोग टाळणे हाच कर्करोगावरील प्रतिबंध असल्याचे डॉ. श्रीखंडे यांनी सांगितले. प्रत्येकानेच स्वत:साठी काही वेळ द्यावा. बदलत्या जीवनशैलीमुळेच कर्करोगाचा धोका अधिक वाढतोय, हे डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधी स्नेहा मोरे यांच्याशी ‘कॉफी टेबल’ मुलाखतीत बोलताना स्पष्ट केले.\n- कर्करोगाचे प्रमाण अलीकडे वाढतेय, हे कशामुळे\nकर्करोग वाढण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. कर्करोगाचे प्रमाण वाढलेय, हे खरे आहे. मात्र, हे प्रमाण कर्करोगाच्या निदानामुळे अधिक वाटत आहे. इंटरनेटसारखा माहितीचा स्रोत हाती आल्याने या पद्धतीचे चित्र दिसून येते. पूर्वी कर्करोगाचे निदान उशिरा व्हायचे, पण आता ही परिस्थिती बदलली आहे. लोकांची आजाराविषयी जाणीव वाढली आहे. अजूनही कर्करोग रुग्णांची अचूक संख्या उपलब्ध नाही. मात्र, निदानाचे प्रमाण वाढल्याने ‘कर्करोग’ हा शब्द सहज ऐकू येतो. कर्करोग ही वातावरणीय समस्या आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे एकूणच आजारांचे प्रमाण वाढले आहे. मधुमेह, उच्चरक्तदाब वा कर्करोग होणे हे जीवनशैलीशी निगडित आजार आहेत. हवा, खाणे-पिणे, व्यायाम या तीन गोष्टींची काटेकोरपणे काळजी घेतली, तर सहजासहजी कर्करोग होत नाही. विविध आजारांचा सामना करण्यासाठी शरीराला सक्षम रोगप्रतिकारक शक्तीची गरज असते, त्यामुळे आजारांवर मात करण्यास मदत होते, पण तीच सध्या वेगाने ढासळत चालली आहे.\n- कर्करोग कोणत्या प्रमुख कारणांमुळे होतो\nधूम्रपान करणे, मद्यपान करणे, तंबाखूचे सेवन करणे अशा घातक सवयींमुळे कर्करोग निश्चितपणे होतो. खरे तर कोणत्याही गोष्टीचे अतिप्रमाण कर्करोगाला कारणीभूत ठरते. याशिवाय, प्रदूषित हवेमुळेही कर्करोग संभवतो. हल्ली व्यायामाची आवड आणि मैदानी खेळांना प्रोत्साहन दिले जात नाही. एकीकडे आॅलिम्पिक पदाची आशा करतो. मात्र, त्यासाठी पोषक क्रीडा संस्कृती विकसित केली जात नाही. साधारण ३० वर्षांपूर्वी धूम्रपान, मद्यपान हानिकारक आहे, याविषयी ज्या पद्धतीने माहिती व जनजागृती व्हायची, त्याचा आता मोठ्या प्रमाणात अभाव आहे, हे खेदजनक आहे. पूर्वी अन्नाचा तुटवडा असायचा, आता अन्न उपलब्ध आहे. मात्र, पाश्चिमात्यांचे अनुकरण करून चुकीचा आहार आपण घेतो. सध्या सर्वत्र चरबीयुक्त आहाराचे सेवन वाढले आहे, यामुळे वजन अधिकाधिक वाढते. लठ्ठपणा आणि अतिलठ्ठपणा हीदेखील कर्करोगामागील कारणे आहेत. शरीराला व्यायामाची, श्रमाची गरज असते, परंतु आपण ते करत नाही. शरीरात कर्बोदके, प्रथिने आणि चरबीचा समतोल राखला पाहिजे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तरुण पिढीचे ‘फास्टफूड’वर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढलेय. त्यामुळे गेल्या १० वर्षांत महानगरांमध्ये स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे.\n- कोणत्या कर्करोगाचे प्रमाण अधिक दिसून येते\nडोके, मान आणि तोंडाचा कर्करोग सामान्यत: आढळतो. त्याचप्रमाणे, महिलांमध्ये आढळून येणाºया स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाणही बºयापैकी आहे. या कर्करोगांच्या प्रकारानंतर सर्वांत कमी प्रमाण स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे दिसून यायचे, पण जीवनशैली बदलली, शहरीकरण वाढतेय, त्यामुळे स्वादुपिंडाचा कर्करोग डोके वर काढतोय. गर्भाशयाच्या ग्रिवेच्या कर्करोगाचे प्रमाणही कमी होत आहे. तथापि, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागांत मोठ्या आतड्यांचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे, सध्याच्या आहारामुळे बद्धकोष्ठता वाढत आहे. खरं म्हणजे बद्धकोष्ठता हा आजार नाही. पालेभाज्या न खाणे, कोशिंबिरीचा रोजच्या आहारात समावेश नसणे, त्यामुळे हा त्रास संभवतो.\n- कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी कोणती पावले उचलणे गरजेचे आहे\nकर्करोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शालेय अभ्यासक्रमात कर्करोगाविषयी माहितीचा समावेश केला पाहिजे. जेणेकरून, ही माहिती लहान वयातच विद्यार्थ्यांना मिळाली, तर महाविद्यालयीन वयात ही पिढी जागरूक होईल. या माध्यमातून धूम्रपान, तंबाखू खाणे या सवयींवर आळा बसेल. आपल्याकडे धूम्रपानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेय. विशेषत: महिलांमध्ये हे प्रमाण धक्कादायकरीत्या वाढतेय. त्याचप्रमाणे, आपण दैनंदिन चुकीच्या सवयींवर नियंत्रण आणले पाहिजे. निसर्गचक्राच्या विरोधात जाऊन कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. अपवादात्मक वेळा आनुवंशिक असमतोलामुळेही कर्करोगाची शक्यता असते.\n- सध्या देशात कर्करोगाची स्थिती कशी आहे\nकर्करोगाविषयी प्रतिबंधात्मक धोरण, प्रतिबंध, निदान या टप्प्यांवर विशेष काम सुुरू आहे. त्याचप्रमाणे, कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास तो बरा होण्याची शक्यता वाढत जाते. त्यामुळे जनजागृतीवर भर दिला जात आहे. यानंतर कर्करोग रुग्णाला मिळणाºया आरोग्यसेवांवर स्वास्थ्य सुधारणेही अवलंबून असते. टाटा रुग्णालयात अन्य देशांच्या तुलनेत चांगली सेवा दिली जाते. मात्र, अजूनही आपल्याकडे संशोधनाला तितकासा वाव नाही. आपल्याकडे सर्वोत्कृष्ट संशोधक आहेत, उत्तम संकल्पनाही आहेत. मात्र, त्यांच्या अंमलबजावणीत देश पिछाडीवर आहे. याचे मूळ शिक्षण पद्धतीत आहे. आपला अभ्यासक्रम पूर्णपणे स्मरणशक्तीवर अवलंबून आहे. याच समीकरणावर हुशारीचे मोजमाप केले जाते. त्यामुळे लहान वयातच संशोधनापासून, नवीन शोधण्यापासून ही पिढी दुरावत आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही संशोधनाला वाव दिला जात नाही. संशोधनाच्या शाखा, त्यासाठीचे प्रोत्साहन दिले जात नाही, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आजही निराशाजनक स्थिती आहे. टाटा रुग्णालयात संशोधनाला वाव दिला जात आहे. थोडासा विलंब झाला. मात्र, पुढील १० वर्षांत यात नक्कीच शिखर गाठलेले असेल. याची दुसरी बाजू अशी की, संशोधनापेक्षा कर्करोग रुग्णांच्या उपचार आणि सेवेवर अधिक भर दिला जातो, तर अमेरिकेत, युरोपमध्ये डॉक्टरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तिथे संशोधन क्षेत्र अग्रेसर आहे. आपल्याकडे २ हजार व्यक्तींमागे एक डॉक्टर अशी स्थिती आहे, अमेरिकेत ही संख्या ३९० रुग्णांना एक डॉक्टर अशी आहे. संशोधक कसे तयार करायचे याविषयी आम्ही गांभीर्याने विचार करतोय. सद्यस्थितीला टाटा रुग्णालयाचे ५५-६० टक्के माजी विद्यार्थी देशाच्या कानाकोप-यात कर्करोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे २ हजार रुग्णांसाठी एक डॉक्टर हे प्रमाणही कमी करून हजार रुग्णांसाठी एक डॉक्टर व्हावे, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.\n- टाटात बंगाल, ओडिशामधून येणा-या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे, याचे कारण काय\nहोय. बंगाल, ओडिशा राज्यांतून अधिक रुग्ण येत असतात. तिथे कर्करोगाचे प्रमाणही जास्त आहे आणि त्या ठिकाणी योग्य सेवा-सुविधा, उपचार पद्धतींचा अभाव आहे. टाटामध्ये ३९ टक्के रुग्ण मुंबई आणि महाराष्ट्रातून येतात. उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा आणि ईशान्य भारतातून आपल्याकडे अधिक रुग्ण येतात. येथील काही कर्करोग केवळ त्याच प्रदेशांत आढळतात. त्याचप्रमाणे, देश-परदेशांतून म्हणजेच आफ्रिका, श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश येथून बरेच रुग्ण उपचारांसाठी येतात.\n- टाटा रुग्णालयाच्या विस्ताराचा काही विचार आहे का\nगेल्या वर्षी ६४ हजार नव्या रुग्णांची नोंद टाटा रुग्णालयात करण्यात आली, तर गेल्या ५ वर्षांत ५ लाख रुग्ण टाटा रुग्णालयात उपचारांसाठी ये-जा करत असतात. टाटा रुग्णालयाच्या वातावरणातील सेवा-संस्कृती ही अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे येथील विश्वासार्हता टिकून आहे आणि दिवसेंदिवस अधिक दृढ होते आहे. मात्र, एकाच ठिकाणी अशा पद्धतीची सेवा देण्याऐवजी आम्ही टाटा रुग्णालयाच्या विस्तार प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबईत हाफकिनच्या ५ एकर जागेवर ६०० बेड्सचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. याशिवाय वाराणसीला नवे रुग्णालय उभारत आहोत. पंजाबमध्येही तेथील राज्य शासनाने नव्या रुग्णालयासाठी पुढाकार घेतलाय, तर विशाखापट्टणमला नवीन रुग्णालय बांधून तयार आहे. कोलकात्यालाही टाटा मेडिकल सेंटर या खासगी संस्थेने सेवा सुरू केली आहे. गेल्या वर्षी या रुग्णालयात १४ हजार नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मात्र, यामुळे टाटावरील भार काही प्रमाणात हलका होण्यास मदत होईल.\n- कर्करोग बरा होण्याचे टप्पे कसे असतात\nकर्करोग कोणत्या टप्प्यावर आहे, त्यावरून तो १०० टक्के बरा होणार की नाही हे अवलंबून असते. लवकर निदान झाले की, तो बरा होण्याची शक्यता अधिक असते. कर्करोगाच्या उपचार प्रक्रियेसाठी ‘मल्टिडिसिप्लिनरी केअर’ महत्त्वाची भूमिका बजावते. यात रेडिओलॉजी, कर्करोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, पॅरामेडिकल स्टाफ अशा सर्वांचे एकत्र प्रयत्न रुग्ण बरे होण्यासाठी झटत असतात, तसेच सद्यस्थितीत ‘पर्सनालाइज्ड् मेडिसिन’ ही संकल्पनाही सध्या रूजू पाहतेय. यात प्रत्येक रुग्णाच्या आनुवंशिकता तपासून त्याप्रमाणे औषधोपचार दिले जातात.\n- इंटरनेटवरून आजारांविषयी माहिती घेणे कितपत योग्य आहे\nइंटरनेटवरून माहिती घेण्याचे प्रमाण वाढले आहे, बºयाचदा काही रुग्ण हे विषय खरेच नीट समजून घेतात. मात्र, काही वेळा या ‘सर्फिंग’मुळे चुकीच्या समजुती रुग्णांच्या मनात घर करतात. अशा वेळी डॉक्टरांना रुग्णांच्या मनातील नकारात्मक वाइब्स दूर करण्यासाठी समपुदेशन करावे लागते.\n- पॅरामेडिकल शाखेतील कोणत्या पद्धती उपयुक्त ठरतात\nआपल्या शरीरात ‘डिसिझ’ नव्हे, तर ‘डिस्टर्बन्सेस’ असतात, ते दूर करण्यासाठी पॅरामेडिकल शाखेतील विविध पद्धतींचा वापर करणे उपयुक्त ठरते. अनेकदा स्थितप्रज्ञ राहणारे रुग्ण, सकारात्मक मनाने उपचार घेणारे रुग्ण लवकर बरे होतात, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे या दृष्टीकोनातून योगा, श्वसनाचे व्यायाम करणे उपचार प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. रुग्णांच्या अशा सकारात्मक आणि शांत मनामुळे बºयाचदा त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि चमूलाही त्याची बरीच मदत होते.\n- जागतिक कर्करोग दिनानिमित्त काय संदेश द्याल\nप्रतिबंधात्मक उपाय, स्वच्छता, नियमित व्यायाम, योग्य आहार या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. केवळ कर्करोग दिनानिमित्त हे अंमलात आणून उपयोग नाही, तर दैनंदिन जीवनात याचा अवलंब केल्यास निश्चित कर्करोगाचा धोका टाळण्यास मदत होईल. मी आणि माझ्या चमूने आत्तापर्यंत हजारांहून यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत.\n- महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढलेय, त्याचे काय कारण\nस्तनपान न केल्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आणि मुख्य म्हणजे सुशिक्षित वर्गात हे अधिक असल्याचेही दिसून येते. याशिवाय, बºयाचदा भारतीय महिलांमध्ये आनुवंशिक असमोतल असल्यामुळे कर्करोगाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. लग्न उशिरा होणे, गर्भधारणेस विलंब होणे हेदेखील कर्करोगामागील कारणे मानली जात आहेत.\n- पेशंट नेव्हिगेशन कोर्सबद्दल थोडेसे सांगा\nटाटामध्ये कर्करोगाच्या रुग्णांचे वाढते प्रमाण आहे, त्यांच्या मदतीसाठी हा कोर्स डिझाइन करण्यात आला आहे. हा कोर्स म्हणजे ‘पेशंट नेव्हिगेशन’ या नावाने ओळखला जातो. हे कोर्सचे पहिलेच वर्ष असून, या माध्यमातून पदवीधर, पदव्युत्तर झालेले तरुण प्रवेश घेऊ शकतात. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना प्राथमिक माहिती देणे, त्यांना मदत-मार्गदर्शन करणे, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा म्हणून हे स्वयंसेवक/प्रतिनिधी कोर्सद्वारे घडविण्यात येणार आहे. या कोर्सविषयी संस्थेच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.\nVideo : मुंबईत शाळकरी मुलीची इमारतीच्या 8व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या\nपेनकिलरचं अधिक प्रमाणात सेवन केल्यास होतात हे नुकसान\nस्मरणशक्ती वाढवायची असेल तर 'हे' पदार्थ खाणे टाळा\nसासूने वाचविले सुनेचे प्राण\nदेशाला हवेत अटल भावनेचे सुसंस्कृत विरोधक\nवाजपेयींनी भाजपाला बनविले काँग्रेसचा समर्थ पर्याय\nअटलजींची टीका विरोधकांनाही भुरळ पाडणारी\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/loyas-death-case-now-chief-justice-step-summon/", "date_download": "2018-08-19T23:48:29Z", "digest": "sha1:GVJVRV74SSWXIUSQ77X32LU42OARHS2R", "length": 32398, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Loya'S Death Case Now Before The Chief Justice; Step For The Summon! | लोया मृत्यू प्रकरण आता प्रत्यक्ष सरन्यायाधीशांपुढे; समेटासाठीचे पाऊल! | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nलोया मृत्यू प्रकरण आता प्रत्यक्ष सरन्यायाधीशांपुढे; समेटासाठीचे पाऊल\nसर्वोच्च न्यायालयातील चार ज्येष्ठतम न्यायाधीशांच्या जाहीर नाराजीचे कारण ठरलेल्या न्यायाधीश बी. एच. लोया मृत्यू प्रकरणाची सुनावणी अखेर स्वत: करण्याचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांनी ठरविले आहे. न्यायाधीशांमधील वादात समेटाचा एक प्रयत्न असे याकडे पाहिले जात आहे.\nनवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयातील चार ज्येष्ठतम न्यायाधीशांच्या जाहीर नाराजीचे कारण ठरलेल्या न्यायाधीश बी. एच. लोया मृत्यू प्रकरणाची सुनावणी अखेर स्वत: करण्याचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांनी ठरविले आहे. न्यायाधीशांमधील वादात समेटाचा एक प्रयत्न असे याकडे पाहिले जात आहे.\nसोमवरी विविध खंडपीठांपुढे होणाºया कामकाजांची ‘कॉज लिस्ट’ शनिवारी सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झाली. त्यानुसार न्यायाधीश लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्यासाठीच्या दोन याचिका सरन्यायाधीश न्या. मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे क्र. ४५ व ४५ ए वर दाखविण्यात आल्या आहेत.\nगुजरातमधील सोहराबुद्दीन बनावट चकमक खटला चालविणारे मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्या. बी. एच.लोया यांचा १ डिसेंबर २०१४ रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. या खटल्यात इतरांखेरीज भाजपाध्यक्ष अमित शहा हेही आरोपी होते. लोया यांच्यानंतर नेमल्या गेलेल्या नव्या न्यायायाधीशांनी शहा यांना कालांतराने आरोपमुक्त केले होते.\nलोया यांच्या संशयास्पद मृत्यूची निष्पक्ष चौकशी करावी यासाठी मुंबईतील पत्रकार बंधुराज लोणे व दिल्लीतील एक सामाजिक कार्यकर्त्या तेहसीन पूनावाला यांनी दोन रिट याचिका सर्वोच्च न्यायालयात लगोलग केल्या. सुरुवातीस सरन्यायाधीशांनी ठरविलेल्या ‘रोस्टर’नुसार या दोन्ही याचिकांचे काम न्या. अरुण मिश्रा व न्या.मोहन शांतनगोदूर यांच्या खंडपीठाकडे दिले गेले होते. मात्र, १२ जानेवारी रोजी चार ज्येष्ठतम न्यायाधीशांनी कामकाजाच्या वाटपाच्या बाबतीत सरन्यायाधीश पक्षपात करतात व महत्त्वाची प्रकरणे, ज्येष्ठांना डावलून, कोणत्याही तर्कसंगत कारणांविना, कनिष्ठ न्यायाधीशांकडे देतात, असा आरोप केला. त्या दिवशी व १६ जानेवारी रोजी या याचिका या याच खंडपीठापुढे आल्या. मात्र या खंडपीठाने ‘सुयोग्य खंडपीठापुढे पाठवाव्या’, असा शेरा लिहून सुनावणीतून माघार घेण्याची आपली तयारी असल्याचे सूचित केले.\nशुक्रवारी या दोन्ही याचिकांचा सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे उल्लेख केला गेला, तेव्हा २२ जानेवारी रोजी रोस्टरनुसार सुयोग्य खंडपीठापुढे लावाव्या, असे निर्देश दिले गेले. नंतर सरन्यायाधीशांनी प्रशासकीय अधिकारात रोस्टर तयार करून या दोन्ही याचिका सोमवारी आपल्याच खंडपीठापुढे लावून घेतल्या.\nअरुण मिश्रा यांच्या माघारीमुळे झाले शक्य\nया दोन्ही याचिका न्या. अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाकडे असताना, रोस्टर बदलून, त्या त्यांच्याकडून काढून घेणे औचित्याचे ठरले नसते. न्या. अरुण मिश्रा व न्या. शांतनगोदूर यांनी स्वत:हून माघारीचे संकेत देत याचिका अन्य कोणापुढे लावण्याचे नमूद केले. म्हणूनच सरन्यायाधीशांना त्या स्वत:कडे लावून घेणे सुकर झाले.\nमात्र हे होण्याआधी न्या. अरुण मिश्रा यांनी १७ जानेवारी रोजी सकाळी चहासाठी झालेल्या न्यायाधीशांच्या अनौपचारिक बैठकीत, सरन्यायायाधीशांवर आरोप करण्याच्या ओघात, आपल्या प्रतिष्ठेला अकारण बट्टा लावल्याबद्दल चार ज्येष्ठ न्यायाधीशांना धारेवर धरले होते. एवढे होऊनही न्या. मिश्रा यांनी माघार घेण्यास तयार व्हावे, हा न्यायाधीशांमध्ये समेट करण्याच्या प्रयत्नांचा भाग मानला जात आहे.\nआधीच्या रोस्टरनुसार या याचिका दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे होत्या. आता नव्या रोस्टरनुसार त्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे दिल्या गेल्या आहेत. याचिका त्याच असूनही रोस्टर बदलले म्हणून खंडपीठावरील न्यायाधीशांची संख्या कशी व का बदलली जाते, हे मात्र लगेच स्पष्ट झाले नाही.\nCBI judge B.H Loya death caseCourtन्या. लोया मृत्यू प्रकरणन्यायालय\n...तर कर्मचाऱ्याच्या आत्महत्येसाठी बॉस दोषी नाही: सर्वोच्च न्यायालय\nनीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला पीएमएलए कोर्टाची मंजुरी\nदारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा ब्लेडने गळा कापणाऱ्यास जन्मठेप\nऔरंगाबाद हिंसाचारातील आरोपींना दुसऱ्या गुन्ह्यात अटक, सिटी चौक भागात तणाव\nपोलीस उपनिरीक्षकाला बलात्कार प्रकरणी सात वर्षे सक्तमजुरी\nरवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय\nथेट सहसचिवपदासाठी सहा हजारांहून जास्त अर्ज\nKerala Floods : राज्याकडून आणखी ३० टन सामग्री केरळला रवाना\nमणिशंकर अय्यर यांचे निलंबन काँग्रेसकडून रद्द\nदुर्मिळ योगायोग; पुढील ५ वर्षांत देशाचे ३ सरन्यायाधीश मराठी\nसिद्धूंच्या गळाभेटीवर नाराजी; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे खडे बोल\nKerala Floods : केरळच्या मदतीला २४ विमाने, ७२ हेलिकॉप्टर, इस्रोचे ५ उपग्रह\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/3rd-odiind-200-4-after-36-overs-vs-south-africa/", "date_download": "2018-08-19T23:04:35Z", "digest": "sha1:2A3G6NZEY77GSK3PEYZ5ODTMQEW5W24L", "length": 7675, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारताची दमदार सुरुवात; विराटची शतकाकडे वाटचाल सुरु -", "raw_content": "\nभारताची दमदार सुरुवात; विराटची शतकाकडे वाटचाल सुरु\nभारताची दमदार सुरुवात; विराटची शतकाकडे वाटचाल सुरु\n भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्याच्या रूपाने चौथा धक्का बसला आहे. त्याला ख्रिस मॉरिसने बाद केले आहे.\nयाआधी भारताने रोहित शर्माची सुरवातीलाच विकेट गमावली होती. त्याला आज १ धावही करता आलेली नाही. रोहितला कागिसो रबाडाने शून्य धावेवर बाद केले. रोहित या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात अयशस्वी ठरला आहे.\nरोहित बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने आणि सलामीवीर फलंदाज शिखर धवनने भारताचा डाव सांभाळला. या दोघांनीही अर्धशतके केली आहेत. मात्र शिखराला या अर्धशतकाचे शतकात रूपांतर करण्यात अपयश आले. त्याला जेपी ड्युमिनीने एडिन मार्करमकडे झेल देण्यास भाग पडले. शिखरने ६३ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. तसेच विराट आणि शिखरमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी झाली.\nत्याच्या पाठोपाठ लगेचच अजिंक्य राहणेही ११ धावांवर बाद झाला. त्याचीही ड्युमिनीनेच विकेट घेतली. आज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला ५ व्या क्रमांकावर खेळण्यासाठी बढती मिळाली होती होती मात्र त्याला त्याचा उपयोग करता आला नाही. त्याने आज १४ धावा केल्या.\nआज या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताने आत्तापर्यंत ३६ षटकात ४ बाद २०० धावा केल्या आहेत. सध्या विराट आणि एमएस धोनी नाबाद खेळात आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ganguly-confuses-harbhajan-singh-daughter-for-a-boy-then-apologises-for-the-gaffe/", "date_download": "2018-08-19T23:03:29Z", "digest": "sha1:YGCNDQRYFMTKN4KPARQF2S5XJ4SCACID", "length": 8077, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दादा 'सौरव गांगुली'नेही मागितली हरभनकडे माफी -", "raw_content": "\nदादा ‘सौरव गांगुली’नेही मागितली हरभनकडे माफी\nदादा ‘सौरव गांगुली’नेही मागितली हरभनकडे माफी\n भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा तसा सोशल माध्यमांवर जास्त वेळ घालवत नाही. फार कधीतरी हा खेळाडू या माध्यमांवर पोस्ट करत असतो. परंतु असाच काल केलेल्या पोस्टमुळे मात्र दादाची चांगलीच पंचाईत झाली.\nत्याचे झाले असे, भारताचा फिरकी गोलंदाज हरभन सिंग, त्याची पत्नी गीता बसरा आणि छोटी मुलगी हे अमृतसरच्या सुवर्णमंदिरात दर्शनाला गेले होते. तेव्हा हरभजनने एक खास फोटो शेअर केला. ज्यात त्याचा संपूर्ण परिवार होता.\nपरंतु या फोटोतील भज्जीच्या मुलीला मुलगा समजून दादाने ट्विट केला.\nयावर गांगुलीने कंमेंट करताना म्हटले, ” भज्जी बेटा बहोत सुंदर हैं, बहोत प्यार देना. ” (भज्जी मुलगा खूप सुंदर आहे. त्याला खूप प्रेम दे.) गांगुलीला थोडासा गोंधळ झाल्यामुळे त्याने हा ट्विट केला. परंतु नेटिझन्सने लगेच गांगुलीला ट्रॉल करायला सुरुवात केली.\nयावर गांगुलीने केवळ ६ मिनिटात दिलगिरी व्यक्त करत पुन्हा दुसरा ट्विट केला. त्यात गांगुली म्हणतो, ” मला माफ कर भज्जी. तुझी मुलगी सुंदर आहे. मी थोडासा वयस्कर होत चालल्यामुळे विसरत आहे. “\nदुसऱ्या ट्विटच्या वेळी गांगुलीने आपल्याकडू चूक का झाली याचेही कारण दिले आहे.\nयावर हरभजनने ट्विट करत म्हटले, ” दादा तुझ्या आशीर्वादासाठी खूप खूप आभारी आहे. सनाला माझ्याकडून खूप प्रेम. भेटू लवकरच. “\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/police-station/", "date_download": "2018-08-19T23:46:22Z", "digest": "sha1:6INIPVRCPY25TCCC6L2TS5PM56WFAGWI", "length": 29273, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Police Station News in Marathi | Police Station Live Updates in Marathi | पोलीस ठाणे बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nस्मार्ट सिटीला नाही पोलीस ठाणे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकायदा सुव्यवस्था ऐरणीवर; फिर्यादींना यावे लागते चतु:शृंगीला, अंतर सहा किलोमीटर ... Read More\nकोल्हापूर : अक्षय कोंडेकर मृत्यूप्रकरणी संबधितांवर गुन्हा दाखल करा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी अक्षय कोंडेकर (वय २८, रा. पाचगाव) याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कळंबा कारागृहातील अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कोंडेकर कुटुंबीय व पाचगाव येथील ग्रामस् ... Read More\n‘आयएसओ’ ग्रामीण पोलीस ठाण्यांचा सन्मान\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजनसामान्यांशी निगडित सरकारी, खासगी संस्था कार्यालये, उद्योगांना उत्कृष्ट व तत्पर सेवेसेठी आयएसओ मानांकन दिले जाते. गुन्हेगारी नियंत्रण, गुन्ह्यांची उकल, प्रलंबित प्रकरणे, कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्थ, तक्रारदारांना मिळणारी वागणूक, कामकाजातील शिस्त आदी ... Read More\nठाण्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची जनजागृती मोहीम\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमहिला तसेच अल्पवयीन मुली आणि मुलांनी लैंगिक छळवणूक होऊ नये म्हणून कोणती काळजी ्रघेतली पाहिजे. याशिवाय, आर्थिक फसवणूकीपासून काय सावधानता बाळगावी, अशा विविध बाबींचे ठाणे पोलिसांनी कोपरीतील महिलांना मंगळवारी मार्गदर्शन केले. ... Read More\nआरोपींसमोर पाणउतारा केल्यानेच ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल\nBy जितेंद्र कालेकर | Follow\nआरोपींसमोर उपनिरीक्षक शारदा देशमुख यांचा कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी पाणउतारा केल्यानेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. ... Read More\nपोलीस आहे सांगून वृद्धाला घातला गंडा \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमी पोलीस आहे, तुमची झडती घ्यायची आहे असे सांगून वृद्ध व्यक्तीला १०हजार ३७० रुपयांचा गंडा घालणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात सहकारनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ... Read More\nPuneCrimePolicePolice StationSahakar Nagarपुणेगुन्हापोलिसपोलीस ठाणेसहकारनगर\nसडकसख्याहरींवर दाखल होणार विनयभंगाचे गुन्हे-पोलीस अधीक्षकांचे आदेश : निर्भया पथकाची कारवाई कठोर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोल्हापूर : शहरातील शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप, आदी परिसरात असभ्य वर्तनाबरोबरच तरुणींची छेड काढणाऱ्या जिल्ह्यातील सडकसख्याहरींवर फक्त दंडात्मक कारवाई न करता विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, आता यापुढे कारवाईचा टप्पा कठोर करा, अशा ... Read More\nनाशिकची विवाहिता मिळाली ठाण्यात, नौपाडा पोलिसांची कामगिरी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या परिसरातून अचानक बेपत्ता झालेली महिला ठाण्यात मिळाली. तिला नौपाडा पोलिसांनी शनिवारी पालकांच्या स्वाधीन केले. ... Read More\nवरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या जाचाने महिला अधिकाऱ्याच्या आत्महत्येचा प्रयत्न\nBy जितेंद्र कालेकर | Follow\nएका गुन्हयातील आरोपींना अटक करावी, यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांच्याशी झालेल्या वादातून नैराश्य आल्याने कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक शारदा देशमुख यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. ... Read More\nदोन वर्षांत ऑन ड्युटी 17 पोलीस मृत्युमुखी, अधिकारी अन् कर्मचाऱ्यांकडून मदतीचा हात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nयेथील ग्रामीण विभागातील एकूण 17 पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. सन 2017-18 या दोन वर्षांच्या कालावधीतील पोलिसांच्या मृत्युप्रमाणाची ही आकडेवारी आहे. ... Read More\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://commonmanclick.wordpress.com/tag/nature/", "date_download": "2018-08-19T23:54:31Z", "digest": "sha1:KTIWONYLPJK2XZRPO5MVIHLNUOJ4XOMH", "length": 12106, "nlines": 216, "source_domain": "commonmanclick.wordpress.com", "title": "nature | CommonManClick", "raw_content": "\nहर्णेवरून ८-जानेवारी-२०१७ ला आंजर्लेला (कड्यावरचा गणपती) जाताना एक घाट लागतो. तिथून टिपलेली हि निळाई…….\n2 होड्या, पालोलेम बीच, गोवा\n2 होड्या, पालोलेम बीच, गोवा\nरात्रंदिवस अविरत कष्ट केल्यानंतर, पोटासाठी भर समुद्रात घुसून लाटांशी झुंज दिल्यानंतर निवांत किनाऱ्यावर एकमेकांशी हितगुज करत पहुडलेल्या या दोन होड्या……हेवा वाटाव्या अश्याच…..\nठिकाण : पालोलेम बीच, गोवा.\nवेळ : 10/जानेवारी/2016, सकाळी 10:08\nहनुमान – तिकोना किल्ला\nहनुमान – तिकोना किल्ला\n२०१५ चा पहिला पाऊस आम्ही अनुभवला तो तिकोन्यावर. निघालो होतो सिंहगडला. मग विचार बदलला.कारण थोडे जरी ढगाळ वातावरण झाले तर सिंहगडावर गर्दी होते. एकाने सांगितले होते कि हडशीला जा म्हणून. मग मी आणि बायको तिकडे निघालो. तिथे पोहोचलो तर कळाले कि तिकोना खूप जवळ आहे म्हणून. मग तिकोन्याला गेलो.खूप उशीर झाला होता.४ वाजले होते. खाली असलेल्या एका छोट्या टपरीवाल्याने सांगितले कि किल्ला सोप्पा आहे चढायला आणि १ तासात पाहून होईल.पण पावसात थोडा निसरडा झाला होता.आणि काही लोक हि त्यावेळेस तिथे चढाई करत होते. बहुतेक मुंबईची असावीत.एक जोडपे होते पुण्याचे. मग आम्ही ही धाडस केले.\nवर गेल्यावर पहिले दर्शन घडले तर या हनुमानरायाचे. एवढी मोठी आणि जुनी मूर्ती ती पण हनुमानाची एका किल्ल्यावर मी प्रथमच पहात होतो. याला पहाताच मन प्रसन्न झाले. सहज एक विचार मनात आला कि काय नाते होते हनुमानरायाचे आणि रामाचे. नाते नसताना सुद्धा हा जर त्यांच्यासाठी लंकेला जावू शकतो, द्रोणागिरी उचलून आणू शकतो तर आपण कमीत कमी आपली नाती,आपली माणसे का सांभाळू शकत नाही……\nकिल्ला उतरल्यानंतर त्याच टपरीवर खाल्लेली भजी, वडा पाव आणि चहा यांची चव अजून जिभेवर आणि पावसातला अनुभव अजून मनात रेंगाळत आहे. अचानक घडलेल्या या ट्रीप ने खूप वर्षाची तिकोण्यावर जाण्याची इच्छा पूर्ण झाली.\nनवं साल साऱ्यांच्याच आयुष्यात येतो. फरक इतकाच काहींच्या आयुष्यात तो दर वर्षी येतो तर काहींसाठी जन्म हाच नवं साल असतो. माझ्यासाठी माझा जन्म हाच नवं साल आहे कारण दुसरा दिवस माझ्यासाठी नाही.\nजानेवारी महिना जवळ आला कि मला नेहमी आठवते २०१२ ची रायगड ट्रीप. मी, श्रीदत्त आणि संतोष ने केलेली रायगडी मुक्कामी सहल. मस्त थंडी, रात्रीची गडावरची ती चांदण्या रात्रीतील शेकोटी, महालातील सफर, सूर्योदय, सूर्यास्त आणि खूप साऱ्या केलेल्या बाता. हीच ती ट्रीप होती जीने मला हा ब्लॉग लिहायला उद्युक्त केले. पाहूया अशी संधी परत कधी येते ते…..\nहा snap ही तिथलाच…….\nभारतीय स्वातंत्र्यदिना दिवशी पाहायला भेटलेला हा सुंदर आविष्कार. अवघा १५-२० सेकंद अनुभवायास भेटलेला प्रकाशाचा खेळ. खंत एकच, mobile कॅमेर्याच्या मर्यादेमुळे जसाच्या तसा टिपता न आलेला. पण तरी ही एक समाधान की मनाच्या कॅमेऱ्यात तो क्षण जसाच्या तसा टिपला गेलेला आहे.\n“असं म्हणतात की प्रत्येक कथा ही वेदनेतून जन्म घेते. मग मी माझी कथा अशीच मांडावी का ऐकेल कोणी मला\nअशाच एका वळणावर हा जीर्ण वृक्षं जणू आपली व्यथा जाण्या येणाऱ्या प्रवाशाला सांगू पहात होता.\n2 होड्या, पालोलेम बीच, गोवा\nहनुमान – तिकोना किल्ला\nपुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://davashree.blogspot.com/2015/02/blog-post.html", "date_download": "2018-08-19T23:41:40Z", "digest": "sha1:TYTHN5RXL72MG4CWGP5MAMDYCIA27XPH", "length": 5929, "nlines": 84, "source_domain": "davashree.blogspot.com", "title": "मन तरंग....: माझी माती", "raw_content": "\nएक छोटासा प्रयास मनाची चाहूल धेण्याचा....\nतुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील \nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ\nदिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट...\nमातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात,\nएथे ही मातीच ती पण कोरडे शुष्क पाषाण...\nअक्कन माती चिक्कन माती, अजोड़ तिचे घाट\nगावच काय गल्ली बोळ एकसंध ताठ....\nउंच भरारी, गगन चुंबी...\nघरच काय काना कोपरा एकाकी तळ्यात....\nझुलनारा वा रा अनातो प्रेमाचा ओलावा,\nमहेरिचा सुगंध तो असा कसा तोलावा...\nमिलेटना सगराला थेम्ब थेम्ब अडला....\nअसा तुझा संगम, मदगंध दरवालाला....\nनव्याने शोधले तुला , पण तू तर अजनच गहिरा झालेला, नजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास नव्याने शोधले तुला नदीच्या काठी,...\nतूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले.. पण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले... अधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली... तसा कही फार काळ ल...\nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ... काहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी... निळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ... कधी निर...\nतुझा बरोबर उडायला, तुझ्या बरोबर पाळायला, तुझ्या बरोबर तरंगायला, मला तुझे पण हवे आहे, फुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\n(Photo credit: Wikipedia ) पान गळती झालेल्या झाडा प्रमणे.......... सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी... पान गळती झालेल्या ...\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी सरी वर सारी अन तू विशाल आभाळी ..... पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी थेंबे थें...\nशाळेत शिकलेले धड़े आयुष्यात कधी कुठे संदर्भात येतील सांगताच येत नहीं ...... कधीही न समजलेली भावना ....आता राहून राहून मनातून जात नहीं .....\nवाऱ्याची झुळूक यावी तसा तू नव्याने आलास... हवेचा गारवा तुझ्या नजरेत मिळाला.. नेहमीच तुझी सावली बनावे तसे आज परत सुगंध झाले... तुझ्या झोतात ...\n(Photo credit: Metrix X ) भिरभिरती नजर कही तरी शोधते आहे...... कळत च नहीं नक्की काय ते अत्ता नज़ारे आड़ झालेला तू ....\nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट... मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात, एथे ही मातीच ती पण कोरडे श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/cricket-world-cup-2015/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-115032500020_1.html", "date_download": "2018-08-19T23:33:42Z", "digest": "sha1:WOGA6R4YJ5LXAFF22J23QC6RANXBXM2P", "length": 8908, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "... तर ऑस्ट्रेलियाला न हरवता टीम इंडिया अंतिम फेरीत | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n... तर ऑस्ट्रेलियाला न हरवता टीम इंडिया अंतिम फेरीत\nसिडनीत लहरी हवामानावर चर्चेचे फड रंगले आहेत. चर्चा या मुद्यावर होते आहे की, जर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील 26 मार्चच्या\nसामन्यात, म्हणजे उपांत्यफेरीत पावसाचे पाणी फिरले, तर काय होईल मंगळवारी सिडनीत पाऊस झाल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे.\nतसे पाहिले तर यासाठी आयसीसीने नॉक आऊटवर एक उपाय ठेवला आहे, रिझर्व डे ठेवण्यात आला आहे. जर हा सामना पावसामुळे 26\nमार्च रोजी खेळता आला नाही, तर तो 27 मार्च रोजी खेळवला जाईल, पण पुढचा सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे, जर हा सामना 27मार्च रोजीही पावसामुळे खेळता आला नाही तर मग काय या प्रश्नाचे उत्तर भारताच्या बाजूने असू शकते, कारण\nअशी परिस्थितीत निर्माण झाली तर भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल, कारण लीग सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियापेक्षा भारताने चांगली खेळी केली आहे. भारत आपल्या\nपूलमध्ये आघाडीवर आहे, तर ऑस्ट्रेलिया पूल ए मध्ये दुसर्‍या स्थानावर आहे.\nभारताविरुद्ध मी 'स्लेजिंग' करणारच - जॉन्सन\nअफ्रिकन खेळाडू ढसाढसा रडले....\nन्यूझीलंड ‘विनर’; अफ्रिका ‘चोकर्स’\nभारत- ऑस्ट्रेलियावर लागल्या पैजा...\nन्युझीलंड प्रथमच वर्ल्डकपच्या फायनलमध्ये\nयावर अधिक वाचा :\nवर्ल्ड कप क्रिकेट 2015\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-zero-energy-cold-chamber-milk-storage-2750", "date_download": "2018-08-19T22:52:18Z", "digest": "sha1:JHLQDEUWTK2RW3C2U2O7VHOA2MTEQETR", "length": 23340, "nlines": 173, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, zero energy cold chamber for milk storage | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदूध दीर्घकाळ टिकविण्यासाठी शून्य ऊर्जा शीतकक्ष\nदूध दीर्घकाळ टिकविण्यासाठी शून्य ऊर्जा शीतकक्ष\nअजय गवळी, डॉ. विष्णू दांडेकर\nमंगळवार, 7 नोव्हेंबर 2017\nदूध काढल्यानंतर ते डेअरीमध्ये पोचेपर्यंत दीर्घकाळ टिकविणे याबाबतच्या तंत्रद्यानाची माहिती दूध उत्पादकांना असणे गरजेचे आहे. जेणेकरून दुधाची प्रतवारी टिकून राहील. दूध टिकविण्यातील या समस्या सोडविण्यासाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे शून्य ऊर्जा शीतकक्षावर संशोधन करण्यात अाले अाहे. त्यासाठी वीज, पेट्रोल, केरोसीन, डिझेल अशा कोणत्याही ऊर्जेची आवश्यकता नाही.\nदूध काढल्यानंतर ते डेअरीमध्ये पोचेपर्यंत दीर्घकाळ टिकविणे याबाबतच्या तंत्रद्यानाची माहिती दूध उत्पादकांना असणे गरजेचे आहे. जेणेकरून दुधाची प्रतवारी टिकून राहील. दूध टिकविण्यातील या समस्या सोडविण्यासाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे शून्य ऊर्जा शीतकक्षावर संशोधन करण्यात अाले अाहे. त्यासाठी वीज, पेट्रोल, केरोसीन, डिझेल अशा कोणत्याही ऊर्जेची आवश्यकता नाही.\nदूध चांगल्या अवस्थेत टिकणे हे दुधातील सूक्ष्म जंतूच्या संख्येवर अवलंबून असते. कमी तापमानापेक्षा जास्त तापमानाला जंतूंची वाढ अनन्यसाधारण होते. (साधारणत: २०० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त) त्यामुळे दूध काढल्यानंतर ताबडतोब थंड करण्यासाठी उपाययोजना केल्यास सूक्ष्म जंतूंची वाढ रोखली जाते व त्यामुळे दुधाची प्रतवारी टिकण्यास मदत होते.\nअस्वच्छ दूध काढण्याची पद्धत, वातावरणातील तापमान, दूध टिकविण्याच्या साधनांची कमतरता, दूध काढणाऱ्या व्यक्तीस असणाऱ्या वाईट सवयी, जसे धूम्रपान, तंबाखूचे सेवन करणे, अपुरी वाहतूक व्यवस्था, या कारणांमुळे दुधामध्ये सूक्ष्म जंतूंची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे दूध नासून खराब होण्याची शक्यता असते.\nदूध उत्पादनाची केंद्रे म्हणून बहुतांशी सर्व खेडी संकलन केंद्र आणि दूध प्रक्रिया केंद्र यापासून दूर अंतरावर आणि वाहतुकीच्या दृष्टीने आडमार्गावर अाहेत. अशा ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना त्याच्याकडे उत्पादित झालेले दूध शहराकडे पाठविण्यासाठी वेगेवेगळ्या अडचणी येतात.\nखेडेगावातून शहराकडे जाणारा एकच मार्ग असल्याने तसेच दूध वाहतूक करत असताना डोंगराळ भागतील अडथळे चढ-उतारात वाहने बिघडण्याची शक्यता, पर्यायाने वाहनांची अनिश्चितता अशा अनेक अडचणींना तोंड देऊन दूध वेळोवेळी चांगल्या स्थितीत पाठविणे ही अत्यंत जोखमीची बाब आहे.\nआपल्याकडे नियमितपणे दिवसातून सकाळ व संध्याकाळ असे दोन वेळा दूध काढले जाते. शासकीय योजना किंवा सहकारी संस्था यांमार्फत दिवसातून एकाच वेळा दूध एकत्र करून वाहतूक केली जाते. ही वाहतूक बहुतांशी सकाळच्या वेळीच केली जाते. त्यामुळे संध्याकाळी काढलेले दूध दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चांगल्या स्थितीत टिकेलच असे नाही.\nदूध व्यवसायातील मोठे व्यावसायिक, सहकारी संस्था, यांकडे सुधारित शीतगृह, शीतपेटी इ. सारखे दूध दीर्घकाळ टिकवण्यासाठी साधने उपलब्ध असतात. या साधनांकरिता विजेची आवश्यकता असते. खेडेगावातील छोट्या व मध्यमवर्गीय दूध उत्पादकांना अशी साधने परवडणारी नसतात\nग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या.\nबर्फ वापरून दूध थंड ठेवून दुधाची टिकवण क्षमता वाढवता येते, परंतु काही दूरवरच्या गावामध्ये बर्फ मिळत नाही.\nविजेचा पुरवठा, पेट्रोल, केरोसीन, डिझेल इत्यादी इंधनावर चालणाऱ्या मोटारीद्वारे होणारी शीत उपकरणे खर्चिक असतात.\nदूध टिकविण्यातील या समस्या सोडविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे झालेल्या संशोधनानुसार दूध थंड करण्यासाठी एक अतिशय स्वस्त सुलभ असा शीतकक्ष वापरता येईल. त्यासाठी वीज, पेट्रोल, केरोसीन, डिझेल अशा कोणत्याही ऊर्जेची आवश्यकता नाही.\nशून्य ऊर्जा शीतकक्षाची बांधणी व रचना\nवाळू, विटा आणि नारळाच्या फांद्यांपासून विणलेले झाप यापासून शून्य ऊर्जा शीतकक्ष स्वत: घरच्या घरी तयार करता येतो.\nपायासाठी विटांचा एक थर लावावा आणि चारही बाजूंनी एकेरी विटांची भिंत रचावी. या दोन्ही भिंतीमधील (७.५ से.मी.) जागेत वाळूचा थर भरून घ्यावा.\nशीतकक्षावर झाकण म्हणून नारळाच्या फांद्यांपासून विणलेले झाप वापरता येते. शीतकक्षामध्ये दूध ठेवण्यापूर्वी विटा व वाळूवर पाणी शिंपडावे. तसेच दुधाची किटली ठेवल्यानंतरही पाणी शिंपडावे जेणेकरून आतील वातावरण दूध टिकवण्यासाठी थंड राहील. यासाठी ठिबक संचाचाही वापर करणे शक्य आहे.\nशीतकक्षाची उभारणी ही सावलीच्या ठिकाणी करावी. सर्वसाधारणतः ६० बाय ६० बाय ६० से.मी. आकाराच्या शीतकक्षात १० लिटर ठेवता येते.\nदुधाच्या किटलीच्या आकारानुसार आपणास अनुभवावरून शीतकक्षाचे आकारमान ठरविता येते.\nडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील संशोधनावरून असे निदर्शनास आले आहे की, हिवाळा आणि उन्हाळा अशा दोन्ही हंगामात काढलेले दूध शीतकक्षामध्ये दुसऱ्या दिवशीपर्यंत चांगल्या प्रकारे टिकू शकते.\nशीतकक्षाचा वापर केल्यामुळे कोकणात उन्हाळी हंगामात दूध काढल्यापासून १५ तास तर हिवाळी हंगामात १९ तासांपर्यंत दूध चांगल्या स्थितीत राहू शकते.\nपावसाळी हंगामात कोकणात आर्द्रतेचे प्रमाण ८४ ते ९४ टक्के इतके जास्त असल्याने शीतकक्षाचे उपयोगिता विशेष अशी महत्त्वाची नसते.\nविदर्भ, मराठवाडा यांसारख्या इतर भागांमध्ये जेथे वातावरणातील तापमान खूप अधिक असते. दुधातील सूक्ष्मजंतूंची वाढ झपाट्याने होत असते तेथेदेखील शीतकक्षाचा वापर करून दुधाची प्रतवारी टिकण्यास मदत होऊ शकते.\nवातावरणातील तापमान जसे वाढेल तसे वाळू ओली राहील व शीतकक्षातील वातावरण थंड राहील याकडे विशेष खबरदारीने लक्ष देणे गरजेचे असते.\nसंपर्क ः अजय गवळी, ८००७४४१७०२\n(के. के. वाघ कृषी जैव तंत्रद्यान महाविद्यालय, नाशिक)\nदूध कोकण कृषी विद्यापीठ वीज डिझेल व्यवसाय इंधन विटा नारळ\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट घोंगावते आहे.\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणी\nअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी उत्पादकांसाठी मिळणारे अनुदान पूर्ववत करावे तसेच गेल्यावर\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घट\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍टरवर पेरणी\nपुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची मो\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nजनावरांना खुराकासोबत द्या बायपास फॅट,...संतुलित पशुखाद्यामध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ,...\nदर्जेदार पशुखाद्यातून होते पोषण,...गाई-म्हशींना दूध उत्पादनासाठी बरेचसे पौष्टिक घटक...\nवंधत्व निवारणासाठी कृत्रिम रेतन फायदेशीरफायदेशीर व्यवसायासाठी जनावरे सुदृढ व प्रजननक्षम...\nपावसाळ्यात सांभाळा शेळ्यांनापावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण निश्चितच जास्त असते...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडअमरावती शहरातील ॲड. झिया खान यांनी भविष्याची सोय...\nहिरव्या, कोरड्या चाऱ्याचे योग्य नियोजन...पावसाळ्यामध्ये सर्वत्र भरपूर प्रमाणात हिरवा चारा...\nरोखा शेळ्यांमधील जिवाणूजन्य अाजारपावसाळ्यात शेळ्यांमध्ये विविध संसर्गजन्य रोगाचा...\nमहत्त्व सेंद्रिय पशुपालनाचे...सेद्रिय पशुपालन ही संकल्पना अापल्याकडे नविन असली...\nकोंबड्या, जनावरांतील वाईट सवयींचे करा...कोंबड्या अाणि जनावरांस काही वाईट सवयी असतील, तर...\nअाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे...आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या...\nबदलत्या वातावरणात जपा कोंबड्यांनापावसाळ्यात दमट हवामान असते. त्यामुळे...\nफऱ्या, तिवा, घटसपर् रोगाची लक्षणे अोळखापावसाळ्यात जनावरे आजारी पडण्याचे व त्यामुळे...\nशेतीला दिली शेळीपालनाची जोडपाटबंधारे खात्यातील नोकरी सांभाळून राम चंदर...\nपोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...\nबोटुकली आकाराच्या मत्स्यबीजाचे संवर्धन...मत्स्यबीज केंद्रावर प्रेरित प्रजननाद्वारे तयार...\nउत्कृष्ट शेळीपालन व्यवसायाचा आदर्शपरभणी जिल्ह्यातील वडाळी येथील ढोले बंधूंनी...\nपंधरा हजार ब्रॉयलर पक्ष्यांचे काटेकोर...घरची सुमारे दहा ते अकरा एकर माळरानावरची शेती. चार...\nअशी करा मत्स्यशेतीची पूर्वतयारी...मत्स्यबीज संगोपनाचे यश हे तळ्याच्या पूर्वतयारीवरच...\nकाळीपुळी रोग नियंत्रणासाठी...काळीपुळी रोग उष्ण प्रदेशात उन्हाळ्याच्या अखेरीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/kolhapur/thousands-volunteers-swabhimani-left-delhi-raju-shetty-became-railway-operator/", "date_download": "2018-08-19T23:45:20Z", "digest": "sha1:BRFXGJ4K7K6SYKYVCTFFJEAJJNY2DGCI", "length": 32734, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Thousands Of Volunteers From 'Swabhimani' Left For Delhi, Raju Shetty Became The Railway Operator | ‘स्वाभिमानी’चे हजारो कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना, राजु शेट्टी झाले रेल्वेचालक | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\n‘स्वाभिमानी’चे हजारो कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना, राजु शेट्टी झाले रेल्वेचालक\nशेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या, सोमवारी दिल्लीत होणाऱ्या देशव्यापी आंदोलनासाठी शनिवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हजारो कार्यकर्ते कोल्हापुरातून रेल्वेने रवाना झाले. उसाच्या मोळ्या, फुलांनी सजविलेल्या बोग्या आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ध्वज व ‘एकच गट्टी, राजू शेट्टी’ अशा घोषणा देत रेल्वेस्थानक यावेळी दुमदुमून गेले.\nठळक मुद्देशेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी दिल्लीत देशव्यापी आंदोलन स्वाभिमानी एक्सप्रेसला दाखविला शेट्टींनी हिरवा झेंंडाराजु शेट्टी झाले रेल्वेचालक, स्वामिभानी किसान एक्सप्रेस दिल्लीकडे रवाना\nकोल्हापूर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी दिल्लीत होणाऱ्या देशव्यापी आंदोलनासाठी शनिवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हजारो कार्यकर्ते कोल्हापुरातून रेल्वेने रवाना झाले. उसाच्या मोळ्या, फुलांनी सजविलेल्या बोग्या आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ध्वज व ‘एकच गट्टी, राजू शेट्टी’ अशा घोषणा देत रेल्वेस्थानक यावेळी दुमदुमून गेले. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह सीमाभागातील साधारणत: दोन हजारपेक्षा अधिक शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीला गेले.\nअखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने दिल्ली येथे उद्या, सोमवारी देशव्यापी आंदोलन होणार आहे. यासाठी येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे सकाळपासून वयोवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत विविध भागांतून शेतकरी बांधव आले होते. त्यांच्यामध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता. ‘या सरकारचे करायचे तरी काय, खाली डोके वर पाय’, अशा घोषणा रेल्वेस्थानकावर दिल्या. सकाळी साडेआठच्या सुमारास राजू शेट्टी यांचे रेल्वेस्थानकावर आगमन होताच, हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.\nया आंदोलनासाठी ‘स्वाभिमानी किसान एक्सप्रेस’ ही स्वतंत्र रेल्वे करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी कोणतीही घाईगडबड करू नये, सर्वांना रेल्वेत जागा बसण्यास मिळणार आहे. त्यामुळे कोणी चिंता करण्याचे कारण नाही, अशी माहिती माईकवरून कार्यकर्त्यांना यावेळी देण्यात येत होती.\nसकाळी सव्वानऊ वाजता खासदार शेट्टी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व हिरवा झेंडा दाखवून स्वामिभानी किसान एक्सप्रेस दिल्लीकडे रवाना झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील, माजी जि. प.चे बांधकाम सभापती अनिल मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, सागर शंभुशेटे, राम शिंदे यांच्यासह हजारो कार्यकर्र्ते रेल्वेतून रवाना झाले.\nमोदींनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला : राजू शेट्टी\nलोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध आश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेवर आले; पण गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विसर पडला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, विश्वासघात केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.\nयावेळी शेट्टी म्हणाले, इतिहासात देशपातळीवर पहिल्यांदाच शेतकरी या आंदोलनानिमित्त एकत्र आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पादन खर्चावर दीडपट हमीभावाचे आश्वासन दिले; पण त्यांनी ते पाळले नाही. संपूर्ण शेतकऱ्यांचा ७-१२ कोरा व्हावा आणि उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव मिळाला, या मागणीसाठी शेतकरी एकत्र आला आहे.\nलोकवर्गणीतून अख्खी रेल्वे बुक केली आहे. हे इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने शेतकरी महिलांही येणार असून, केंद्र सरकारने मागण्यांबाबत ठोस निर्णय घेतल्याशिवाय आता माघार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.\nराजु शेट्टी झाले रेल्वेचालक\nदिल्लीला जाण्यासाठी स्वाभिमानी किसान एक्सप्र्रेसच्या इंजिन रुममध्ये जाऊन खुद्द खा. राजू शेट्टी यांनी रेल्वे सुरू केली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.\nस्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा,\nउत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळावा,\nसंपूर्ण शेतकऱ्यांचा ७-१२ कोरा करा.\nस्वाभिमानी किसान एक्सप्रेसमध्ये अशी व्यवस्था...\n१८ बोगी ( स्लिपर क्लास)\nदोन एसएलआर (जनरल डबे)\nकिसान मुक्ती यात्रेसाठी उगारेंची दिल्लीत धडक, दुचाकीवरून केला १७७७ किलो मीटरचा प्रवास\nमारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा, टेंबलाई नाका येथील लहान मुलांचा वादातून प्रकार\nकन्सल्टंटच्या निष्क्रियतेने प्रकल्पांचे तीन तेरा\nकोल्हापुरातील दिग्दर्शक अजय कुरणे यांचा ‘बलुतं’ ‘इफ्फी’मध्ये, मराठीतील अवघ्या दोनच लघुपटांचे होणार प्रदर्शन\nकोल्हापूर पोलीस मुख्यालयासमोर महिलेचा पती-मुलांसह आत्मदहनाचा प्रयत्न\nपोलीस तक्रार घेत नाहीत म्हणून दाम्पत्याचा पोलिसांसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न\n२७ हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती\nजास्त हवा भरली की, फुगा फुटतोच: दिवाकर रावते\nवडिलांचे अंत्यसस्कार आटोपून थेट रंगमंचावर\nकोल्हापूर ‘लोकमत’चा आज वर्धापनदिन\n'आता पानसरे यांच्या खुनाचाही छडा लागेल'\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.indiareporting.in/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%97-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-19T23:50:51Z", "digest": "sha1:UWXAVZKCE3CG7V3HOPS2U54KAT5Q2C6T", "length": 6713, "nlines": 134, "source_domain": "www.indiareporting.in", "title": "खराडी येथील आग रोहित्राच्या स्फोटामुळे नाही | India Reporting", "raw_content": "\nHome Nation खराडी येथील आग रोहित्राच्या स्फोटामुळे नाही\nखराडी येथील आग रोहित्राच्या स्फोटामुळे नाही\nपुणे, दि. 14 : खराडी येथील झेन्सॉर आयटी पार्कजवळ सॅण्डविच स्टॉलला रोहित्राच्या स्फोटामुळे किंवा विद्युत कारणांमुळे आग लागली नाही. तसेच रोहित्राचा स्फोट झालेला नाही किंवा त्यातून ऑईलसुद्धा बाहेर फेकल्या गेले नाही असे विद्युत निरीक्षक विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.\nदरम्यान या आगीमध्ये महावितरणचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले असून संबंधीत सॅण्डविच स्टॉल चालकाविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nयाबाबत माहिती अशी, की खराडी येथे झेन्सॉर आयटी पार्कजवळ शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी रोहित्राजवळील स्टॉलला आग लागली होती. परंतु महावितरणचे 200 केव्हीए क्षमतेचे रोहित्र सिमेंटच्या चौथर्‍यावर सुस्थितीत होते व त्यातून एकूण क्षमतेच्या 37 टक्के जोडभार देण्यात आले होते. तसेच या रोहित्राभोवती लोखंडी जाळ्यांचे कंपाऊंड करण्यात आले आहे. या रोहित्राच्या लगतच एक फूट अंतरावर असलेल्या ए-वन सॅण्डविच स्टॉलमध्ये आग लागली. स्टॉलमागील आंब्याच्या झाडाच्या फांद्यांनी पेट घेतला व या पेटलेल्या फांद्या तुटून रोहित्र व वीजवाहिन्यांवर पडल्या. त्यामुळे रोहित्र व वीजवाहिन्या जळाल्या. परंतु या वीजयंत्रणेने पेट घेण्यापूर्वीच महावितरणकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे स्टॉलला रोहित्राच्या स्फोटामुळे किंवा अन्य विद्युत कारणांमुळे आग लागलेली नाही हे विद्युत निरीक्षकांनी केलेल्या तपासणी अहवालातून स्पष्ट झालेले आहे.\nपुणे पुलिस के सिंघम हैं शैलेश जगताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/05/five-year-plans.html", "date_download": "2018-08-19T23:04:18Z", "digest": "sha1:QPLNAL66GQ2545UGRXKWTIWLGUQEWX34", "length": 13140, "nlines": 159, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "नियोजन व पंचवार्षिक योजना - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nEconomics नियोजन व पंचवार्षिक योजना\nनियोजन व पंचवार्षिक योजना\nजगात पहिल्यांदा नियोजनाचा स्वीकार १९२८ साली सोव्हिएत रशियाने केला.\n१९२९ च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात नियोजन संकल्पनेचा विचार करण्यात आला.\n१९३४ साली एम. विश्वेश्वरय्या यांनी 'Planned Economy for India' या ग्रंथात सर्वप्रथम नियोजनाची संकल्पना मांडली.\nभारतीय भांडवलदारांची संघटना 'Federation of Indian Chambers of Commerce Industries (FICCI) ने भारतात नियोजनाची आवश्यकता आहे असे सांगितले.\n१९३८ च्या काँग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समिती स्थापन करण्यात आली.\n१९४४ मध्ये मुंबईतील ८ उद्योगपतींनी भांडवलाच्या जोरावर Bombay Plan तयार केला. यास टाटा-बिर्ला योजना असेही म्हणतात.\n१९४४ मध्ये श्रीमान नारायण अग्रवाल यांनी गांधीजींच्या आर्थिक विचारावर आधारित गांधी योजना तयार केली. १९४५ मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी जनता योजना मांडली. १९५० मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी सर्वोदय योजना आणली.\n१ ली कृषी व जलसिंचन ४५ २२३ २०६९ १९६०\n२ ली वाहतूक व दळणवळण २८ ९४५ ४८०० ४६७३\n३ ली वाहतूक व दळणवळण २४.६ ११३३ ७५०० ८,५७७\nतीन वार्षिक उद्योग व खाणी २२.८ --- --- १५,७७९\n४ थी वाहतूक व दळणवळण १९.५ २०६० १५,९०१ ३९,४२६\n५ वी उद्योग व खाणी २२.८ ५८३० ३८,८५३ १,९००\n६ वी ऊर्जा निर्मिती २८.१ १५,६८४ ९७,५०० २,१८,७३०\n७ वी ऊर्जा निर्मिती ३०.४५ ३४,६६९ १,८०,००० ५,२७,०१२\n८ वी ऊर्जा निर्मिती व जल २५.४८ २०,००० ४,३४,१००\n९ वी शेती १९.४ ८,७५,००० ९,४१,०४१\n१० वी ऊर्जा २६.४७ १९,६८,८१६ ---\n११ वी सामाजिक सेवा ३०.२४ ३६,४४,७१८ ---\nयोजना व नियोजन मंडळाचे अध्यक्ष\n१ ली योजना जवाहरलाल नेहरु हेरॉल्ड डोमर गुलझारीलाल नंदा\n२ ली योजना जवाहरलाल नेहरु पी.सी.महालनोबिस व्ही.टी.कृष्णम्माचारी\n३ ली योजना जवाहरलाल नेहरु पी.सी.महालनोबिस मसुदा –अशोक मेहता\nतीन वार्षिक जवाहरलाल नेहरु पी.सी.महालनोबिस प्रा. लाकडवाला\n४ थी योजना इंदिरा गांधी गाडगीळ तंत्र प्रा. लाकडवाला\n५ वी योजना इंदिरा गांधी धनंजयराव गाडगीळ नारायणदत्त तिवारी\n६ वी योजना मोरारजी देसाई सी सुब्रह्मण्यम (रद्द) मनमोहन सिंग\n७ वी योजना इंदिरा गांधी डी. बी.धर आर.के.हेगडे\n८ वी योजना राजीव गांधी प्रा.रॅगनर चंद्रशेखर\n९ वी योजना व्ही. पी.सिंग अशोक रुद्र व ऍलन मोहन धारिया\n१० वी योजना एच.डी.देवगौडा सी.एन.वकील पी.व्ही.नरसिंहराव\n११ वी योजना अटलबिहारी वाजपेयी व ब्रह्मानंद राव प्रणव मुखर्जी\n०१ एप्रिल १९५१ पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली. ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे.\n७ वार्षिक योजनाही भारतात राबविल्या गेल्या त्यातील १९६६-६९ च्या कालावधीत योजनेला सुट्टी (Plan Holiday) असे म्हणतात.\nपंचवार्षिक योजना तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर 'केंद्रीय नियोजन मंडळ' आणि 'राष्ट्रीय विकास परिषद' दोन संस्था कार्य करतात.\nस्थापना : १५ मार्च १९५०\nपहिली बैठक : २८ मार्च १९५०\nस्वरूप : असांवैधानिक, सल्लागार मंडळ\nअध्यक्ष : पंतप्रधान (पदसिद्ध अध्यक्ष)\nदेशातील संसाधने, भांडवल, भौतिक साधन सामग्री यांचा विचार करून त्यांचा वापर करता येईल अशी योजना आखणे.\nकेंद्र व राज्यांना सल्ला देणे\nयोजनेस राष्ट्रीय विकास परिषदेकडून मान्यता प्रा[त करून घेणे\nस्थापना : ६ ऑगस्ट १९५२, पंचवार्षिक योजना\nउद्देश : निर्मिती प्रक्रियेत घटक राज्यांच्या सहभागासाठी\nसदस्य : सर्व केंद्रीय कॅबिनेट मंत्री, घटकराज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक, नियोजन मंडळाचे सर्व सदस्य\nनियोजन मंडळाने तयार केलेल्या अंतिम आराखड्यास मान्यता देणे\nनियोजन अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वे सांगणे\nवर्षातून दोन बैठक घेणे\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-complets-1000-runs-in-2017/", "date_download": "2018-08-19T23:06:02Z", "digest": "sha1:PG377TDJPUOX5EM7VUS5N3LONGVFL44H", "length": 6025, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "या वर्षी वनडेमध्ये १००० धावा करणारा कोहली पहिला खेळाडू -", "raw_content": "\nया वर्षी वनडेमध्ये १००० धावा करणारा कोहली पहिला खेळाडू\nया वर्षी वनडेमध्ये १००० धावा करणारा कोहली पहिला खेळाडू\nविराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध खेळताना आज २०१७ वर्षातील १००० धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी वनडे करणारा यावर्षीचा तो पहिला खेळाडू ठरला आहे.\nविराटने यावर्षी १८ सामन्यात ९०च्या सरासरीने १००० धावा केल्या आहेत. दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा फाफ डुप्लेसी असून त्याने १६ सामन्यांत ५८.१४च्या सरासरीने ८१४ धावा केल्या आहेत.\n२०१७ मध्ये वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू\n१००० विराट कोहली (सामने- १८)\n८१४ फाफ डुप्लेसी (सामने- १६)\n७८५ जो रूट (सामने- १४)\n७५२ ईयोन मॉर्गन (सामने- १५)\n७०८ निरोशन डिकवेल्ला (सामने- १८)\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai?start=54", "date_download": "2018-08-19T23:07:57Z", "digest": "sha1:DR23RZKLCERNOXECRJTUXLJAFWSRC4VK", "length": 5840, "nlines": 158, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबईसह रायगडलाही अतिवृष्टीचा इशारा...\nआता मल्टिप्लेक्समध्ये नेण्यात येणार बाहेरचे खाद्यपदार्थ...\nसततच्या मुसळधार पावसाने मुंबई मंदावली...\n14 खरिप पिकांच्या हमी भावात वाढ, नरेंद्र मोदी सरकारचा मोठा निर्णय\nआधार-पॅन लिंक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ...\nमुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर...\nसंजय निरुपम यांची ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका...\nआजचं लिंक करा आधार-पॅन नाहीतर \nमुंबईत मुसळधार पावसाची शक्यता...\nमुंबईत येत्या 2 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता...\nकांदिवलीत शाळकरी मुलीची आत्महत्या...\nमुसळधार पावसामुळे कल्याणमध्ये महाविद्यालय, शाळांना सुट्टी जाहीर...\nअंधेरीतील रेल्वेस्थानकावर पुल कोसळला, 5 जण जखमी\nनाणार प्रकल्प राज्याच्या फायद्याचा - मुख्यमंत्री\nअंधेरी पूल दुर्घटनेवरुन हायकोर्टाने खडसावलं महापालिकेला...\nसाहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक नाही...\nघाटकोपरमध्ये विमान दुर्घटना, किरीट सोमय्या यांनी दिली ट्विटरद्वारे माहिती\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2013/05/blog-post_18.html", "date_download": "2018-08-19T22:52:31Z", "digest": "sha1:LVWSNTKHB5I56JXQZ4B4KVFQEFPGLLW6", "length": 14488, "nlines": 115, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: व्यवस्था म्हणजे काय ?", "raw_content": "\nशनिवार, १८ मे, २०१३\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nचिखलीकर यांनी जमा केलेली माया संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. एक साधा इंजिनियर इतक्या कोटींपर्यंत माया जमवू शकतो आणि त्यातील निम्म रक्कम ही रोख आणि सोन्याच्या रूपात ठेवतो हे सुध्दा देशाने प्रथमच ऐकले असेल. महाराष्ट्रात आपली कुठे कुठे मालमत्ता, जमीन, घरे, प्लॉट आहेत हे नक्की माहीत नसणारा व त्या इस्टेटीचे ट्रंकभर कागदपत्रे बाळगणारा हा एकमेव इंजिनियर नक्कीच नसावा. धर्मभास्करापासून तर चिखलीकरांपर्यंत असे अनेक लोक होऊन गेले असतील ‍आणि आजही समाजात उजळ माथ्याने वावरत असतील पण अजून ते उघडे पडले नाहीत इतकेच. राजकारणी, कर्मचारी, व्यापारी, दलाल, तथाकथित संत, मंदिरांचे विश्वस्त, क्रिकेटर आणि सर्वच खेळाडू यांना पैसे कमवण्याची हाव सुटलेली आहे. माणूस हा किती प्रचंड हावरा प्राणी आहे, याचे खरे चित्र जरा इकडेतिकडे पाहिल्यावर लक्षात येते आपण हे नक्की कोणासाठी करत आहोत याचे तारतम्य न बाळगणारे असे अनेक लोभी सापडतील.\nचिखलीकरांसारखे अनेक सरकारी कर्मचारी, अनेक राजकारणी आणि आपण सर्व नागरीकही या व्यवस्थेला कारणीभूत आहोत. आपण कोणाकडून लाच घेत नसलो तरी आपण आपले कामे लाच देऊन करून घेतो. अनेक पापभिरू लोक अवघड जागेचे दुखणे म्हणून पैसे देतात व कामे करून घेतात. कोणतेही प्रमाणपत्र घ्यायचे असेल तर पावतीशिवायचे पैसे ठरलेले. आरटीओकडून गाडी पासींग करून घ्यायची, योग्य नंबर हवा असेल, लायसन्स काढायचे तर पैसे ठरलेले. रेशनकार्ड काढायचे, पैसे. खरेदी विक्री करायची आहे, पैसे. पोलीसांकडे जा, पैसे. उच्च शिक्षणासाठीच नव्हे तर बालवाडी प्रवेशासाठीही देणग्या. नोकर्‍या मिळवण्यासाठी पैसे. ठेका मिळण्यासाठी पैसे. आणि यासाठी शिपायापासून मंत्र्यांपर्यंतची साखळी. कोणत्याही कार्यालयात कोणत्याही किरकोळ कामासाटी जा, एका फेरीत काम होणार नाही. झालेच तर तुमचा पूर्ण दिवस त्या कामावरून ओवाळून टाकावा लागतो. आपल्याला लाच दिल्याशिवाय चैन पडत नाही. वरीलपैकी ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्यात आपण कोणाकडे कोणत्याही नियमबाह्य गोष्टी मागत नाहीत तरी लाच द्यावी लागते. सामाजिक क्षेत्रात हुंडा देणे-घेणे, धुमधडाक्यात लग्न, वाढदिवस, मानपान या बाबी आपल्याला सोडवत नाहीत.\nघेणारे लोक कमी आहेत, पण देणारे सर्वच आहेत. म्हणून एखाद्याने नियमावर बोट ठेवला की त्याचे काम होत नाही. त्याला नियमांचा बडगा दाखवून वेगळ्या प्रकारे त्रास दिला जातो. त्याच्या बाजूने लाच देणारे इतर लोक उभे रहात नाहीत. हीच आपली अवनती. नियम फक्त पाळणार्‍या लोकांसाठी आहेत. जे नियम पायदळी तुडवतात त्यांची सर्व कामे दललांमार्फत घरबसल्या होतात.\nआपले सरकार आणि शासन दिवसेंदिवस भ्रष्ट होत आहे. कारण आपलेच प्रतिबिंब आपल्या शासन व्यवस्थेत पडलेले असते. काही मतदार जात पाहून मतदान करतात. काही धर्म पाहून मतदान करतात. काही मतदार पैसे घेऊन मतदान करतात तर काही स्थानिक ठिकाणी पार्ट्या घेऊन मतदान करतात. आणि अशा पार्ट्यांचा आस्वाद घेत लोक, देशात भ्रष्टाचार वाढल्याच्या चर्चा करतात. भ्रष्टाचार हा फक्त पैशांचाच नसतो. वागण्याच्या, कर्तव्याच्या, वेळेच्या आणि विचारांच्या भ्रष्टाचाराने आज सर्वत्र थैमान घातले आहे.\nव्यवस्था म्हणजे केवळ शासन, सरकार आणि कर्मचारी नव्हेत, तर देशातील नागरीक म्हणजे आपणही या व्यवस्थेचे घटक आहोत. जसे नागरिक तशी व्यवस्था. या व्यवस्थेचा एक घटक म्हणून आपल्यापासून अभ्यास करू या.\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ५:०० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे संपर्काचे साधन नाही अश्या अतिदुरगम खेडेगांवातील माणूसही भ्रष्टाचारात पारंगत आहे तो आपले भाऊ ,बहिणी ,आई, वडील यांना फसवतो.शुल्लक कारणावरून खून मारामाऱ्या करतो . तो हे( गाढ ज्ञान )कोणाकडून शिकला याचा खोलात जावून विचार करणे आवश्यक वत्या मुळातल्या घाणीची साफ सफाई करणे आवश्यक आहे त्यासाठी सध्या कोण प्रयत्न करताना दिसत नाही .जमीन साफ करा मग त्या जमिनीत येणारी फळे चांगली येतील .फळे म्हणजे म्हणजेच सरकारी नोकर राजकारणी होय.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nढोल: अहिराणी संदर्भमूल्य नियतकालिक\nकुठे गेली मानव जातीबद्दलची कळकळ\nकितीही सरबजित मारले तरी-\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/02/how-to-stop-notifications-of-specific.html", "date_download": "2018-08-19T23:32:09Z", "digest": "sha1:X2GVBOTA7DBNLGXDEUSPWHJRD3NCX5ET", "length": 6741, "nlines": 66, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "अँड्रॉईड फोन मधील अ‍ॅप्सचे नोटीफिकेशन कसे बंद करावे ? - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nअँड्रॉईड फोन मधील अ‍ॅप्सचे नोटीफिकेशन कसे बंद करावे \nमित्रहो, आपण विविध अ‍ॅप्स आपल्या स्मार्टफोन मध्ये ईंस्टॉल करत असतो आणि वेळोवेळी हे अ‍ॅप्स आपल्याला काही माहिती पुरवत असतात , Notifications पुरवत असतात. नविन कॉल्स, एसएमएस, व्हॉट्स अ‍ॅप मेसेजेस, ईमेल्स, फेसबुक अपडेट्स ईत्यादींची माहिती सतत आपल्या स्क्रीनवर येतच असते.\nव्हॉट्स अ‍ॅप चे नोटीफीकेशन्स तर दिवसभर हात धुवून मागेच लागलेले असतात.असे हे नोटीफीकेशन्स काही वेळानंतर आपल्याला त्रास देउ लागतात. म्हणजेच खुप जास्त प्रमाणात आणि वारंवार नोटीफीकेशन्स येत राहतात त्यामुळे आपला पुर्ण वेळ मोबाईल पाहण्यात जातो आणि एकाग्रतेने कोणतंच काम नीट करता येत नाही.\nयापैकी काही नोटीफीकेशन्स आवश्यक असतात आणि काही फारसे गरजेचे नसतात. तर असे आपल्याला आवश्यक नसलेले नोटीफीकेशन्स अँड्रॉईड फोनमध्ये बंद कसे करता येतात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी हा एक व्हीडीओ बनविला आहे. या व्हीडीओ मध्ये नोटीफीकेशन्स बंद करण्यासंबंधी STEP-BY-STEP माहिती दिली आहे.\nअसे अनेक उपयुक्त व्हीडीओ मी \"नेटभेट युट्युब चॅनेल\" मध्ये प्रकाशित केले आहेत. या सर्व व्हीडीओंची माहिती मिळविण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेलला जरुर स्बस्क्राईब करा. धन्यवाद \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nअँड्रॉईड फोन मधील अ‍ॅप्सचे नोटीफिकेशन कसे बंद करावे \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2014/05/hunda-ghene-dene-gunha-aahe.html", "date_download": "2018-08-19T22:51:12Z", "digest": "sha1:ZWFX6LZ4AZSULORFSYFNKF3K7XSKC6CZ", "length": 12144, "nlines": 117, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: Hunda ghene- dene gunha aahe!", "raw_content": "\nशनिवार, १० मे, २०१४\nहुंडा घेणे- देणे गुन्हा आहे\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nअलिकडे समाजात स्त्री- पुरूष समानतेच्या खूप मोठमोठ्या गप्पा मारल्या जातात. स्त्री ही पुरूषाच्या बरोबरीने आर्थिक सक्षमही होत आहे. तरीही विवाह करायचे ठरले की पुरूष मुलगा नवरी मुलीच्या जिवावरच नटायला थटायला सुरूवात करतो. मुलगी कितीही उच्च शिक्षित आणि स्वत: आर्थिक सक्षम असली तरी लग्न मात्र नवरी मुलीच्या खर्चानेच व्हायला हवे असा सर्वत्र भक्कम समज झालेला दिसतो. नुसता खर्चच नाही तर वरून चांगल्यापैकी भरभक्कम हुंडाही घेतला जातो. पुन्हा नवरीच्या बापाने नवरीला सोन्याने सजवून दिले पाहिजे असे आडवळणाने आणि केव्हा केव्हा सरळपणे सुचवले जाते.\nएकीकडे समानता पाळण्याचे ढोंग करायचे आणि दुसर्‍या बाजूला लग्नाचा बाजार मांडायचा, नवर्‍या मुलाचा चक्क सौदा करायचा. असा दुटप्पीपणा आजच्या तथाकथित सुशिक्षित समाजात सुरू आहे. साधेपणाने विवाह लावून लग्नाचा खर्च दोन्ही बाजूने उचलला गेला अशी उदाहरणे अजूनही खूप दिसत नाहीत. आणखी हा हुंडा रोज नवीन संज्ञांनी रूढ होऊ लागला आहे. उदाहरणार्थ, काही लोक हुंड्याला आता वरदक्षिणा म्हणू लागलीत.\nमुलगी मुलाला आणि मुलगा मुलीला पसंत असूनही खालील कारणांनी ठरलेले विवाह चक्क मोडली जातात:\nएक: मुलीचे वडील फक्‍त लग्न करून देण्यास तयार. सोने आणि हुंडा नाही म्हणतात. म्हणून लग्न मोडले.\nदोन: नवरीचे वडील दोन तोळे सोने द्यायला तयार. नवरदेवाचे वडील पंधरा तोळे सोन्यावर अडून बसले.\nतीन: नवरीचे वडील साध्या पध्दतीने लग्न लावून देण्याच्या मुद्दयावर अडून तर नवरदेवाचे वडील दणकेबाज लग्नाच्या मागणीवर ठाम.\nचार: नवरीच्या वडिलांनी एक छोटेखानी मंगल कार्यालय ठरवले तर नवरदेवाचे वडील अमूक एक भव्य मंगल कार्यालयच हवे अशा मतावर ठाम. वगैरे वगैरे. परिणामी अनेक लग्न संबंध निकाली निघतात.\nअशी उदाहरणे पाहिलीत की, विवाह हा आयुष्यभरासाठी केला जातो की फक्‍त लग्नाच्या एका दिवसाच्या हौसमौजेसाठी केला जातो, असा प्रश्न पडावा इतके महत्व आज विवाह कसा साजरा करायचा या गोष्टीला दिले जाताना दिसते. खरे तर विवाह ठरविताना विवाहोत्तर आयुष्यात दोघांची काय धोरणे असतील हे समजून घेतले पाहिजे. पण आज दोन्ही बाजूने पसंती झाली की चर्चा होते ती देण्याघेण्याची आणि लग्न कसे भव्यपणे साजरे करायचे या ‍मुद्द्यावर. एखाद्या मालमत्तेचा सौदा करावा तशी.\nहुंडा घेणे आणि देणेही कायद्याने गुन्हा ठरतो. जे लोक लाच देत नाहीत आणि घेत नाहीत त्यांनी हुंडा सुध्दा घेऊ नये आणि देऊही नये. हुंडा पध्दत जावी असे जर आजच्या युवतींना मनापासून वाटत असेल तर जो कोणी मुलगा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हुंडा मागत असेल अशा मुलाला मुलींनी लग्नासाठी नकार दिला पाहिजे. असे आजच्या युवतींनी स्वत: ठरवले तरच ही अघोरी प्रथा भविष्यात बंद होऊ शकेल. अन्यथा नाही. (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ४:४९ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nअखेर मोदी सरकार आलेच\nबहिणाबाईची गुढी उभारनी: एक आस्वाद\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5325-mumbai-rich-jpg", "date_download": "2018-08-19T23:09:38Z", "digest": "sha1:2GOPIR2OPU2N6GLS6K2LM3Q5HN5QZAJ4", "length": 6760, "nlines": 127, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "खरंच मुंबई खूप श्रीमंत आहे; श्रीमंतीचा आकडा पाहून तुमचेही डोळे फिरतील - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nखरंच मुंबई खूप श्रीमंत आहे; श्रीमंतीचा आकडा पाहून तुमचेही डोळे फिरतील\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमायानगरी मुंबापुरीने आघाडीच्या सर्वात श्रीमंत 15 शहरांमध्ये 12वा क्रमांक पटकावला आहे. देशाची आर्थिक राजधानी हे बिरुद मिरवणाऱ्या मुंबईची एकूण श्रीमंती 950 अब्ज अमेरिकी डॉलरवर गेली आहे. सर्वात श्रीमंत 15 शहरांमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचा प्रथम क्रमांक लागला आहे. याविषयीचा अहवाल 'न्यू वर्ल्ड वेल्थ' या संस्थेने तयार केला आहे.\nया अहवालानुसार, मुंबईच्या नंतर 944 अब्ज डॉलर संपत्ती असलेल्या टॉरोन्टोचा व त्यानंतर 912 अब्ज डॉलर संपत्तीच्या फ्रँकफर्टचा तसेच 860 अब्ज डॉलर संपत्ती असलेल्या पॅरिसचा क्रमांक लागला आहे. एकाच शहरातील सर्वाधिक अब्जाधीशांची गणनाही या संस्थेने केली आहे. त्यामध्ये जगातील सर्वाधिक अब्जाधीश असणाऱ्या शहरांमध्येही मुंबईचा समावेश झाला आहे. मुंबईमध्ये 28 अब्जाधीश आहेत. यामध्ये एक अब्ज डॉलर किंवा त्यापेक्षा अधिक निव्वळ मत्ता असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.\nमुंबईबद्दल न्यू वर्ल्ड वेल्थ अहवालाने विशेष टिप्पणीही केली आहे, 'मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. याच शहरात जगातील 12वा सर्वात मोठा भांडवल बाजार - मुंबई शेअर बाजार (बीएसई) आहे. मुंबईमध्ये वित्तसेवा, स्थावर मालमत्ता व प्रसारमाध्यमे हे आघाडीचे उद्योग आहेत. आगामी दहा वर्षांत संपत्तीवृद्धीच्या बाबतीत मुंबईची वाढ सर्वाधिक वेगाने होईल.'\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sachin-tendulkar-marathi/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-110052000031_1.htm", "date_download": "2018-08-19T23:42:35Z", "digest": "sha1:3H7LZFJZPBJISPYJN2BONLHJZI35E42U", "length": 9985, "nlines": 108, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मित्राच्या मदतीला सचिन आला धावून | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमित्राच्या मदतीला सचिन आला धावून\nएका हाताने दिलेले दान दुसर्‍या हातालाही कळू नये हा नियम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नेहमीच पाळत आला. त्यामुळे अपघातात अपंग होऊन रुग्णशय्येवर असलेल्या मित्राला मदत करुन त्याची कुणकूण कोणाला लागू दिली नाही. सचिनच्या मदतीमुळे मित्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि त्याच्या कुटुंबियांचे डोळेही पाणावले.\nक्रिकेट विश्वात सर्वोच्च स्थानी असलेल्या सचिनचे पाय नेहमी जमिनीवर राहिले. त्याने आपली सामाजिक जबाबदारीन कधी विसरली नाही. त्याच्याकडून वेळोवेळी होणार्‍या मदतीचा कुठलाही गाजावाजा त्याने कधी केला नाही. आता मास्टर ब्लास्टर सचिन अंडर 17 चा क्रिकेट संघातील मित्र दिलबीर सिंग याच्या मदतीसाठी धावून आला. त्याच्यावरील उपचाराचा सहा लाख रुपयांचा खर्चच त्याने उचलला नाही, तर त्याची विचारपूस करायला अहमदाबादमध्ये धाऊन आला.\nदिलबीरसिंग आणि सचिन 17वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत एकत्र खेळले होते. दिलबीरचा सन 2002 मध्ये भीषण अपघात झाला. यामुळे त्याचे कंबरेखालचे शरीर पांगळे झाले. तो रुग्णशय्येवर खिळून पडला. अपघातानंतर पहिले सहा महिने तो कोमात होता. त्याच्यावर ‘हिप रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया झाली तर त्याला उठ-बस शक्य होणार होती. परंतु दिलबीर हा खर्च उचलू शकत नव्हता. सचिनला त्याच्या परिस्थितीची माहिती मिळाली. सचिनने लागलीच उपचाराचा सर्व खर्च उचलला आणि त्याला भेटायलाही आला.\nसचिन घरी आल्यानंतरही दिलबीरसिंगच्या कुटुंबियांना विश्वास बसत नव्हता. सचिनचे आम्ही खूप खूप आभारी आहोत, असे दिलबीरचर बहिण सुखबीर हिने पत्रकारांशी बोलताना सांगितले. दिलबीरची आई सुखदाय कौर मुलाला शस्त्रक्रियेनंतर नवेजीवन मिळणार असल्याने आनंदात आहे.\nपहिल्या भेटीत सचिनबद्दल माहिती नव्हती- अंजली\nकादीरला आजही आठवतात सचिनचे 'ते' षटकार\nराज्यसभेत सचिनला 'भारतरत्न' देण्याची मागणी\nयावर अधिक वाचा :\nमित्राच्या मदतीला सचिन आला धावून\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/user/login?destination=/content/past-performance%23comment-form", "date_download": "2018-08-19T22:54:30Z", "digest": "sha1:P3XOPKGAUYUOX2YUITVKNMBT7U7EU7CV", "length": 7613, "nlines": 137, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "Log in | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nEnter your जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार username.\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 4th & 5th Aug 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 4th & 5th Aug 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2927?page=1", "date_download": "2018-08-19T22:48:58Z", "digest": "sha1:XG5TSMCH73OHH2OYYRIWU7BUUPXO7UBM", "length": 13447, "nlines": 102, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "ज्ञानरचनावादी साहित्यातून फुलले मुलांचे अध्ययनविश्व! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nज्ञानरचनावादी साहित्यातून फुलले मुलांचे अध्ययनविश्व\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून दैनंदिन अध्ययन-अध्यापनाला साहित्याची जोड दिली तर प्रत्येक मूल त्याची निश्चित केलेली किमान अध्ययनक्षमता नक्कीच गाठू शकेल हा विश्वास दृढ आहे.\nमाझ्याकडे पहिलीचा वर्ग सलग दोन वर्षें देण्यात आला. मी पहिल्याच वर्षी मनाशी पक्के ठरवले होते, की माझ्या पहिलीच्या वर्गात असणारे एकही मूल अप्रगत राहता कामा नये आणि त्या दृष्टीने माझ्या प्रयत्नांना सुरुवात झाली. त्याच दरम्यान, ज्ञानरचनावादाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली होती. मीही मुलांची बौद्धिक क्षमता, त्यांचा कल व आवड लक्षात घेऊन ज्ञानरचनावादावर आधारित साहित्याची निर्मिती करत गेले आणि त्याचा पुरेपूर वापर पहिलीच्या वर्गासाठी केला. तयार केलेले साहित्य मुलांना जास्तीत जास्त हाताळण्यास दिले - गटपद्धतीचा वापर करून गटात साहित्य वापरण्यास दिले. मी स्वतः मुलांच्या गटात बसून, त्यांना अवघड वाटणाऱ्या संकल्पना साहित्याच्या मदतीने सोप्या करून सांगितल्या. परिणामी, पहिलीची भांबावलेली, घाबरलेली, आईपासून पहिल्यांदाच दुरावलेली मुले शाळेत रमू लागली; त्यांच्या मनात शिक्षकांविषयी असणारी भीती दूर पळाली. ती शिक्षकांशी संवाद खुल्या मनाने साधू लागली. त्यांच्या मनात शाळेविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली. त्यांना शाळा आणि शिक्षक या गोष्टी त्यांच्याच वाटू लागल्या. ज्ञानरचनावादाची तीच तर गंमत आहे. त्या पद्धतीने मुले फक्त लिहिण्यास आणि वाचण्यास शिकतात असे नाही, तर त्यांच्यामध्ये त्यासोबत नैतिक मूल्यांची, संस्कारांची रुजवणूक होत जाते. शेवटी, फक्त लिहिणे-वाचणे म्हणजे शिक्षण असू शकत नाही.\nबदल हा काळाचा नियम आहे; काळ बदलत आहे आणि काळाप्रमाणे शाळेत, शिकवण्याच्या पद्धतीत, शिक्षकांमध्ये, मुलांमध्ये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विचारांमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. तरच, स्पर्धेच्या या युगात जिल्हा परिषदेच्या शाळा त्यांचे अस्तित्व वटवृक्षाप्रमाणे वर्षानुवर्षें टिकवून राहू शकतील. जेव्हा त्या विशाल वटवृक्षाच्या सावलीत शिकून बाहेर पडणारा विद्यार्थी आयुष्याच्या कसोटीवर खरा उतरेल तेव्हाच जिल्हा परिषदेच्या शाळा या ‘माणूस’ बनवण्याचे केंद्र म्हणून नावारूपाला येतील आणि या शाळेत शिकवणारा प्राथमिक शिक्षक हा त्याचा केंद्रबिंदू ठरेल.\nज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्याच्या सलग दोन वर्षें प्रभावी वापरामुळे माझा पहिलीचा वर्ग दोन्ही वर्षीं शंभर टक्के प्रगत राहिला आहे. मी मुलांची गरज लक्षात घेऊन त्यांच्याकडून जे अपेक्षित आहे ते मिळवण्यासाठी साहित्य निर्मिती करत राहते. मी त्या कामी बऱ्याच वेळा मुलांचीच मदत घेते. ज्ञानरचनावादाला तंत्रज्ञानाची जोड देऊन शाळेत राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची, शैक्षणिक साहित्यांची माहिती सर्वांना होण्यासाठी शैक्षणिक ब्लॉग निर्मिती (उंच माझा झोका) केली आहे. स्वनिर्मित व्हिडिओ तयार केले असून ते ‘यु ट्यूब’च्या माध्यमातून पालक, विद्यार्थी, शिक्षक याच्यापर्यंत पोचवले जातात.\nमाझ्या शाळेतील मुलांना सोबत घेऊन नवीन वाटा, नवीन क्षितीज शोधण्याच्या माझ्या या प्रयत्नांना बऱ्याच अंशी यश मिळाले आहे. मला या चिमुकल्यांसोबत असेच पुढे पुढे जात राहायचे आहे; आता थांबायचे नाही\n- वनिता मल्हारी मोरे\nअतिशय सुंदर उपक्रम शै विचार आपले अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा\nव्वा,खूपच छान.असेच उत्तमोत्तम लिहीत जा.अभिनंदन आणि शुभेच्छा\nखूप छान लेख लिहिलाय.\nवनिता मल्हारी मोरे सांगली येथे राहतात. त्या कडेगाव तालुक्यातील खेराडे वीटा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत उपशिक्षक पदावर २००९ सालापासून काम करतात. त्यांना त्यांच्या शिक्षणविषयक कामासाठी २०१७-१८ सालचा 'कडेगाव तालुकास्तरीय गुणवंत पुरस्कार' लाभला. त्यांनी vanitamore.blogspot.com या शैक्षणिक ब्लॉगची निर्मिती केली अाहे. त्यास वाचकांचा सातत्यपूर्ण अाणि चांगला प्रतिसाद मिळतो. वनिता मोरे स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडीओचे युट्यूब चॅनेलदेखील चालवतात.\nशिक्षकांचे व्यासपीठ – उद्दिष्ट\nसंदर्भ: शिक्षक, प्रयोगशील शिक्षक, थिंक महाराष्‍ट्र, Think Maharashtra, शिक्षकांचे व्यासपीठ\nसचिन जोशींची Espalier - फास्टर फेणेची खरीखुरी शाळा\nसंदर्भ: नाशिक शहर, शाळा, प्रयोगशील शिक्षक, शिक्षकांचे व्यासपीठ\nसंदर्भ: थिंक महाराष्‍ट्र, Think Maharashtra, शिक्षकांचे व्यासपीठ\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, समाज, शिक्षक\nखिडकीतून दिसणारे मोकळे आकाश\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, कलाकार, चित्रकार\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/lost-home-due-tree-fall-ganeshpuri-female-homeless-122750", "date_download": "2018-08-19T22:54:40Z", "digest": "sha1:RCHMAZQQMPRPIT4IYAKKNZXJYKAA5BIT", "length": 13576, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "lost home due to tree fall in ganeshpuri ; Female homeless गणेशपुरी येथे झाड़ कोसळुन घराचे नुकसान ; महिला बेघर | eSakal", "raw_content": "\nगणेशपुरी येथे झाड़ कोसळुन घराचे नुकसान ; महिला बेघर\nरविवार, 10 जून 2018\nवज्रेश्वरी : अतिवृष्टि पावसात गणेशपुरी येथील एका महिलेच्या घरावर कुटुंबातील सर्वजन झोपेत असताना येथील भीमेश्वर सद्गुगुरु नित्यानंद संस्थानच्या परिसरात असलेले मोठे निलगिरिचे वृक्ष कोलमडून मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेशपुरी शाखा अध्यक्ष दीपक पुजारी यानी सदर गरीब महिलेला भीमेश्वर सद्गुगुरु नित्यानंद संस्थानने त्यांच्या बेजबाबदारपणामुळे बेघर व्हावे लागले असून त्याचे घर बांधून द्यावे अशी मागणी करून याची दखल न घेतल्यास बेघर महिलेस सह उपोषणचा इशारा दिला आहे.\nवज्रेश्वरी : अतिवृष्टि पावसात गणेशपुरी येथील एका महिलेच्या घरावर कुटुंबातील सर्वजन झोपेत असताना येथील भीमेश्वर सद्गुगुरु नित्यानंद संस्थानच्या परिसरात असलेले मोठे निलगिरिचे वृक्ष कोलमडून मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेशपुरी शाखा अध्यक्ष दीपक पुजारी यानी सदर गरीब महिलेला भीमेश्वर सद्गुगुरु नित्यानंद संस्थानने त्यांच्या बेजबाबदारपणामुळे बेघर व्हावे लागले असून त्याचे घर बांधून द्यावे अशी मागणी करून याची दखल न घेतल्यास बेघर महिलेस सह उपोषणचा इशारा दिला आहे.\nभिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथे गेले दोन दिवस वादली वारे सह मुसळधार पाऊस पड़त आहे. त्यामुळे काल झालेल्या अतिवृष्टि पाउसामुळे येथे राहणारे तारा मोर यांच्या घरावर पहाटेच्या सुमारास सर्व जण झोपेत असताना निलगिरिचे मोठा वृक्ष कोलमडून घराचे पत्रे, भिंति, घरातील सामान मोडले आहे. सदर वृक्ष नित्यानंद संस्थानचे मुझिएम परिसरातले असून कोलमडने आधी तक्रारदार तारा मोर या महिलेने 25 मेला वारंवार विनंती अर्ज केले मात्र त्याची दखल संस्थानने घेतली नाही, त्यामुळे आम्ही बेघर झाल्याची तक्रार या महिलेने गणेशपुरी पोलीस ठाणे येथे केली आहे. संस्थानच्या या बेजबादारपणामुळे येथील ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.\nवेधशाऴेने अतिवृष्टिचा इशारा देऊनही बेजबाबदारपणा\n\"9 ते 11 रोजी अतिवृष्टिचा इशारा वेधशाऴेने दिला होता त्या अनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागला सुट्टी रद्द करून मुख्यालय थांबण्याचे आदेश जारी केले होते. असे असताना येथील एवढी मोठी घटना घडून देखील येथील तलाठी, सर्कल यांचा फोन स्विच ऑफ असून कुणीही महसूल विभाग कर्मचारी ठिकाण्यावर नसल्याने येथील पंचनामा साठी महिला वणवण फिरत आहे\".\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\nमुंबई - नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी जालना येथील राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यास रविवारी सायंकाळी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस)...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nचीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव\nनाशिक - चीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/04/medieval-history-important-notes-part-3.html", "date_download": "2018-08-19T23:04:09Z", "digest": "sha1:AR7UZHRDTWJC437GBQKIGUGW6Y6M2XC2", "length": 28501, "nlines": 160, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स - भाग ३ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nHistory मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स - भाग ३\nमध्ययुगीन भारताच्या इतिहासातील महत्वाच्या नोट्स - भाग ३\n१५४२ मध्ये अमरकोट येथे अकबराचा जन्म झाला. १५५६ साली तो दिल्लीच्या गादीवर बसला. १५५६ च्या पानिपतच्या दुसऱ्या युद्धात त्याने हेमू विक्रमादित्य याचा पराभव केला.\nअकबर सत्तेवर आला तेव्हा राज्याला कठीण परिस्थितीतुन बाहेर काढण्याचे श्रेय बैरामखान यास जाते. १५५६ ते १५६० या कालावधीत मुगल साम्राज्याची शासन सूत्रे बैरम खान यांच्या हातात होती.\nकाही काळानंतर अकबर व बैरम खान यांच्यात बिनसले. तिल्वाडा या ठिकाणी अकबर व बैरम खान यांच्या फौजांमध्ये युद्ध झाले. या युद्धात बैरम खान पराजित झाला.\nअकबराची आई हमिदा बानू एक धार्मिक सुफी शिया परिवारातील स्त्री होती. अकबर वर तिचा तसेच इतर स्त्रियांचा खूप मोठा प्रभाव होता. म्हणूनच काही इतिहासकार अकबर शासनकाळाला 'परदा शासन' किंवा 'पेटीकोट सरकार' असे संबोधतात.\nअकबराची दाइ महाम अनगा हिच्या मृत्यूनंतर अकबराच्या शासनातील पेटीकोट शासनाचा अंत झाला.\nइ.स. १५६२ मध्ये अकबराने गुलामी प्रथा संपुष्टात आणली. १५६४ साली त्याने जिझिया कर रद्द केला.\n१५७६ साली हल्दीघाटीच्या प्रसिद्ध लढाईत अकबराचा सेनापती मानसिंग याने मेवाडचा राजा महाराणा प्रताप यास पराभूत केले.\nअकबर पहिला असा मुस्लिम शासक होता ज्याने राजस्थानात सर्वाधिक यश प्राप्त केले. अकबराने गुजरातवर जे दुसरे आक्रमण केले होते ते आक्रमण जगातील 'दूतगामी' आक्रमण मानले जाते.\nअकबराच्या दरबारात ९ महत्वाच्या व्यक्ती होत्या. त्यांना नवरत्ने असे म्हटले जाई. बिरबल, मानसिंह, फैजी, तोडरमल, अब्दुल रहीम खान खाना, अबुल फजल, तानसेन, भगवानदास, मुल्ला दो प्याजा ही अकबराच्या दरबारातली नवरत्ने होती.\nअकबराच्या नवरत्नांपैकी एक महत्वाचे रत्न राजा बिरबलचा मृत्यू अफगाण बलुचिचा विद्रोह दूर करताना झाला.\nअकबराने १५७१ मध्ये फतेहपूर सिक्रि येथे एका इबादतखाण्याची निर्मिती केली. येथे प्रत्येक गुरुवारी धार्मिक विषयांवर विचार विमर्श केला जात असे.\nअकबराने जैन धर्मावरून प्रभावित होऊन जैन धर्माचे सिद्धांत समजून घेण्यासाठी गुजरात येथून महान धर्मगुरू जैन आचार्य हीरविजय सूरी यांना पाचारण केले. पारसी धर्मवरून प्रेरित होऊन अकबराच्या राजमहालात पवित्र अग्नी प्रज्वलित केला जाऊ लागला. हिंदू राजांच्या परंपरानुसार अकबराने प्रत्येक दिवशी आपल्या प्रजेस झरोक्यातून दर्शन देणे सुरु केले.\n१५८२ साली अकबराने सर्व धर्मातील अतिउत्तम सिद्धांतांना घेऊन 'तौहीद-ए-इलाही' या नवीन धर्माची स्थापना केली. हा धर्म स्वीकारणारा पहिला व शेवटचा व्यक्ती 'बिरबल' हा होता.\nअकबराच्या शासनकाळात प्रधानमंत्र्यास 'वजीर' किंवा 'वकील-ए-मुतलक' असे संबोधण्यात येत असे. अकबराने मुज्जफरखान यास आपला पहिला वजीर नेमले. सरकारी खजिनदारास 'मुश्रिफ-ए-खजाना' म्हणण्यात येत असे.\nअकबराच्या शासनकाळात वित्तमंत्र्यास 'दिवाण' असे म्हंटले जात असे. दिवाणचा सहाय्यक 'साहिब-ए-तौजिह' सेनेच्या संबंधित हिशोब पाहत असे. दिवाणचा दुसरा सहाय्यक 'दिवाण-ए-ब्यूतुत' विविध कारखान्यांची देखरेख करत असे\n'पीर सामा' राजमहाल, स्वयंपाकघर इत्यादींचा प्रबंध ठेवत असे.\n'अमलगुजर' नावाचा अधिकारी जिल्ह्याची मालगुजारी एकत्र करत असे. तर 'आमिल' हा अधिकारी परगण्याची मालगुजारी एकत्र करत असे. 'बिटिकची' शेतीसंबंधी आकडेवारी तयार करीत असे. याच आधारावर 'अमलगुजार' मालगुजारी निश्चित करीत असे.\nअकबर शासनात लिपिकाला 'कारकून' असे संबोधण्यात येत असे. परगण्यात मालगुजारी किती, शेतीयोग्य जमीन किती याचा लेखाजोखा लिपिक ठेवत असे. अकबर काळात पोलज, छ्च्छर, परौती आणि बंजर हे जमिनीचे चार प्रकार होते.\nअकबराच्या काळात साहित्यिकांना आश्रयस्थान होते. इब्राहिम सरहिंदी याने अथर्ववेदाचा फारसीमध्ये अनुवाद केला. मुल्लाशाह मुहम्मदने कुल्हडच्या 'राजतरंगिणी' या पुस्तकाचा फारसीमध्ये अनुवाद केला.\nमौलाना शेरीने 'हरिवंश पुराण' या पुस्तकाचा फारसीमध्ये अनुवाद केला. अबुल फजलने 'पंचतंत्र' या पुस्तकाचा फारसीमध्ये अनुवाद केला. फैजीने 'नल दमयंती' या पुस्तकाचा फारसीमध्ये अनुवाद केला.\nअकबराच्या काळात लिहिले गेलेले प्रसिद्ध पुस्तक 'तारीख अल्फी' मध्ये इस्लामचा इतिहास संग्रहित आहे.\nअकबराने चित्रकारितेचा एक स्वतंत्र विभाग स्थापन केला होता. याचा प्रमुख चित्रकार ख्वाजा अब्दुससमद हा होता. अब्दुस समद हा फारस देशाचा नागरिक होता. त्याच्या उपलब्धीमुळे त्याला 'शिरीकलम' किंवा 'मधुर लेखणी' या उपाधीने सम्मानित करण्यात आले होते.\nअकबराच्या दरबारातील प्रसिद्ध लेखक मुहंमद हुसेन काश्मिरी हा होता. त्याला 'जार्रिकलम' या उपाधीने सम्मानित करण्यात आले होते.\nअकबराला स्थापत्यकलेची सुद्धा आवड होती. दिल्ली येथील हुमाँयूचा मकबरा ही अकबराच्या शासनकाळातील पहिली इमारत होती. ही इमारत अकबराची सावत्र आई 'हाजी बेगम' हिच्या देखरेखीखाली बनविण्यात आली होती. हुमाँयूच्या मकबऱ्याचे निर्माण करणारा कारागीर इराणचा निवासी मिरक मिर्जा ग्यास हा होता.\nअकबराने आग्रा येथे बुलंद दरवाज्याची स्थापना केली होती. अकबराने फतेहपूर सिक्रि येथे 'जोधाबाई महाल' ची स्थापना केली.\nअकबराच्या नंतर त्याचा मुलगा जहांगीर १६०६ साली भारताचा बादशाह बनला. अकबराचा जन्म रविवारी झाला होता म्हणून जहांगीरने 'रविवार' हा पवित्र दिवस म्हणून घोषित केला होता.\nनूरजहाँ ही जहांगीरची पत्नी होती. ती शेर-ए-अफगाण या सरदाराची विधवा होती. नूरजहाँ एक शिक्षित महिला होती. तिला संगीत, चित्रकला आणि कविता रचनेची विशेष आवड होती. नूरजहाँ स्वतः फारसी भाषेत काव्यरचना करायची.\nकॅप्टन हॉकिन्स हा मुगल दरबारात येणार पहिला इंग्रज कॅप्टन होता. तर इंग्रज शासनाचा दूत म्हणून सर थॉमस रो हा जहांगीरच्या दरबारात आला होता.\n'अब्दुर्रहीम खानखाना' हे जहांगीरच्या शिक्षक व संरक्षक होते. जहांगीरला स्वतःलासुद्धा लेखनाची आवड होती. 'तुजके जहांगिरी' हि जहांगीरच्या सर्वोत्कृष्ट रचना आहे.\nजहांगीरच्या मुलगा खुसरो याने बापाविरुद्ध बंड केले होते. म्हणून जहांगीरने त्याला आंधळा बनविण्याची शिक्षा दिली होती. तसेच शिखांचा पाचवा गुरु अर्जुनसिंग याने जहांगीरची मदत केल्याने त्याने अर्जुनसिंग यांना फाशी दिली.\nजहांगीरने आग्रा येथे अकबर का मकबरा निर्माण केले.\n१६२७ साली जहांगीरच्या मृत्यू झाला.\nशाहजहाँचा जन्म ५ जानेवारी १५९२ रोजी लाहोरमध्ये झाला. त्याच्या आईचे नाव 'जगत गोसाई' होते. खुर्रम हे त्याचे लहानपणीचे नाव होते.\nशाहजहाँ च्या शासनकाळात मोगलसाम्राज्यात दोन मोठे विद्रोह झाले. पहिला विद्रोह बुंदेलखंडचा सरदार जुझरसिंह याच्या नेतृत्वाखाली तर दुसरा विद्रोह दक्षिणेचा सुभेदार खानजहाँ लोदी याच्या नेतृत्वाखाली झाला.\nमुमताज महल ही शाहजहाँची पत्नी होती. तिचे मूळ नाव आरजूमंद बानो बेगम होते. तिला 'मलिक-ए-जमानी' ही उपाधी देण्यात आली होती.\nशाहजहाँने मयूर सिंहासनाची निर्मिती केली होती. यालाच तखत-ए-ताऊस असे म्हणण्यात येते. सिंहासनाची निर्मिती बादलखान या कलाकाराने केली.\nशाहजहाँने लाल किल्ल्याची निर्मिती केली.\nशाहजहाँने मुमताजमहालच्या प्रेमापोटी आग्रा येथे १६३२ मध्ये ताजमहाल बांधला.\nशाहजहाँला दारा शुकोह, शुजा, मुराद व औरंगजेब हे पुत्र होते.यापैकी दारा हा सर्वात विद्वान होता.\n२५ एप्रिल १६५८ रोजी दारा व औरंगजेब यांच्यात युद्ध होऊन दाराचा पराभव झाला. याचवर्षी औरंगजेबाने शाहजहाँला आग्रा येथे नजरबंद ठेवले.\n१६६६ मध्ये शहाजहानचा मृत्यू झाला.\nऔरंगजेबचा जन्म ३ नोव्हेंबर १६१८ रोजी उज्जैन येथे झाला. तो शाहजहान व मुमताज महल यांचा मुलगा होता.\nऔरंगजेबाचा गुरु मीर मुहम्मद हकीम हा होता. औरंगजेब सुन्नी पंथाला मनात होता. सिंहासनावर बसण्यापूर्वी औरंजेब दक्षिणेचा (दक्खन) गव्हर्नर होता.\nऔरंगजेबचे दोन राज्याभिषेक करण्यात आले होते. पहिला राज्याभिषेक ३१ जुलै १६५८ रोजी तर दुसरा राज्याभिषेक १५ जून १६५९ रोजी करण्यात आला. तो आलमगीर या नावाने सिंहासनावर बसला.\nमुगल साम्राज्यातील पूर्वीचे सर्व बादशाह धार्मिकदृष्ट्या अत्यंत सहिष्णू होते. मात्र औरंगजेब त्याबाबतीत असहिष्णू होता. पूर्वीच्या काळापासून मुगल दरबारात साजरे होत असणारे हिंदू सण दरबारात साजरे करण्यास प्रतिबंध घातला. असे असले तरी तो स्वतः एक उत्कृष्ट वीणावादक होता.\nऔरंगजेबाने 'रहदारी' व 'पानदारी' हे कर रद्द केले. पण अकबराच्या काळात रद्द करण्यात आलेला 'जजिया' कर त्याने १६७९ मध्ये परत लागू केला.\n१६८१ मध्ये औरंजेबाचा पुत्र अकबर याने दुर्गादासच्या सांगण्यावरून बापाविरुद्धच विद्रोह केला.\nऔरंजेबाने शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांचे शिरकाण केले.\nऔरंजेबच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारी युद्धात यश मिळवून त्याचा मुलगा मुअज्जम सिंहासनावर विराजमान झाला. त्याने बहादुरशहा हे नाम धारण केले. यालाच 'शाह बेखबर' असे सुद्धा म्हटले जाते.\n१७५९ मध्ये औरंजेबचा मुलगा अली मौहर सिंहासनावर विराजमान झाला. त्याने शाह आलम द्वितीय हे नाम धारण केले.\nबंगालचा नवाब मुर्शिद कुली खान याने आपली राजधानी ढाका येथून मुर्शिदाबाद येथे स्थलांतरित केली. त्यानंतर बंगालचा नवाब मीर कासीम ने राजधानी मुर्शिदाबादहुन मुंगेर येथे स्थलांतरित केली.\nमध्ययुगीन काळातील भारतातील युरोपियन\nपोर्तुगाल शासनाच्या प्रतिनिधींच्या रूपाने वास्को द गामा भारतात आला. वास्को द गामानेच युरोपातून भारतात येणारा सागरी मार्ग शोधून काढला. सर्वप्रथम तो भारतातील पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचला. तेथे त्याने तेथील राजा झामोरिन याला भेटवस्तू देऊन व्यापार करण्याची परवानगी मिळविली.\nइस १४९२ मध्ये पॉप अलेक्झांडर यांनी पोर्तुगीजांना पूर्व समुद्रात व्यापार करण्याचे एकाधिकार बहाल केले.\nइस १५०५ ते १५०९ पर्यंत फ्रन्सिस डी अल्मेडा हा पोर्तुंगिजांचा भारतातील गव्हर्नर जनरल होता. नंतर अलबकुर्क हा अल्मेडाचा उत्तराधिकारी गव्हर्नर जनरल म्हणून भारत आला. भारतीयांशी वैवाहिक संबंध स्थापित करून भारत गुंतवणूक सुरु करणे हा अलबकुर्कचा उद्देश होता.\nपोर्तुगीजांनंतर डच भारतात आले. डचांनी सुरत, भडोच, कैंबे, अहमदाबाद, चीनसुरा, कासीम बझार, पाटणा, बालासौर, नागापट्टम, कोचीन, मछलीपट्टण, आग्रा येथे आपले व्यापारी केंद्र स्थापन केले.\nडचांचा मुख्य उद्देश दक्षिण पूर्व आशियायी देशांशी व्यापार करणे हा होता. डचांसाठी भारत हा केवळ या देशांशी व्यापार करण्यासाठी एक मार्ग होता. यामुळेच अन्य युरोपीय कंपन्यांच्या तुलनेत भारतात डचांची प्रगती झाली नाही.\n१६०८ मध्ये कॅप्टन हॉकिन्सच्या नेतृत्वाखाली पहिले इंग्रज जहाज भारतात आले.\n१७१७ मध्ये मुगल बादशाह फर्रुखसियार याने एक फर्मान जाहीर करून इंग्रजांना व्यापारी अधिकार प्रदान केले.\n१६९२ मध्ये बंगालच्या नवाबाकडून परवानगी प्राप्त करून फ्रेंचांनी बंगालमधील चंद्रनगर येथे व्यापारी कारखाना स्थापन केला.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/lunch-india-lost-pujara-and-rahane-in-the-first-session-but-are-in-commanding-position/", "date_download": "2018-08-19T23:04:08Z", "digest": "sha1:KZSICORKDXFG2OFD6OFNWHNUXDZTBIHE", "length": 6090, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दुसरी कसोटी: उपहारापर्यंत भारत ५ बाद ४४२ -", "raw_content": "\nदुसरी कसोटी: उपहारापर्यंत भारत ५ बाद ४४२\nदुसरी कसोटी: उपहारापर्यंत भारत ५ बाद ४४२\nकोलंबो: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान कोलंबो येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशी भारताने उपहारापर्यंत ५ बाद ४४२ धावा केल्या आहेत. काल खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी करणारे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा आज सकाळच्या सत्रात बाद झाले आहेत.\nभारताला आज दिवसातील पहिला झटका चेतेश्वर पुजाराच्या रूपाने ९२ व्या षटकात बसला. पुजारा कालच्या धावसंख्येचा ५धावांची भर घालून १३३ धावांवर बाद झाला. अजिक्य रहाणेलाही आज काही खास करिष्मा दाखवता आला नाही. त्याने कालच्या धावसंख्येत २९ धावांची भर घालून १३२ धावांवर तो बाद झाला.\nसध्या आर अश्विन ४७ धावांवर तर वृद्धिमान सहा १६ धावांवर खेळत आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2018-08-19T23:05:09Z", "digest": "sha1:3WBTAOMUOAZBIBFUJIL65U34SQAFVKIE", "length": 5213, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेरेस (बटु ग्रह) - विकिपीडिया", "raw_content": "\n(सेरेस या पानावरून पुनर्निर्देशित)\nसेरेस हा लघुग्रहांच्या पट्ट्यात आढळणारा एक लघुग्रह आहे.\nखगोल शास्त्र विषयाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे. हा लेख पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.\nहा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १८:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/special-report-on-government-facility-258698.html", "date_download": "2018-08-20T00:06:11Z", "digest": "sha1:TTGCPKKT3B74HSDX5C7DAXVAZMWR43DG", "length": 15878, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता मंत्री आणि सरकारी बाबूंच्या शासकीय सुविधा बंद होतील का ?", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nआता मंत्री आणि सरकारी बाबूंच्या शासकीय सुविधा बंद होतील का \nआता सवाल आहे तो सुविधांचा. मंत्री, नेते, अधिकाऱ्यांना अजुनही लोकांच्या पैशावर नको नको त्या सुविधा पुरवल्या जातात..\n20 एप्रिल : केंद्रानं मंत्री, अधिकाऱ्यांच्या गाडीवरचे लाल दिवे काढले, सगळ्यांनी त्याचं स्वागत केलंय. पण आता मागणी होतेय ती नेते, मंत्री, अधिकाऱ्यांनी लाटलेल्या आगाऊच्या सुविधांना बंद करण्याची. याबद्दलचा हा रिपोर्ट...\nदेशातल्या व्हीआयपी संस्कृतीबद्दल सामान्यांच्या मनात किती राग धगधगतोय त्याचा हा पुरावा. लाल दिव्याच्या गाडीनं तर लोकांचं जीनं मुश्किल केलेलं. लाल दिव्याची गाडी दिसली की ट्रॅफिकवाले सलाम ठोकून मोकळी वाट करणार, कुठं हॉटेलमध्ये जेवायला आले तरी त्यांची पहिली सरबराई. बरं झालं शेवटी लाल दिवा काढला. पण आता सवाल आहे तो सुविधांचा. मंत्री, नेते, अधिकाऱ्यांना अजुनही लोकांच्या पैशावर नको नको त्या सुविधा पुरवल्या जातात..\nनेते असोत की अधिकारी, कुणाचाही पगार आता लाखांच्या खाली नाही. पुन्हा त्यात राहायला बंगले, दिल्लीत तर खासदारांच्या घरात खासदार राहतंय नाहीत. ह्या सुविधा हव्यात कशाला\nआयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या घरात पोलीस जवान चक्क ऑर्डर्ली म्हणून काम करतात. ह्यात लष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या लेकरांना शाळेतून आणण्यापासून ते भाजीपाला खरेदीपर्यंत सगळी कामं हे जवानच करतात. ही संस्कृतीही बंद होणार का हे महत्वाचं.\nअधिकारी, मंत्री म्हणजे गाड्यांचा ताफाच. ताफ्यात आले नाहीत ते मंत्री, अधिकारी कसले पण ह्या गाड्यांमुंळे अनेक लोकांना आणीबाणीच्या काळात उपचाराअभावी जीव गमवावा लागलाय. नोकरशहांच्या घरातही गरज नसतांना कुटुंबियांच्या दिमतीला सरकारी गाड्या असतात. ते जाणार का असाही सवाल आहे.\nटोलच्या त्रासातूनही अधिकारी नेत्यांनी सुटका करून घेतलेली आहे. ती सुविधाही सोडली जाणार का\nमंत्री, अधिकाऱ्यांच्यासोबत सुरक्षेच्या नावाखाली नको तितके पोलीस फिरवले जातात. ते खरं तर पॉवरचं ओंघळवाणं दर्शन असतं. हे कमी म्हणून की काय, अधिकारी, मंत्र्यांच्या कुटुंबियांनीही सुरक्षा घेतलेल्या आहेत. त्या कधी सोडणार\nरेल्वे -विमान प्रवास सुविधा\nखासदार, मंत्री, अधिकाऱ्यांना पगार तर मिळतोच पण प्रवास भत्तेही मिळतात. हे का द्यायचा हा सवालच आहे. कारण प्रशासन चालवण्यावर जास्त पैसा खर्च होत असल्यानं विकासनिधी मात्र कमी पडतो.\nसुरक्षेच्या नावाखाली व्हीआयपी संस्कृती फोफावलीय. तिच्यामुळे एकाच देशात इंडिया आणि भारत असे दोन देश आहेत की काय असं चित्रं आहे. अधिकारी-नेत्यांना आवश्यक त्या सुविधा मिळाल्याच पाहिजेत पण त्याचा अतिरेक होणार नाही हेही सरकारनं बघणं गरजेचं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: government facilityअधिकारीमंत्रीलालदिवाशासकीय सुविधा\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nपुण्यात 11 मजली इमारतीत आग, सुरक्षा रक्षकांनी वाचवले दोघांचे प्राण\nआंबेनळी घाटात अपघातानंतर मृत कर्मचाऱ्यांचे मोबाईल गायब\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://davashree.blogspot.com/2013/02/blog-post.html", "date_download": "2018-08-19T23:41:38Z", "digest": "sha1:JM2COKSB5K6ULE47IE4PGUGGR2KMPIKK", "length": 6141, "nlines": 89, "source_domain": "davashree.blogspot.com", "title": "मन तरंग....: काहीशी ओळखीची", "raw_content": "\nएक छोटासा प्रयास मनाची चाहूल धेण्याचा....\nतुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील \nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ...\nकाहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी...\nनिळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ...\nकधी निरभ्र आकाशाला तर कधी चंदेरी रात्री ला....\nकधी भर रस्त्याला तर कधी उंच डोंगराला...सांगितलेली हर बात ....\nखोल दूर उरात दडलेली तुझी हर एक पात ...\nतुझे आणि त्याचे गुपितच ते....पावसाची साथ....\nओला चिंब दिवस आणि भिजलेली रात...\nनदीच्या किनारी बांधलेली एकाच लाट.....\nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज .....\nनव्याने शोधले तुला , पण तू तर अजनच गहिरा झालेला, नजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास नव्याने शोधले तुला नदीच्या काठी,...\nतूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले.. पण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले... अधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली... तसा कही फार काळ ल...\nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ... काहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी... निळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ... कधी निर...\nतुझा बरोबर उडायला, तुझ्या बरोबर पाळायला, तुझ्या बरोबर तरंगायला, मला तुझे पण हवे आहे, फुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\n(Photo credit: Wikipedia ) पान गळती झालेल्या झाडा प्रमणे.......... सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी... पान गळती झालेल्या ...\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी सरी वर सारी अन तू विशाल आभाळी ..... पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी थेंबे थें...\nशाळेत शिकलेले धड़े आयुष्यात कधी कुठे संदर्भात येतील सांगताच येत नहीं ...... कधीही न समजलेली भावना ....आता राहून राहून मनातून जात नहीं .....\nवाऱ्याची झुळूक यावी तसा तू नव्याने आलास... हवेचा गारवा तुझ्या नजरेत मिळाला.. नेहमीच तुझी सावली बनावे तसे आज परत सुगंध झाले... तुझ्या झोतात ...\n(Photo credit: Metrix X ) भिरभिरती नजर कही तरी शोधते आहे...... कळत च नहीं नक्की काय ते अत्ता नज़ारे आड़ झालेला तू ....\nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट... मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात, एथे ही मातीच ती पण कोरडे श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://davashree.blogspot.com/2012/07/credit-metrix-x.html", "date_download": "2018-08-19T23:41:47Z", "digest": "sha1:YM5B5JLNS5LYFLI6X2CB53VONMF73WB6", "length": 5257, "nlines": 75, "source_domain": "davashree.blogspot.com", "title": "मन तरंग....", "raw_content": "\nएक छोटासा प्रयास मनाची चाहूल धेण्याचा....\nतुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील \nभिरभिरती नजर कही तरी शोधते आहे......\nकळत च नहीं नक्की काय ते \nअत्ता नज़ारे आड़ झालेला तू .....कही से पुसट से दिसते आहे \nपाऊसाचे पाणी तू......कोरडया धरे ने कोणी तरी भिजते आहे.........\nनव्याने शोधले तुला , पण तू तर अजनच गहिरा झालेला, नजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास नव्याने शोधले तुला नदीच्या काठी,...\nतूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले.. पण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले... अधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली... तसा कही फार काळ ल...\nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ... काहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी... निळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ... कधी निर...\nतुझा बरोबर उडायला, तुझ्या बरोबर पाळायला, तुझ्या बरोबर तरंगायला, मला तुझे पण हवे आहे, फुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\n(Photo credit: Wikipedia ) पान गळती झालेल्या झाडा प्रमणे.......... सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी... पान गळती झालेल्या ...\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी सरी वर सारी अन तू विशाल आभाळी ..... पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी थेंबे थें...\nशाळेत शिकलेले धड़े आयुष्यात कधी कुठे संदर्भात येतील सांगताच येत नहीं ...... कधीही न समजलेली भावना ....आता राहून राहून मनातून जात नहीं .....\nवाऱ्याची झुळूक यावी तसा तू नव्याने आलास... हवेचा गारवा तुझ्या नजरेत मिळाला.. नेहमीच तुझी सावली बनावे तसे आज परत सुगंध झाले... तुझ्या झोतात ...\n(Photo credit: Metrix X ) भिरभिरती नजर कही तरी शोधते आहे...... कळत च नहीं नक्की काय ते अत्ता नज़ारे आड़ झालेला तू ....\nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट... मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात, एथे ही मातीच ती पण कोरडे श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/sports-news-wimbledon-2017-58374", "date_download": "2018-08-19T22:57:20Z", "digest": "sha1:H34BEJ2YRDGC5ZXNIFXE5LYIQ5V52A2C", "length": 14221, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Wimbledon 2017 सेंटर कोर्टचे गवत वादाचे ‘सेंटर’ | eSakal", "raw_content": "\nसेंटर कोर्टचे गवत वादाचे ‘सेंटर’\nरविवार, 9 जुलै 2017\nसॉरी विंबल्डन, तुम्हाला विरोध नाही, पण काही ठिकाणी सुधारणा होण्याची गरज आहे. खास करून १८ नंबरच्या कोर्टवरील गवताचा दर्जा निराशाजनक आहे. ते धोकादाय आहे असे नाही, पण दुसऱ्याच दिवशी गवत निघून गेले होते.\n- टिमीया बॅसिन्स्की, स्वित्झर्लंडची टेनिसपटू\nलंडन - जगप्रसिद्ध विंबल्डनच्या सेंटर कोर्टवरील गवत यंदा वादाचे सेंटर ठरते आहे. पहिल्या दिवशी स्पर्धेला सुरवात झाल्यापासून अनेकांनी गवताचे प्रमाण कमी असल्याचे निरीक्षण नोंदविले होते. आता एक आठवडा पूर्ण होत असताना यासंदर्भात नाराजी व्यक्त केलेल्यांमध्ये होम फेव्हरीट अँडी मरे याचा समावेश झाला आहे. ऑल इंग्लंड क्‍लबने मात्र कोर्टची तयारी पूर्वीप्रमाणेच अत्यंत काळजीपूर्वक आणि काटेकोरपणे होत असल्याचे स्पष्ट केले.\nउष्ण हवामान आणि थोड्या पावसामुळे अनेक कोर्टवरील गवत निघून गेले आहे. विंबल्डनची अशी ग्रास कोर्ट खेळाडूंसाठी धोकादायक स्थितीत असल्याचे मरेने सांगितले. तो म्हणाला की, सेंटर कोर्टवर बऱ्याच ठिकाणी खेळाडूंच्या बुटांचे ठसे उमटून आणि चेंडूचे टप्पे पडून छोटे-छोटे खड्डे पडले आहेत. पूर्वीप्रमाणे ही कोर्ट चांगल्या स्थितीत नाहीत. बेसलाइनच्या मागे तसेच पुढे बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. घोड्याच्या टापांमुळे पडतात तसे हे खड्डे आहेत. पूर्वी असे कधीही घडल्याचे मला आठवत नाही.\nमरेने इटलीच्या फॅबिओ फॉग्नीनीवर ६-२, ४-६, ६-१, ७-५ अशी मात केली. फॉग्नीनीनेसुद्धा कोर्टची अवस्था फार खराब असल्याचे मत व्यक्त केले.\nकोर्ट नंबर १८च्या स्थितीवर बऱ्याच जणांनी टीका केली आहे. याच कोर्टवर गोल खड्डा पडल्याचे फ्रान्सच्या क्रिस्टीना म्लाडेनोविच हिने म्हटले आहे. तिची लढत ॲलीसन रिस्केशी होती. आम्हा दोघींना खेळ थांबवायचा होता, असे क्रिस्टिनाने सांगितले. तीन सेटमध्ये हरल्यानंतर क्रिस्टिना म्हणाली की, ‘बेसलाइनवरील जागा निसरडी होती. तेथे गवतच नव्हते. एका बाजूला मोठा खड्डा होता. ती जागा सपाटही नव्हती.’ याच कोर्टवर मंगळवारी खेळल्यानंतर स्वित्झर्लंडच्या टिमीया बॅसिन्स्कीने तक्रारीचा सूर काढला होता.\nकोर्ट नंबर १७ वर अमेरिकेची बेथानी मॅटेक-सॅंड्‌स पाय मुरगाळून पडली आणि तिच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. कोर्टच्या अवस्थेमुळे ती पडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.\nसात वेळचा विजेता फेडरर म्हणाला की, ‘दोन्ही खेळाडूंनी कोर्टच्या स्थितीबद्दल तक्रार केली, तर ती गांभीर्याने घेतली जावी. हवामान फार उष्ण आहे.’\nदुहेरीतील माजी विजेत्या पाम श्रायव्हर यांनीही ट्‌वीट केले. त्या म्हणाल्या की, मी खेळले तेव्हा कोर्टवर भक्कम हालचाल करणे शक्‍य होते. केवळ कोर्ट ओले झाले असेल तरच अडथळा यायचा. आता कोर्टचे रोलींग केले जाते. त्यामुळे पृष्ठभाग हार्ड कोर्टप्रमाणे बनतो. अशावेळी हालचाल करणे अवघड जाते.\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे - बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने राज्यात दोन दिवस पावसाचा...\nमंचर - झेंडू फुलांचे बाजारभाव ऐन श्रावणात कोसळल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुले रविवारी (ता. १९)...\nकेईएमचे मेडिसीन युनिट धोक्‍याच्या गर्तेत\nमुंबई : 90 वर्षांहून जुन्या असलेल्या पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील मेडिसीन युनिटच्या बाथरूममध्ये रसायनांचा साठा ठेवल्याने या विभागात...\nदाऊदच्या \"मुनिमा'स ब्रिटनमध्ये अटक\nलंडन: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा फायनान्स मॅनेजर जाबिर मोतीला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे. दाऊदचा \"मुनिम' म्हणून ओळखला जाणारा जाबिर मोती हा...\nदृष्टीहीनांनाही करता येणार रस्त्यावरील खड्ड्याच्या तक्रारी\nसोलापूर - महापालिका क्षेत्रातील खड्ड्यांबाबत दृष्टीहीन व दृष्टीदोष असलेल्यांनाही संकेतस्थळावर तक्रारी दाखल करता येणार आहेत. त्या दृष्टीने सुविधा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/health/five-important-benefits-saffron-kesar/", "date_download": "2018-08-19T23:47:29Z", "digest": "sha1:YOAJ37CFAZBAJLUWE4M7KK542NMNDP5G", "length": 32851, "nlines": 487, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सोमवार २० ऑगस्ट २०१८", "raw_content": "\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nकेसरचे पाच महत्त्वाचे फायदे\nकेसर हे मिळण्यास अवघड आणि महागडा अशी गोष्ट आहे. अनेक सौंदर्यप्रसाधनं, औषधे आणि खाद्यपदार्थांमध्ये केसरचा उपयोग केला जातो.\nआतापर्यंत जगभरातल्या अनेक अभ्यासक आणि संशोधकांनी केसरवर मोठा अभ्यास केला आणि त्यात असे सिध्द झाले आहे की केसरमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.\nकेसरात असलेल्या काही गुणधर्मांमुळे आपली लैंगिक क्षमता सुधारते, असे सिध्द झाले आहे. त्यामुळे भारतीय परंपरेत रात्री झोपण्यापुर्वी केसरयुक्त दुध पिण्याची पध्दत आहे.\nकेसर हे सर्दी-खोकल्यावर अतिशय रामबाण औषध आहे. त्यामुळे सर्दी-खोकला झाल्यास केसर दुधात मिसळुन प्यायले जाते किंवा चिमुटभर केसर कपाळाला आणि छातीला लावले जाते.\nकेसरमध्ये निसर्गत:च अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा वापर अनेक औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. या गुणधर्मांमुळे त्वचेचा, केसांचा पोत सुधारतो. साबण, शॅम्पु आणि तेलामध्ये केसरचा उपयोग केला जातो.\nतुमच्या किचनमधील हे पदार्थ आहेत विषारी, खात असाल तर जरा जपून\n करा हे घरगुती उपाय\nसुंदर, मजबूत नखांसाठी 'हे' पदार्थ नक्की खा\n मग दररोज सकाळी 'हे' नक्की करा\nवजन घटवण्याची आहे घाई, सकाळी नाश्त्यामध्ये खा हे 5 पदार्थ\n'या' पाच गोष्टी कमी करतील तुमचं हाय ब्लड प्रेशर\nखास चहाबाजांसाठी... रक्तगटानुसार ठरवा कोणत्या चहा प्यायचा\nकोणत्या रंगाच्या भाज्या आहेत अधिक आरोग्यदायी, हिरव्या की लाल\nदिलखुलास हसण्याचे हे आहेत फायदे, हार्टअटॅकचा धोकाही होतो कमी\nअंड्याच्या कवचाचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का\n या 5 गोष्टी खाणे आरोग्यासाठी हानिकारक\nचमकदार त्वचेसाठी बेसनाच्या मदतीने बनवा हे 5 फेसपॅक\nउपाशी पोटी 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका\nउत्तम आरोग्यासाठी हे 5 पदार्थ दररोज खा...\n मग हे करा उपाय\n'या' सात गोष्टींमुळे वाढतो कॅन्सर होण्याचा धोका\nफिटनेस फ्रीक आहात तर या गोष्टींचा डाएटमध्ये करा समावेश\n'हे' आहेत लिची खाण्याचे फायदे\n उभे राहून पाणी पिताय, होऊ शकतात हे भयंकर त्रास\nया गोष्टी करू शकतात तुमची पावसाळ्यातील मजा खराब\nहेल्थ टिप्स मान्सून 2018\nघरातील झुरळ पळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nभुकेमुळे राग होतो अनावर; मग करा हे उपाय\nआरोग्य हेल्थ टिप्स अन्न\nशरीरातील रक्त कमी झालंय, मग या फळांचं करा सेवन\nया 5 गोष्टी फ्रिजमध्ये ठेवणं आरोग्यास हानिकारक\nआरोग्य हेल्थ टिप्स अन्न\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nव्हायरल फोटोज् 26/11 दहशतवादी हल्ला मुंबई सीरिया\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nसलमान खान अनिल कपूर रणवीर सिंग रणबीर कपूर अमिताभ बच्चन हृतिक रोशन टायगर श्रॉफ\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\nसलमानला बॉलीवुडचा 'दबंग' का म्हणतात याचा प्रत्यय हे फोटो पाहिल्यावर येईल.प्रत्येकजण त्याला हवी असाणारी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. आपल्या स्वप्नातील आवडती गोष्टीविषयी अनेक वेगवेगळ्या कल्पना रंगवू लागतो.असेच काहीसे स्वप्न सलमानचेही असावे. विशेष म्हणजे आजपर्यंत अनेकदा बॉलिवूड कलाकारांच्या आलिशान घराचे बाहेरील आणि आतील छायाचित्रे अनेकदा समोर आली आहेत. अगदी त्याचप्रमाणे आता व्हॅनिटी व्हॅनचेही फोटो समोर येत आहेत. सलमान व्हॅनिटी व्हॅनचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.लग्झरिअस व्हॅनिटीचे इंटेरिअरही खास पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे. सलमान खान सध्या माल्टामध्ये त्याच्या आगामी 'भारत' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दरम्यान भारतचे निर्माते निखिल नमित यांनी सलमानच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये त्याची व्हॅनिटी व्हॅन अतिशय लग्झरिअस दिसतेय. व्हॅनिटीचा आउटलूकसुद्धा जबरदस्त आहे. हे आहे सलमानच्या व्हॅनिटीचे खास वैशिष्ट्य म्हणजे व्हॅनिटी व्हॅनमध्ये मेकअप रुमशिवाय स्टडी रूमसुद्धा असून येथे तो चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचतो आणि रिहर्सल करतो.व्हॅनमध्ये शॉवर आणि टॉयलेटव्यतिरिक्त मूडनुसार अॅडजस्ट होणारी लाइटिंगसुद्धा आहे. सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबाबतची गोष्ट. ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. आता असाच एक सेलिब्रिटी चर्चेत आला आहे,तो स्वतःमुळे नाही तर त्याच्या या फोटोमुळे. एरव्ही सलमानला पाहताच अनेक जण त्याच्या भोवती एक फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. मात्र हा फोटो पाहून तुम्हीही विचारात पडला असणार. कारण फोटोत चक्क सलमान खान फोटोग्राफर बनत सुनिल ग्रोव्हरचे विविध पोज कॅमे-यात कॅप्चर करताना दिसतो आहे.‘भारत’ सिनेमात सुनिल ग्रोव्हरही विशेष भूमिकेत झळकणार आहे. सध्या या सिनेमाचे माल्टामध्ये शुटिंग सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण स्टारकास्ट माल्टा येथे शूटिंगमध्ये बिझी आहेत.\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nलग्न सोहळा असेल,पुरस्कार सोहळा असेल किंवा मग आणखीन काही निक आणि प्रियंका दोघेही एकत्रच हातात हात घेत एंट्री मारताना दिसले.\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nसचिन पिळगांवकर बॉलिवूड सेलिब्रिटी\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAtal Bihari Vajpayee: आत्मविश्वास अन् विकास... अटलबिहारी वाजपेयींनी देशाला काय-काय दिलं\nजगातले सर्वोत्तम सनसेट पॉइंट तुम्हाला माहिती आहेत का...\nहॅप्पी वाला बर्थ डे 'सैफू'\nसैफ अली खान बॉलिवूड\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/knife-attack-in-front-of-judge-274928.html", "date_download": "2018-08-20T00:04:48Z", "digest": "sha1:QQJMI3SQASJV5FYS3II3ODF3JOURKSQ5", "length": 13144, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भोईवाडा कोर्टात न्यायाधिशासमोरच आरोपीवर चाकू हल्ला !", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nभोईवाडा कोर्टात न्यायाधिशासमोरच आरोपीवर चाकू हल्ला \nभोईवाडा कोर्टात आज थेट न्यायाधीशांसमोरच आरोपींवर चाकू हल्ला झालाय. विशेष म्हणजे तक्रारदारानेच हा हल्ला केला असून, हल्ला झाला तेव्हा न्यायाधीश कोर्टातच उपस्थित होते. या हल्ल्यात दोन आरोपी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी हल्लेखोराला तात्काळ अटक केलीय.\n22 नोव्हेंबर, मुंबई : भोईवाडा कोर्टात आज थेट न्यायाधीशांसमोरच आरोपींवर चाकू हल्ला झालाय. विशेष म्हणजे तक्रारदारानेच हा हल्ला केला असून, हल्ला झाला तेव्हा न्यायाधीश कोर्टातच उपस्थित होते. या हल्ल्यात दोन आरोपी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी हल्लेखोराला तात्काळ अटक केलीय.\nयाबाबतची सविस्तर हकिगत अशी की, आज दुपारी एका मारहाणीच्या प्रकरणातील तीन आरोपींना भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सुनावणीनंतर न्यायालयाने या आरोपींना जामीन मंजूर केला. न्यायालयाने जामीन मंजूर करताच तक्रारदाराने आपल्या हातातील चाकूने दोन आरोपींवर हल्ला केला. हल्ल्यात दोन्ही आरोपी जखमी झाले असून, त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्ला करणाऱ्या तक्रारदाराला पोलिसांनी अटक केली आहे.\nदरम्यान तक्रारदार चाकू घेऊन कोर्टात कसा काय आला लोक कोर्टरूममध्ये येत असताना पोलीस त्यांची तपासणी करत नाहीत का लोक कोर्टरूममध्ये येत असताना पोलीस त्यांची तपासणी करत नाहीत का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झालेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: bhoiwada courtcourtआरोपीवर हल्लाचाकू हल्लाभोईवाडा कोर्टात हल्ला\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-08-19T23:04:51Z", "digest": "sha1:DEYPRG3AZ6QO5LNMFTUJY23FERTNGIEN", "length": 8572, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रोझा पार्क्स - विकिपीडिया", "raw_content": "\nरोझा पार्क्स इ.स. १९५५ साली, मागे मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर\nफेब्रुवारी ४, इ.स. १९१३\nटस्कगी, अलाबामा, संयुक्त राष्ट्रे\nऑक्टोबर २४, इ.स. २००५\nडेट्रोईट, मिशीगन, संयुक्त राष्ट्रे\nरोझा पार्क्स (फेब्रुवारी ४,१९१३ - ऑक्टोबर २४,२००५) या आफ्रिकन अमेरिकन नागरी अधिकार सुधारक कार्यकर्त्या होत्या. अमेरिकन काँग्रसने नंतर त्यांचा उल्लेख \"आधुनिक काळातील नागरी अधिकार चळवळीची जनक\" असा केला आहे.[१]\n१ डिसेंबर, इ.स. १९५५ रोजी पोलिसांनी रोझा पार्क्सबाबत नोंदविलेला अहवाल, पान क्र. १\n१ डिसेंबर, इ.स. १९५५ रोजी पोलिसांनी रोझा पार्क्सबाबत नोंदविलेला अहवाल, पान क्र. २\nरोझा पार्क्सच्या बोटांचे ठसे.\nइ.स. १९५५ सालातील १ डिसेंबर या दिवशी कृष्णवर्णीय असलेली रोझा पार्क्स ही त्याकाळात कृष्णवर्णीयांसाठी आरक्षित असलेल्या बसच्या मागील भागातील बाकड्यावर बसलेली होती. मधल्या एका थांब्यावर एक गोरा पुरुष बसमध्ये चढला आणि बसच्या ड्रायव्हरने रोझाला त्याच्यासाठी जागेवरून उठण्यास सांगितले. रोझाने बसमधील आपली जागा एका गोर्या व्यक्तीसाठी रिकामी करण्याचे नाकारले. रोझाच्या या कृत्याबद्दल तिला तुरुंगात डांबण्यात आले. रोझाच्या अटकेच्या निषेधार्थ सारा कृष्णवर्णीय समाज रस्त्यावर उतरला आणि मार्टिन ल्युथर किंग यांच्या नेतृत्वाखाली कृष्णवणीर्यांनी वंशभेदाचे धोरण राबविणार्या शासकीय वाहतूक यंत्रणेच्या बसेसवर वर्षभर बहिष्कार टाकला.[२] रोझा पार्क्सच्या या एका प्रतिकाराच्या घटनेमुळे अमेरिकेतील नागरी हक्कांच्या चळवळीला सुरुवात झाली.\n↑ \"पब्लिक लॉ १०६-२६\" (इंग्रजी मजकूर). ५ फेब्रुवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले.\n↑ \"अलाबामा ते ओबामा : कृष्णवणिर्यांची तेजस्वी वर्षे...\" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाईम्स. ७ नोव्हेंबर, इ.स. २००८. ६ फेब्रुवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले.\nइ.स. १९१३ मधील जन्म\nइ.स. २००५ मधील मृत्यू\nअमेरिकन नागरी अधिकार चळवळ\nप्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विजेते\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2017/07/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:51:47Z", "digest": "sha1:FF7ALJ6T63PFOBL25RCNFQTJUSOKJ7XU", "length": 11612, "nlines": 113, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: गायीचे आत्मवृत्त", "raw_content": "\nशुक्रवार, १४ जुलै, २०१७\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nमी गाय आहे. माझ्यात देव वास्तव्य करत असल्यामुळे मला माणसाचं प्रबोधन करायचा हक्क आहे. म्हणून तर आता बोलायची हिंमत करते:\nमला माणसापेक्षा जास्त किंमत आहे. राजस्थानात गाय आणि वासरूच्या जोडीला एकशे पाच रूपये अनुदान मिळतं तर दारिद्र्य रेषेखाली असलेल्या माणसांच्या जोडप्याला सत्तर रूपये मिळतात.\nवि. दा. सावरकर म्हणाले होते, ‘गाय हा फक्‍त उपयुक्‍त पशू आहे’ तर महात्मा गांधी म्हणाले होते, ‘गायीला वाचवायलाच हवं, पण माणसाला मारून नाही तर गाय मारणार्‍या माणसाला हात जोडून- विनंती करून’ तर महात्मा गांधी म्हणाले होते, ‘गायीला वाचवायलाच हवं, पण माणसाला मारून नाही तर गाय मारणार्‍या माणसाला हात जोडून- विनंती करून’ तरीही माझ्यासाठी म्हणजे गायी वाचवण्यासाठी आज सरेआम माणसांची कत्तल सुरू झाली.\nमाझ्या पोटात तेहतीस कोटी देव असतीलही. पण जगातील सर्वात प्रगत माणसाच्या पोटात एक तरी देव असेलच ना मग माणसात देव असूनही माणूस माणसाला का मारतो मग माणसात देव असूनही माणूस माणसाला का मारतो अगदी प्रत्यक्षातले देव सुध्दा असुरांचे शंभर गुन्हे भरल्याशिवाय त्यांचा वध करत नव्हते. मग कायद्याच्या लोकशाही देशात राहून माणसाच्या एकाच गुन्ह्याच्या बदल्यात तुम्ही त्याचा जीव घेणार\nमाझ्याबद्दल तुम्हाला खूप प्रेम आहे, हे लक्षात आलंय माझ्या. मला मारून कोणी माझं मांस खाऊ नये, हे तुमचं म्हणणंही मान्य आहे. पण केवळ अशा संशयानेही तुम्ही जीव घेता. कायदा हातात घेऊन कोणालाही मारहाण करता. तुम्ही वाटेल तसे बकरे कापता, कोंबड्या कापता याबद्दल तुम्हाला थोडाही संकोच वाटत नाही माझ्यातच काय सर्व भूतमात्रांत देव असेल तर हत्त्या कोणाचीच व्हायला नको. मला मारणार्‍या माणसाच्या अंगावर तुम्ही धाऊन जाणार नसाल- कोणाची हत्त्या करणार नसाल तरच तुम्हाला धार्मिक- अध्यात्मिक म्हणता येईल\n(काश्मीरातली डीएसपीची हत्त्या असो की दगड फेकणारे लोक... अतिरेकी असोत की अतिरेक्यांना मदत करणारे साळसूद निशस्त्र दिसणारे लोक... माझ्यात देव असल्यामुळे, अशा सर्वांची मला प्रचंड चीड आहे. सावधान. माणसाने मॉबचा घटक होऊ नये. मॉबचे मानसशास्त्र हिंसक बनते.)\nमाझ्याबद्दल तुमच्या मनात इतकं प्रेम असून सुध्दा मला रोज अर्धपोटी उपाशी का रहावं लागतं माझ्याकडून दूध मिळणं बंद होताच मला रस्त्यावर बेवारशी का सोडलं जातं माझ्याकडून दूध मिळणं बंद होताच मला रस्त्यावर बेवारशी का सोडलं जातं शहरातल्या चौकाचौकातल्या कचराकोंडीत आणि गावाला लागून असलेल्या उकीरड्यांवर मला रोज प्लॅस्टीक का चघळावं लागतं शहरातल्या चौकाचौकातल्या कचराकोंडीत आणि गावाला लागून असलेल्या उकीरड्यांवर मला रोज प्लॅस्टीक का चघळावं लागतं नेमकं अडत्यालाच का विकलं जातं मला नेमकं अडत्यालाच का विकलं जातं मला असे प्रश्नही माझ्या प्रेमाखातीर आपल्या मनात असू द्या. म्हणजे तुम्ही निरपराध माणसांना शिक्षा देत आहात हे कदाचित तुमच्या लक्षात येईल.\nमला तुम्ही आधार कार्ड दिलं. आवडलं मला. तुम्ही मला मतदार सुध्दा केलं असतं. पण माझ्याकडून मतदान कसं करून घ्यायचं याची तुमच्यापुढे टेक्निकल अडचण दिसते. असो.\n(या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)\n– डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ४:४७ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-konkan-news-fishing-increase-squid-jigging-60551", "date_download": "2018-08-19T23:00:00Z", "digest": "sha1:RRFI73HKLVBXPFU6QAWOFF6V36F4UTHI", "length": 14099, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "ratnagiri konkan news fishing increase by squid jigging ‘स्क्विड जिगिंग’ने मच्छीमारीत वाढ - डॉ. आशीष मोहिते | eSakal", "raw_content": "\n‘स्क्विड जिगिंग’ने मच्छीमारीत वाढ - डॉ. आशीष मोहिते\nमंगळवार, 18 जुलै 2017\nरत्नागिरी - वायलीच्या जाळ्याने मासेमारी करणाऱ्या पारंपरिक व फायबर नौकांनी वायलीचे जाळे पाण्यात सोडल्यावर असलेल्या फावल्या वेळात स्क्विड जिगिंग यंत्राच्या वापराने उत्पन्नात वाढ करता येते. हे यंत्र कमी खर्चाचे असून मत्स्य अभियांत्रिकी विभागाने बनवले आहे, अशी माहिती शिरगाव-रत्नागिरीतील मत्स्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. आशीष मोहिते यांनी दिली.\nरत्नागिरी - वायलीच्या जाळ्याने मासेमारी करणाऱ्या पारंपरिक व फायबर नौकांनी वायलीचे जाळे पाण्यात सोडल्यावर असलेल्या फावल्या वेळात स्क्विड जिगिंग यंत्राच्या वापराने उत्पन्नात वाढ करता येते. हे यंत्र कमी खर्चाचे असून मत्स्य अभियांत्रिकी विभागाने बनवले आहे, अशी माहिती शिरगाव-रत्नागिरीतील मत्स्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. आशीष मोहिते यांनी दिली.\nतारामुंबरी सहकारी मच्छी व्यावसायिक संस्थेच्या (देवगड, जि. सिंधुदुर्ग) सुवर्णमहोत्सवानिमित्ताने मासेमारीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर एक दिवसाचे प्रशिक्षण पार पडले. त्याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले. या यंत्राच्या वापरासह ट्रॉल जाळ्याचा नेहमीचा खोला बदलून बी.आर.डी. जाळे वापरून शाश्‍वत मासेमारी तसेच मासेमारीच्या आधुनिक पद्धतीमध्ये पोल अँड लाईनद्वारे खोल समुद्रातील गेदर माशाची मासेमारी करून नेहमीच्या उत्पादनात वाढ होऊ शकते, याबाबतही मागदर्शन केले.\nप्रा. मकरंद शारंगधर यांनी मासेमारीला खोल समुद्रात जाताना आवश्‍यक जीवरक्षक साधने तसेच नौका आपत्तीत असताना वापरावयाची आपत्तीदर्शके त्यांचे महत्त्व तसेच त्यांचा वापर याविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. राहुल सदावर्ते यांनी मासेमारीसाठी आवश्‍यक असलेल्या मत्स्यशोधक यंत्रांचा व दळणवळणाची साधने याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. विजय मुळ्ये यांनी नौकानयनशास्त्र व नौकानयनाच्या आधुनिक उपकरणांचा वापर करून संभाव्य मत्स्यसाठ्यांच्या ठिकाणी नेमके पोहचण्यासाठी कसा उपयोग करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. संस्थेचे तज्ज्ञ संस्थापक मुरलीधर जोशी अध्यक्ष होते. प्रशिक्षणात दिलेल्या शास्त्रीय माहितीचा वापर करून मच्छीमारांनी परंपरागत मासेमारीत प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी करण्यात आले.\nया कार्यक्रमादरम्यान मत्स्य अभियांत्रिकी विभागाने नौका व मासे पकडण्याची विविध आधुनिक आयुधे, नौकानयन व दळणवळणाची साधने, जीवरक्षक साधने, ट्रॉल जाळ्याकरता बी.आर.डी. आधुनिक खोला, मासेमारीच्या आधुनिक पद्धती या विषयांवर आधारित प्रदर्शन तारामुंबरी सहकारी संस्थेत मांडण्यात आले होते.\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/sports-news-do-not-despise-dravid-zaheer-60106", "date_download": "2018-08-19T22:59:47Z", "digest": "sha1:D6U5CWXJSEH5KUSP4DOHQQB6S4ITIGUE", "length": 11860, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Do not despise Dravid & Zaheer द्रविड, झहीरची मानहानी करू नका! - गुहा | eSakal", "raw_content": "\nद्रविड, झहीरची मानहानी करू नका\nसोमवार, 17 जुलै 2017\nअनिल कुंबळे यांच्यानंतर आता द्रविड आणि झहीरला देण्यात येत असलेली वागणूक लज्जास्पद आहे.\nनवी दिल्ली - टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ निवडताना गोंधळाची परिस्थिती निर्माण केल्याबद्दल क्रिकेट प्रशासकीय समितीचेच माजी सदस्य रामचंद्र गुहा यांनी खडे बोल सुनावले आहेत. अगोदर अनिल कुंबळे, आता राहुल द्रविड आणि झहीर खान यांच्या उघडपणे होत असलेल्या मानहानीबद्दल गुहा यांनी ट्विटरद्वारे नाराजी व्यक्त केली.\nकुंबळे, झहीर आणि राहुल द्रविड हे ग्रेट खेळाडू आहेत. त्यांनी मैदानावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांच्या प्रतिमेची अशी मानहानी करणे योग्य नाही. त्यांना देण्यात येत असलेली वागणूक लज्जास्पद आहे, असे गुहा यांनी म्हटले आहे. कुंबळे प्रकरणामुळे नाराज होऊन गुहा यांनी प्रशासक समितीचा राजीनामा दिला आहे.\nकर्णधाराला आपण नको असल्यामुळे कुंबळे यांनी प्रशिक्षकपद सोडले, त्यानंतर शास्त्री यांची नियुक्ती झाली. त्याच वेळी सचिन-गांगुली-लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीने द्रविड आणि झहीर यांची अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीचा सल्लागार म्हणून शिफारस केली. विशेष करून झहीरच्या नियुक्तीला शास्त्री यांचा विरोध होता. असे असताना काल प्रशासकीय समितीचे शिल्लक असलेले दोन सदस्य राय आणि एडल्जी यांनी द्रविड, झहीर यांची नियुक्ती अजून निश्‍चित नाही. शास्त्री यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे काल स्पष्ट केले. त्यामुळे गुहा यांचा टीकेचा रोख प्रशासकीय समितीवरही आहे, अशी चर्चा आहे.\nइम्रान खानच्या मंत्रीमंडळाची घोषणा\nलाहोर- पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज त्यांच्या मंत्रीमंडळाची घोषणा केली आहे. एकूण, 21 जणांचा या मंत्रीमंडळात समावेश असणार आहे....\nवाडेकरांना होती सांगलीशी आत्मीयता\nसांगली - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांना सांगलीविषयी आत्मीयता होती. त्यांनी स्वतः सन २००७ मध्ये ही गोष्ट सांगितली होती. नाना...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nकेरळचा पूर राष्ट्रीय संकट जाहीर करा- राहुल गांधी\nनवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये जलप्रलयाचा आढावा घेत असताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केरळमधील पूरसंकट हे राष्ट्रीय संकट म्हणून...\nटाकवे बुद्रुक - सावित्रींच्या लेकींना दुस-या टप्प्यात पंधरा सायकलींचे वाटप\nटाकवे बुद्रुक - आंदर मावळाच्या मिंडेवाडी तील ठाकरवस्ती, चावसरवस्ती, जाधववाडीतून पायपीट करीत येणा-या विद्यार्थ्यांसह सावित्रींच्या लेकींना दुस-या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://commonmanclick.wordpress.com/tag/sea/", "date_download": "2018-08-19T23:54:46Z", "digest": "sha1:M6MEBHKDKCQ5XQWU7P2K35OWJ6URE23C", "length": 10997, "nlines": 221, "source_domain": "commonmanclick.wordpress.com", "title": "sea | CommonManClick", "raw_content": "\nहर्णेवरून ८-जानेवारी-२०१७ ला आंजर्लेला (कड्यावरचा गणपती) जाताना एक घाट लागतो. तिथून टिपलेली हि निळाई…….\n2 होड्या, पालोलेम बीच, गोवा\n2 होड्या, पालोलेम बीच, गोवा\nरात्रंदिवस अविरत कष्ट केल्यानंतर, पोटासाठी भर समुद्रात घुसून लाटांशी झुंज दिल्यानंतर निवांत किनाऱ्यावर एकमेकांशी हितगुज करत पहुडलेल्या या दोन होड्या……हेवा वाटाव्या अश्याच…..\nठिकाण : पालोलेम बीच, गोवा.\nवेळ : 10/जानेवारी/2016, सकाळी 10:08\nजंजिर्याचा सिद्दी असाच आपला निशाना साधत असेल का… असाच शत्रू त्याच्या तोफेच्या टप्प्यात येत असेल का…. असाच शत्रू त्याच्या तोफेच्या टप्प्यात येत असेल का…. होडीतल्या लोकांना थांगपत्ता ही नसेल कि आपल्यावर कोणी तरी नजर ठेवून आहे आणि आपण आपसूक त्याची शिकार होणार आहोत.\nअसाच निशाना एका प्रवासी बोटीवर मी माझ्या Nokia C6 -01 mobile कॅमेर्याने जंजिर्यावरून साधला.\nWallpaper – एका नावेचे शीड\nWallpaper – एका नावेचे शीड\nहा wallpaper आहे जंजिरा किल्ल्याकडे जाणार्‍या एका नावेच्या शिडाचा.\nनिळाईच्या पार्श्वभूमीवर थोडेसे पिवळसर झाक असलेले हे शीड वेगळाच feel देत होते. मन आवरले नाही आणि एक मस्त क्लिक मला भेटला.\nही रंगपंचमी आहे हरिहरेश्वर येथील.भरतीच्या वेळेस हा भाग पाण्याखाली असतो. आणि भरती ओसरली कि परत एकदा हा शैवाल समूह आपली कला दाखवायला तयार होतो.\nइथे भरतीच्या वेळेस लाटांच्या प्रचंड माऱ्याने डोंगरसुद्धा कापला गेला आहे. शतकानुशतके चाललेल्या या लढाईत न समुद्र मागे सरकायला तयार आहे ना सह्याद्री. आणि या अस्थिर असणाऱ्या वातावरणात हा शैवालसमूह आपला जीवन विकास साधत आहे. यांना ना जोरदार लाटांची भीती आहे ना कापणाऱ्या दगडांची. यांचे मूळ ज्यामध्ये तो दगडाचा पायाच कधी हि उखडला जावू शकतो. पण यांना याची काहीच फिकीर नाही. फक्त स्वताचा विकास हेच यांचे ध्येय आहे आणि हाच यांचा ध्यास आहे.\nआपल्या अवती भवति अनेक माणसे अशी सापडतील ज्यांना काहीच ध्येय नाही आहे किंवा ध्येयापासून लांब गेली आहेत. समाज,स्वकीय, परकीय आणि हो स्वताला हि भिऊन आपले ध्येय, आपली आवड मारायची आणि त्यांना आवडेल, रुचेल त्या साच्यात स्वताला बनवून घ्यायचे. मग लोक आपल्याला मानतात. आपल्या प्रगतीचे कौतुक करतात. आणि आपण आपले मन मारत,प्रगती झाली असे समजत आयुष्य अक्षरश: निकालात काढतो. या कुणाच्या खिजगणतीत नसणाऱ्या या शेवाळयांनी हाच प्रश्न मला विचारला की काही माणसे अशी का वागतात, दुसर्यांना रुचेल, आवडेल अशी का बनतात. त्यापेक्षा आमच्या सारखे सतत लढत राहून आपल्या आयुष्याची रंगपंचमी का करत नाहीत कौतुक करतात. आणि आपण आपले मन मारत,प्रगती झाली असे समजत आयुष्य अक्षरश: निकालात काढतो. या कुणाच्या खिजगणतीत नसणाऱ्या या शेवाळयांनी हाच प्रश्न मला विचारला की काही माणसे अशी का वागतात, दुसर्यांना रुचेल, आवडेल अशी का बनतात. त्यापेक्षा आमच्या सारखे सतत लढत राहून आपल्या आयुष्याची रंगपंचमी का करत नाहीत जीवन विकास का साधत नाहीत\nजे लढले ते थोर झाले.त्यांच्या आयुष्याची रंगपंचमी झाली.जे नाही लढले ते काय झाले हे ज्याचे त्याने ठरवावे.\n2 होड्या, पालोलेम बीच, गोवा\nहनुमान – तिकोना किल्ला\nपुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/121-kokan-thane", "date_download": "2018-08-19T23:09:57Z", "digest": "sha1:3NGUZLRGWPVYIGC5IZKC4CA67EUNW7O4", "length": 5797, "nlines": 155, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपहिल्या श्रावण सोमवारी महादेव मंदिरात जय भोलेचा गजर....\nरायगड अपघात : रुग्णालयात शोककळा\nमुंबई - गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प\nया मुलाच्या कामगिरीचे कौतुक, १०वीत पटकावले 35 टक्के\n#'जय महाराष्ट्र'च्या बातमीचा दणका, 70 वर्षांनंतर तहान अखेर भागली\nनेरळ माथेरान दरम्यान रेल्वे स्थानकांचे पालटले रुप\n8 वर्षीय मुलीच्या निर्घूण हत्येप्रकरणी सर्व पक्षीयांनी दिली बंदची हाक...\nनाणार प्रकल्पात भूसंपादनाची मूळ अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा\nपेट्रोल भरुन झाला अन् बाईकने पेट घेतला\nनिरंजन डावखरे राष्ट्रवादी सोडून देणार कमळाला साथ\nउद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट\nपालघर समुद्र किनारपट्टीवर ‘फ्लेमिंगो’ या परदेशी पाहुण्यांचे आगमन…\nआता ‘सीआरझेड’ मर्यादा 50 मीटरवर\nशरद पवार 10 मे'ला नाणार प्रकल्प ठिकाणी देणार भेट\nशिवसेना आमदार राजन साळवींना अटक\nनाणार प्रकरणी शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/aurangabad/aurangaba-congress-protested-against-no-nonsense-mobilization-movement/", "date_download": "2018-08-19T23:46:08Z", "digest": "sha1:TFWGEQKJ747OKKJSVFV5LOAXPI7DIUIH", "length": 33399, "nlines": 484, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In Aurangaba, The Congress Protested Against The No-Nonsense Mobilization Movement | औरंगाबामध्ये काँग्रेसनं सामूहिक मुंडण आंदोलन करत नोटाबंदीचा केला निषेध | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nऔरंगाबामध्ये काँग्रेसनं सामूहिक मुंडण आंदोलन करत नोटाबंदीचा केला निषेध\nकेंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त राज्यासहीत देशभरात विरोधकांकडून निदर्शनं करण्यात येत आहेत. 8 नोव्हेंबर 2016ला पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदी निर्णयाची घोषणा केली होती.\nऔरंगाबाद जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनेही नोटाबंदीच्या निषेधार्थ सामूहिक मुंडण आंदोलन करण्यात आले.\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार व राज्य सरकारचा यावेळी जाहीर निषेधही करण्यात आला.\nसिल्लोडचे आमदार व जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी अन्य कार्यकर्त्यांनी केले मुंडण\nकाँग्रेससह सर्व विरोधी पक्षांकडून 8 नोव्हेंबर हा काळा दिवस पाळण्यात येत आहे\nतर नवी दिल्लीत रिझर्व्ह बँकेबाहेर काँग्रेसनंही आंदोलन करत निषेध व्यक्त केला\nनोटाबंदी काँग्रेस भाजपा नरेंद्र मोदी\nMaharashtra Bandh : वाळूज एमआयडीसीत दमबाजी, दहशत आणि भयकारी घटनांची मालिका\nजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांनी पाहिलं वेरुळचं वैभव\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nपेट्रोल पंपावर वाटले पेढे; इंधन दरवाढीवर एनएसयुआयची औरंगाबादेत 'गांधीगिरी'\nहे आहेत औरंगाबादच्या हिमायत बागेतील दुर्मिळ गावरान आंबे\n... 'हे' फोटो अस्वस्थ करतील\nऔरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रुग्णांच्या देखभालीकडे दुर्लक्ष\nशासकीय रुग्णालय घाटी डॉक्टर\nऔरंगाबादकरांचा मनपा विरोधात गार्बेज वॉक\nऔरंगाबाद महानगरपालिका आरोग्य वातावरण\nऔरंगाबादमध्ये भीमजयंती उत्साहात साजरी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर भडकल गेट\nशहीद किरण थोरात अनंतात विलीन\nलिंगायत समाजाचा औरंगाबादेत महामोर्चा\nऔरंगाबादमधील माणिक हॉस्पिटलमध्ये आग\nभगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबादेत भव्य शोभायात्रा\nमहावीर जयंती २०१८ राजेंद्र दर्डा औरंगाबाद\nऔरंगाबादमध्ये 'स्वच्छता ही सेवा' अभियान\nकचराकोंडीमुळे पर्यटन राजधानीची झालेली दशा...\nऔरंगाबादमध्ये कचराकोंडीचा १६ वा दिवस; कांचनवाडी व गोलवाडीत आंदोलक आक्रमक\nऔरंगाबाद शहरात कचराकोंडीमुळे साचला ४000 मे. टन कचरा\nराज्यस्तरीय इज्तेमाला उत्साहात सुरुवात\nकचऱ्यामुळे लागली औरंगाबादमध्ये मंडप साहित्याच्या गोदामास भीषण आग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ढोल, ताशाच्या गजरात साजरी झाली शिवजयंती\nमराठवाड्याला सलग दुस-या दिवशी गारपिटीचा फटका\nचीनच्या विद्यार्थ्यांनी औरंगाबादमध्ये सादर केले भरतनाट्यम\nएमजीएम परिसर औरंगाबाद संगीत\nऔरंगाबादमध्ये दुकानाला लागली भीषण आग\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nव्हायरल फोटोज् 26/11 दहशतवादी हल्ला मुंबई सीरिया\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nसलमान खान अनिल कपूर रणवीर सिंग रणबीर कपूर अमिताभ बच्चन हृतिक रोशन टायगर श्रॉफ\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\nसलमानला बॉलीवुडचा 'दबंग' का म्हणतात याचा प्रत्यय हे फोटो पाहिल्यावर येईल.प्रत्येकजण त्याला हवी असाणारी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. आपल्या स्वप्नातील आवडती गोष्टीविषयी अनेक वेगवेगळ्या कल्पना रंगवू लागतो.असेच काहीसे स्वप्न सलमानचेही असावे. विशेष म्हणजे आजपर्यंत अनेकदा बॉलिवूड कलाकारांच्या आलिशान घराचे बाहेरील आणि आतील छायाचित्रे अनेकदा समोर आली आहेत. अगदी त्याचप्रमाणे आता व्हॅनिटी व्हॅनचेही फोटो समोर येत आहेत. सलमान व्हॅनिटी व्हॅनचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.लग्झरिअस व्हॅनिटीचे इंटेरिअरही खास पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे. सलमान खान सध्या माल्टामध्ये त्याच्या आगामी 'भारत' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दरम्यान भारतचे निर्माते निखिल नमित यांनी सलमानच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये त्याची व्हॅनिटी व्हॅन अतिशय लग्झरिअस दिसतेय. व्हॅनिटीचा आउटलूकसुद्धा जबरदस्त आहे. हे आहे सलमानच्या व्हॅनिटीचे खास वैशिष्ट्य म्हणजे व्हॅनिटी व्हॅनमध्ये मेकअप रुमशिवाय स्टडी रूमसुद्धा असून येथे तो चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचतो आणि रिहर्सल करतो.व्हॅनमध्ये शॉवर आणि टॉयलेटव्यतिरिक्त मूडनुसार अॅडजस्ट होणारी लाइटिंगसुद्धा आहे. सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबाबतची गोष्ट. ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. आता असाच एक सेलिब्रिटी चर्चेत आला आहे,तो स्वतःमुळे नाही तर त्याच्या या फोटोमुळे. एरव्ही सलमानला पाहताच अनेक जण त्याच्या भोवती एक फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. मात्र हा फोटो पाहून तुम्हीही विचारात पडला असणार. कारण फोटोत चक्क सलमान खान फोटोग्राफर बनत सुनिल ग्रोव्हरचे विविध पोज कॅमे-यात कॅप्चर करताना दिसतो आहे.‘भारत’ सिनेमात सुनिल ग्रोव्हरही विशेष भूमिकेत झळकणार आहे. सध्या या सिनेमाचे माल्टामध्ये शुटिंग सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण स्टारकास्ट माल्टा येथे शूटिंगमध्ये बिझी आहेत.\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nलग्न सोहळा असेल,पुरस्कार सोहळा असेल किंवा मग आणखीन काही निक आणि प्रियंका दोघेही एकत्रच हातात हात घेत एंट्री मारताना दिसले.\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nसचिन पिळगांवकर बॉलिवूड सेलिब्रिटी\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAtal Bihari Vajpayee: आत्मविश्वास अन् विकास... अटलबिहारी वाजपेयींनी देशाला काय-काय दिलं\nजगातले सर्वोत्तम सनसेट पॉइंट तुम्हाला माहिती आहेत का...\nहॅप्पी वाला बर्थ डे 'सैफू'\nसैफ अली खान बॉलिवूड\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/kohli-or-smithwho-is-best-test-batsman-according-to-australian-spin-legend-shane-warne/", "date_download": "2018-08-19T23:02:44Z", "digest": "sha1:KJSVCDOLJUZF7I3SDAUOFZ6EJQ5MMIX6", "length": 7978, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट की स्मिथ कोण आहे शेन वॉर्नच्या मते उत्कृष्ट कसोटी फलंदाज ! -", "raw_content": "\nविराट की स्मिथ कोण आहे शेन वॉर्नच्या मते उत्कृष्ट कसोटी फलंदाज \nविराट की स्मिथ कोण आहे शेन वॉर्नच्या मते उत्कृष्ट कसोटी फलंदाज \nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ हे आत्ताच्या घडीला सर्वोत्तम फलंदाज आहेत.\nत्यामुळे या दोघांमध्ये सतत स्पर्धा बघायला मिळते. या दोघांविषयी ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने आपली मते मांडली आहेत.\nविराट आणि स्मिथविषयी बोलताना वॉर्न म्हणाला, ” विराट कोहली आणि स्मिथ यांच्यामधील एकाची उत्कृष्ट कसोटी फलंदाज म्हणून निवड करणे सध्या तरी खरंच अवघड आहे आणि उत्कृष्ट खेळाडूंना स्पर्धात्मक खेळायला आवडते.”\nविराटने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण २८१८ धावा केल्या आहेत तर स्मिथने १३३७ धावा केल्या आहेत. स्मिथ या वर्षात अजून दोन कसोटी सामने खेळणार आहे.\nविराटला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी २० मालिकेतून विश्रांती देण्यात आल्याने तो आता थेट ५ जानेवारी पासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळेल.\nसध्याच्या आयसीसी क्रमवारीत विराट वनडे आणि टी २० प्रकारात अव्वल स्थानी आहे, तर स्मिथ कसोटीत अव्वल क्रमांकावर आहे.\nयाबरोबरच वॉर्नने इंग्लंडच्या खेळाडूंना स्मिथशी शाब्दिक चकमक करू नका असा उपदेश केला आहे. अश्या शाब्दिक वादामुळे स्मिथला आणखी चांगले खेळण्याची प्रेरणा मिळते.\nवॉर्नने याबद्दल ब्रायन लाराची आठवण सांगून उदाहरण दिले आहे. तो म्हणाला आम्ही जेव्हा लाराला डिवचण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने ७ ते ८ शतके केली होती त्यानंतर मात्र आम्ही त्याला डिवचण्याची योजना बंद केली.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-anushka-sharma-shoot-together/", "date_download": "2018-08-19T23:02:48Z", "digest": "sha1:D2L254IKKDX3INJ76KSWGEFPVBH6UMGW", "length": 8172, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट-अनुष्का हे जाहिरात शूट'साठी पुन्हा एकत्र -", "raw_content": "\nविराट-अनुष्का हे जाहिरात शूट’साठी पुन्हा एकत्र\nविराट-अनुष्का हे जाहिरात शूट’साठी पुन्हा एकत्र\n भारतीय क्रिकेट रसिकांना कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील नातेसंबंधांवर वेगळं सांगायची नक्कीच गरज नाही. विराटने कधी या गोष्टीला नकारही दिला नाही.\nविराट-अनुष्का हे यापूर्वी २०१३ साली एका शाम्पूच्या जाहिरातीमध्ये सर्वप्रथम एकत्र काम केले होते. तेव्हाच त्यांच्यातील या खास नात्याची सुरुवात झाल्याची चर्चा होती. पुढे जाऊन सार्वजनिक ठिकाणी या जोडीला अनेक वेळा पाहण्यात आले. विराट कोहलीने वेळोवेळी त्याचे अनुष्काबद्दलचे प्रेम ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.\nही जोडी पुन्हा एकदा आता एकत्र आली आहे ती एका कपड्यांच्या ब्रँडची खास जाहिरात करण्यासाठी. विराट कोहली हा मान्यवर या पारंपरिक कपड्यांच्या ब्रँडचा ब्रँड अँबेसेडर आहे. त्याच्याच जाहिरातीसाठी अनुष्का विराट पुन्हा एकत्र आले आहेत.\nफिल्मफेर आणि विराट अनुष्का चाहत्यांनी ह्या शूटचे अनेक फोटो सोशल माध्यमांवर शेअर केले आहेत.\nयदाकदाचित आपल्याला माहित नसेल तर ..\nविराट-अनुष्का जोडीचे अनेक चाहते आहेत. या दोघांच्या नावाने ट्विटरवर अकाउंट देखील चालवले जातात. ह्या अकाउंटवर विराट अनुष्काचे अनेक फोटो पाहायला मिळतात. या दोघांचे चाहते त्यांना प्रेमाने वीरूष्का असे म्हणतात.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/6944-deccan-queen-express-turns-89-today", "date_download": "2018-08-19T23:07:32Z", "digest": "sha1:QYCXM5ZNEDQYNGMIFA77EHWZ3OVLC3NA", "length": 7144, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पुणे – मुंबईची लाईफलाईन ‘डेक्कन क्वीन’चा आज वाढदिवस... - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपुणे – मुंबईची लाईफलाईन ‘डेक्कन क्वीन’चा आज वाढदिवस...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nराज्यातील 2 मोठ्या शहरांना जोडणारी लाईफलाईन म्हणजेचं ‘डेक्कन क्वीन’चा आज वाढदिवस आहे. 1 जून 1930 रोजी ‘डेक्कन क्वीन’ ही पहिल्यांदा रुळावर धावली. ‘डेक्कन क्वीन’चं नाव सुरुवातीला 'ब्लु बर्ड व्हॅली' असे होते, मात्र कालांतराने प्रवाश्यांच्या मागणीने या गाडीला डेक्कन क्वीन असं नाव देण्यात आलं. प्रवाशांच्या अविरत सेवेत पुणे - मुंबई प्रवास करणाऱ्या या रेल्वे गाडीला आज 89 वर्ष पूर्ण झाली आहेत.\n‘डेक्कन क्वीन’च्या वाढदिवसानिमित्त पुणे रेल्वेस्थानकावर केक कापून प्रवाशांनी डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी आपल्या लाडक्या राणीला सजवण्यात देखील आलं. लाडक्या डेक्कन क्वीन चा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रवासी मोठया प्रमाणात जमले होते.\nपुणे - मुंबई हे अंतर अवघ्या 2 तास 22 मिनिटात गाठणारी ‘डेक्कन क्वीन’ ही पहिली ट्रेन आहे. यानिमित्ताने डेक्कन क्वीन मध्ये काही नवीन बदल करण्यात यावेत तसेच 17 बोगी असलेली ही डेक्कन क्वीन 24 बोगीची करण्यात यावी अशी मागणी प्रवाश्यांनी व्यक्त केली आहे.\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nदादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू\n9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nयुवक काँग्रेसचे कलिना विद्यापीठासमोर आंदोलन\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/national/know-why-haj-pilgrimage-grant-closed/", "date_download": "2018-08-19T23:46:18Z", "digest": "sha1:KAP33OANFDGYKGBJUGA2NQQ2GKYIPOTR", "length": 33619, "nlines": 474, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Know, Why The Haj Pilgrimage Grant Is Closed | जाणून घ्या, हज यात्रेचं अनुदान का झालं बंद | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nजाणून घ्या, हज यात्रेचं अनुदान का झालं बंद\nकेंद्र सरकारने हज यात्रेचं अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही.\nब्लू व्हेल आणि किकी चॅलेंजपेक्षा धोकादायक आहे 'हा' खेळ\nफेसबुक डेटा चोरीचा वाद काय\nचीनच्या सीमेजवळ उतरलं भारताच्या वायुसेनेचं विमान\nमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शिवसेना खासदारांचं संसदेत आंदोलन\nBudget 2018 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे\nमूर्खपणाचा कळस; धावत्या ट्रेनसमोर सेल्फी घेण्याचा नाद तरुणाच्या अंगलट\nभारतीय सैन्याला उद्देश्यून असलेलं कैलाश खैर यांचं नवीन गाणं ‘भारत के वीर’ आलंय आपल्या भेटीला.\nपद्मावत सिनेमावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nपाहा प्रेक्षकांना कसा वाटला पद्मावत सिनेमा\nजाणून घ्या, हज यात्रेचं अनुदान का झालं बंद\nकेंद्र सरकारने हज यात्रेचं अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही.\n'आर्मी डे परेड'च्या सरावादरम्यान दोरखंड तुटल्याने अपघात\n'आर्मी डे' कार्यक्रमाची तयारी करत असलेल्या जवानांसोबत नवी दिल्ली एक अपघात घडला आहे. ध्रुव हेलिकॉप्टरमधून उतरवण्याचा सराव करत असताना 3 जवान अचानक उंचावरुन जमिनीवर पडले.\nप्रजासत्ताक दिनासाठी आखलेला दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला\n26 जानेवारीला राजधानी नवी दिल्लीमध्ये आखण्यात आलेला दहशतवादी हल्ला पोलिसांच्या सतर्कतेमुळं उधळला गेला आहे. पोलिसांनी मथुरामधून एका संशयिताला अटक केली आहे. तर दोन जण फरार झाले आहेत.\nविराटच्या चाहत्याने केला धक्कादायक प्रकार\nविराट कोहली 5 रन्स करून आऊट झाल्याने नाराज झालेल्या चाहत्याने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाबूलाल बैरवा असं चाहत्याचं नाव ते मध्य प्रदेशातील राहणारे आहेत.\nवादग्रस्त विधान :... तर हिंदूंच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील- प्रकाश आंबेडकर\nभोपाळ, भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्र सरकारने जर या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली नाही तर हिंदूच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे.\nFodder Scam : लालू प्रसाद यादवांना साडेतीन वर्षांची शिक्षा\nरांची - चारा घोटाळ्यातील दोषी लालू प्रसाद यादव यांना रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच पाच लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावली गेली.\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nसुवर्णपदकाचा सामना खेळताना माझ्यावर कोणतेच दडपण नव्हते. कारण दडपण घेतल्यावर तुमची कामगिरी चांगली होऊ शकत नाही. अंतिम फेरी चांगलीच रंगतदार झाली, असे बजरंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यावर पहिल्यांदाच सांगितले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nभारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 Opening Ceremony: १८ व्या आशियाई स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nशुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहे. या स्पर्धेत भारताचा तलवारबाजीचा (फेन्सिंग) संघही सहभागी होत असून, भारतीय तलवारबाजी संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचे फेन्सिंग इंडियन असोसिएशनचे सेक्रेटरी उदय डोंगरे यांनी सांगितले.\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nमुंबई : सहिष्णू भारत असहिष्णू होतोय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, असे प्रश्न हल्ली काही वेळा मनात येतात. देशातील काही घटनांमुळे नागरिकांमध्ये एक अनामिक भीती जाणवते. पण, जितकं भासवलं जातंय, तितकंही देशातलं वातावरण चिंताजनक नाही. गरज आहे ती, आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना-घडामोडींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची... नेमका हाच संदेश देण्याच्या उद्देशानं लोकमत मीडिया आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी एकत्र येऊन 'परस्पेक्टिव्ह' या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. आदिनाथ कोठारेच या लघुपटाचा दिग्दर्शकही आहे. 'परस्पेक्टिव्ह'ला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nनवी मुंबई : वाशी येथे नवी मुंबई सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नृत्य सादर करताना आदिवासी बांधव. (व्हिडीओ - संदेश रेणोसे)\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरी सह celebrates आंतरराष्ट्रीय मांजर दिन\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nडहाणूमध्ये पारंपरिक तारपा नृत्याच्या आविष्कारात आदिवासी दिन साजरा\n... आणि आस्ताद काळे पडला स्वप्नाली पाटीलच्या प्रेमात\nआस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी सांगितले त्यांच्या प्रेमकथेविषयी...\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/5296-ramdas-aathvale-on-valentine-day", "date_download": "2018-08-19T23:06:42Z", "digest": "sha1:LPJGEYULJ5DXWMQQ7TPPZGKOBSFVP2DT", "length": 6095, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "प्रेम करा पण लगेच लग्न करा; रामदास आठवलेंचा तरुणांना खास सल्ला - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nप्रेम करा पण लगेच लग्न करा; रामदास आठवलेंचा तरुणांना खास सल्ला\nप्रेम करा पण लगेच लग्न करा असा सल्ला केद्रींय मंत्री रामदास आठवले यांनी व्हेंलेनटाईन डे च्या निमित्ताने तरुणांना दिला आहे.\nजय महाराष्ट्रला दिलेल्या विशेष मुलाखतीनंतर व्हेंलेनटाईन डे बाबत बोलताना रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केले आहे. व्हेंलेनटाईन डे बाबत बोलताना ते म्हणाले व्हेंलेनटाईन डे हा दिवस युवा पिढीने योग्य पद्धतीने साजरा करावा तसेच या दिवशी कोणताही अयोग्य प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी. तरूणांने हा दिवस उत्साहाने साजरा करावा असे ते म्हणाले आहेत.\nरामदास आठवलेंच्या भाषणानंतर हमीद अन्सारींनाही आपले हसु अनावर झाले\nस्टेजवर गर्दी करण्यापेक्षा गावात जाऊन कामं करा - रामदास आठवलेंचा कार्यकर्त्यांना खडे बोल\n...म्हणून रामदास आठवलेंनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली\n''ते' आहेत बीजेपीचं खणखणीत नाणं, नारायण राणेंना बाकी आहे काही तरी देणं'- रामदास आठवले\nकापडी पिशव्यांसाठी मनपाला 5 कोटी देणार ; रामदास कदमांची घोषणा\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/gadchiroli/front-angry-birds/", "date_download": "2018-08-19T23:47:13Z", "digest": "sha1:BUE46GMVJ3CUTOYWIGCZTNFH3JWFFSSB", "length": 28543, "nlines": 384, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Front Of Angry Birds | संतप्त पानठेलाचालकांचा मोर्चा | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nअन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १५ दिवसांपासून धाडसत्र राबवून अनेक पानठेलाधारकांवर कारवाई करण्यात येत आहे.\nठळक मुद्देतहसीलदारांना दिले निवेदन : धाडसत्र राबवून कारवाई बंद करण्याची मागणी\nगडचिरोली : अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १५ दिवसांपासून धाडसत्र राबवून अनेक पानठेलाधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे कारवाईच्या भितीपोटी गडचिरोली शहरातील पानठेले बंद ठेवण्यात आले आहेत. रोजगार हिरावलेल्या अन्यायग्रस्त पानठेलाधारकांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाच्या बॅनरखाली शेकडो पानठेलाधारकांचा मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडकला.\nतहसीलदार दामोधर भोयर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या जप्तीच्या धाडसत्रामुळे पानठेलाधारकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पानठेले बंद असल्याने रोजगार बंद झाल्याने कुटुंबाचे पालन पोषण कसे करायचे असा प्रश्न पानठेला चालकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व पानठेला चालकांच्या कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी असल्याने सदरची अन्यायग्रस्त कारवाई तत्काळ बंद करण्यात यावी, तंबाखुजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा २००३ च्या तरतुदीला अधिन राहून पानठेलाधारकांना तत्काळ पानठेले सुरू करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.\nया मोर्चात शिवसेना जिल्हा प्रमुखासह शिवसेनेचे गडचिरोली शहर प्रमुख रामकिरीत यादव, ज्ञानेश्वर बगमारे, नंदू कुमरे, संतोष मारगोनवार, शेकापचे रामदास जराते, रोहिदास कुमरे तसेच दिलीप चांदेकर, संतोष चापले, सुनिल ब्राह्मणवाडे, सुरज उप्पलवार, साईनाथ अलोणे, अशोक लोणारे, हेमंत कोटगले, गजानन निकुरे, उमेश वंजारी, विनोद हुलके, शुभम देवलवार, बंडू निंबोरकर, दीपक बाबनवाडे, संजय रामटेके, नरेश भैसारे, अतीश जेल्लेवार, सुनिल कोंडावार, रामू झाडे, प्रभाकर शेंडे, नितीन कोतकोंडावार, शरद हेडाऊ, देवेंद्र बांबोळे, ऋषी उंदीरवाडे, सलीम पठाण, वसीम खान, आकाश चौधरी, अमोल चौधरी, वासुदेव मडावी, विठ्ठल किरमे, गिरीधर नैताम, सुनील मुळे आदीसह गडचिरोली शहरातील शेकडो पानठेलाधारक सहभागी झाले होते.\nयाप्रसंगी रामदास जराते व इतर पदाधिकाºयांनी तहसीलदार भोयर यांच्याशी चर्चा करून पानठेलाधारकांवर ओढावलेल्या बेरोजगारीची समस्या प्रकर्षाने मांडली. यावर प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी केली.\nन्याय न मिळाल्यास जिल्हा कचेरीवर मोर्चा\nतंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा २००३ च्या तरतुदीच्या अधिन राहून पानठेलाधारक आपला व्यवसाय करतील, कोणीही सुगंधीत तंबाखू विकणार नाही. त्यामुळे प्रशासनाने पानठेले सुरू करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. न्याय न मिळाल्यास हजारो पानठेलाधारकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.\nबोडी फुटल्याने पीक वाहून गेले\nसुसूत्रीकरण धोरणाने कंत्राटी परिचारिकांची नोकरी धोक्यात\nपूरग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी\nराजोलीवासीयांनी अडविले खासदार व आमदारांचे वाहन\nसंविधान विरोधकांवर कारवाई करा\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://kathenotheist.blogspot.com/2014/08/blog-post.html", "date_download": "2018-08-19T23:24:45Z", "digest": "sha1:UVHNDAVDYNEUNZE2GYMVZYJT7YWNSIAL", "length": 16535, "nlines": 141, "source_domain": "kathenotheist.blogspot.com", "title": "रोमन इतिहासास...", "raw_content": "\nमध्यंतरी इटलीला जाऊन दांते, मेकीयाव्हेली, मायकेल अँजेलो, गॅलिलिओ ह्यांची टोंबस् आणि त्यांची कला-ज्ञानसाधना 'याचि देही..' बघून आलो. वसंत बापटांचं मायकेल अँजेलोपनिषद इथे अष्टसात्त्विक भाव जागृत होऊन अनुभवलं केवळ अद्भूत, अलौकिक.. रोममध्ये भटकताना रोमन साम्राज्याचा, माझ्या आवडत्या ज्युलियस सीझरचा इतिहासही (पुलंच्या) 'हरीतात्यां'च्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला...\nप्रबोधनाच्या देशात जाऊन आल्यावर मर्यादा झिडकारून देण्याचं बळ मिळावं इतकं स्थानमाहात्म्य इथे आजही आहे..\nत्यानिमित्ताने काही स्फुरलं, ते लिहिलंय..:\nहे भग्न खांब कलथले; उलथली मूर्ती,\nभग्नशा भिंतितून साक्ष जुन्याची पुरती,\nया साक्षींच्या शाहिरा गवसले काय..\nइतिहासासम वर्तमान घडतो हाय...\nतो शूर रणांगणि खुर्दा पाडुन गेला,\nत्या क्रूर शत्रुचा मुर्दा पाडुन गेला,\nएकछत्र तो स्थिर सत्ता देण्या जाई,\nमित्रांनीही त्या जिते ठेवले नाही...\nहा भव्य असा इतिहास सांगुनी जाई,\nमम चरित्र लिहिण्या रक्ताची हो शाई,\nते वाच-वाचुनी जबरदस्त अन् पगडा;\nआकंठ माखुनी समाज तरिही उघडा...\nही भव्य-भग्न मूर्ती अन् हुरहुर साहे,\n'संचित माझेही अफाट हे जरि आहे;\nशुष्कशी प्रेरणा मिळते मुर्दाडांना;\nमातीतिल पायाचे परि भान न त्यांना...\nविद्वान थोर इतिहासी झाले, गेले,\nमर्द वीर ते काळाने रिचवुन नेले,\nविद्वान-सभा अन् युद्ध जिंकणाऱ्यांनो,\nपोवाडे तुमचे जातिल; विरुनी गेले...\nइतिहास चित्र-शिल्पांची का हो गर्दी\nइतिहास-पुरुष की रक्त-रंजनी दर्दी..\nजिंकिले, ह्यास मारिले, कापिले म्हणतो..\nपश्चात्तापाने मूक वेदने कण्हतो...\nइतिहास असा; तर धर्म तसा सत्शील;\n\"ते ज्ञान मुक्ती देते\" म्हणती; पण हाय,\nवास्तवात दंभाने मातवून जाय...\nहा भव्य देव-प्रासाद; घुमटही भव्य,\nमानवता शिकवी मूर्ती निर्जिव दिव्य,\nयेथे भरल्या पोटी करुणेचा बोध;\nती भव्य देवळे रेखिव चित्रित भिंती,\nरेशमी झिरझिरी वस्त्रे; मिणमिण पणती,\nत्या पुढे क्रुसावर देवपुत्र ना दिसतो,\nतो खिन्न; दुरून झगमग डोळ्यांना हसतो...\nओरपली त्याची करूणा भक्त-जनांनी,\nसमृद्ध जाहले आणिक तृप्त मनांनी,\n''ना नको करू करुणा पुन्हा; ना वेड्या'',\nसांगाया येती तुजला तुझिया खेड्या...\n''तू व्यर्थ फुकाचा क्रुसावरी चढलास,\nअन् व्यर्थ दयेने गरिबांच्या रडलास'',\n'एकटा दरिद्री रोड काय करणार..\nही..हीच समीक्षा तव चरित्र सहणार...\nका घडली येथे थोर-चरित्रे दिव्य \nका सर्वस्पर्शि इतिहास घडावा भव्य..\nनाही येथे ह्याचा हो लेखा-जोखा,\nचिरफाड्या विद्वानांचा येथे धोका...\nहे असेच सगळे युगायुगी घडणार,\nपाण्याने भरले घट रितेच होणार..\nनिर्मळ जे मिळते पाणी; पिउनी जावे,\nविश्वास्तव जितुके शक्य त्यातुनी द्यावे...\nसिस्टाईन चॅपलमधील एक कक्ष\nज्युलियस सीझरची हत्या झालेले स्थान\nकलावंतांचे तीर्थक्षेत्र... Piazza Michelangelo, फ्लोरेंस\nदांते, मायकेल अन्जेलो, मेकीयाव्हेली, गलीलीयो..रोसिनो.. ह्या सर्व दिग्गजांच्या समाध्या\nकॅथोलिक ख्रिस्ती धर्माचे मुख्य धर्मपीठ...\nफारच छान झालंय हे काव्य. मलाही हे असेच वाटले होते तिथे गेले होते तेव्हा. पुनःप्रत्ययाची अनुभूति दिलीस.\nफारच छान झालंय हे काव्य. मलाही हे असेच वाटले होते तिथे गेले होते तेव्हा. पुनःप्रत्ययाची अनुभूति दिलीस.\nपिशी डाकिनी संस्कृतमग्ना (कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या पिशी मावशीच्या काही कवितांचा संस्कृत भावानुवाद)\nमांडणीसाठी विशेष आभार: संहिता-अदिती जोशी\nस्वीय प्रस्तावनाकितेक दशकांच्या झोपेतुन,बहुदशकानां गभीर शयना-पिशी मावशी जागी झाली,दुत्थिता हि डाकिनी पिशी साजागी होऊन हर्षोन्मीलितमृतयोन्यामप्यमृततत्त्वा-रसिक-हृदातून पिंगा घालीजागी होऊन हर्षोन्मीलितमृतयोन्यामप्यमृततत्त्वा-रसिक-हृदातून पिंगा घाली१.अफाट प्रतिभेच्या अर'विन्दा'-शोभनार’विन्दा’कार-चितौ-तुनी प्रकटली 'कृत्ये'मधुनी,‘कृत्या’यामाविर्भूतेयम्आज पुन्हा संजीवन लाभुनपुन: प्रकटिता मत्त: खलुडोकावित ही अधून-मधुनी आज पुन्हा संजीवन लाभुनपुन: प्रकटिता मत्त: खलुडोकावित ही अधून-मधुनी २.मात्र टिकोनी आहे बर कापरन्तु रसिका जानन्तु च यत्-तिचा तोच तो खट्याळ नखराअद्याप्येव तथैवात्यक्ता:प्राकृतातुनी संस्कृत होऊनबाल्यास्पद-लीलास्तस्यास्ता:पुन्हा तोच आनंद दे खरा३\nपिशीमावशीच्या पोथ्यापिशी डाकिन्या: पांडूलिप्यध्ययनम्मध्याह्नीच्या नंतर रात्रीसायंकाले रात्रावथवा-मावळल्यावर चंद्र कधीही,पीयूषांशौ क्वचिदस्तमितेपिशी मावशी चष्मा घालूनउपलोचनधृक्पिशी डाकिनीजुन्यापुराण्या पोथ्या पाहीपाण्डूलिप्यध्ययने रमते.रोज वाचते वेताळविजय'वेताल-विजयकथां' पठति साअन् 'भस्मासूरप्रताप' नंतर,भस्म…\nअखिल महाराष्ट्र-भूमीतील लोकांची क्षुधा शमविण्याचे महत्कार्य करणारा वडापाव म्हणजे आमचा जीव की प्राण गेल्या एक वर्षापासून दूर युरोपातल्या एका शहरात राहत असताना कुटुंब, मित्र, सह्याद्री, आणि आमची प्राणप्रिय अशी पुरणपोळी ह्यांच्यासोबतच आम्ही सर्वात जास्त मिस करत असू तो हा वडा-पाव गेल्या एक वर्षापासून दूर युरोपातल्या एका शहरात राहत असताना कुटुंब, मित्र, सह्याद्री, आणि आमची प्राणप्रिय अशी पुरणपोळी ह्यांच्यासोबतच आम्ही सर्वात जास्त मिस करत असू तो हा वडा-पाव मध्यंतरी आम्ही स्वयंस्फूर्तीने बटाटवडे करायचे काही यशस्वी प्रयोग केले मध्यंतरी आम्ही स्वयंस्फूर्तीने बटाटवडे करायचे काही यशस्वी प्रयोग केले त्याच प्रयोगांच्या वेळी कराव्या लागलेल्या करामतींचे व 'वडापाव' या व्यंजनाचे धार्मिक, पारलौकिक व सामाजिक औचित्य अगदी आपल्या रोजच्या बोलीभाषेत पटवून देण्याचा हा वृत्तबद्ध प्रयत्न\nवृत्त: शार्दूलविक्रीडित, (चाल : रामो राजमणि: सदा विजयते)\nवीकेंडी दरवेळि मी ठरवतो खावे बटाटेवडे, ओल्या नारळ-मिर्चिची चटणिही त्याच्या सवे आवडे, फाडूनी मधुनी मऊसर असा तो पाव बेक्रीतला, खाऊया चविने असे म्हणिन तो, पाणीच जिह्वा-तला*[१]||\nऐसे हे ठरवोनि मी निघतसे पेनी-रिआलच्या[२] दिशे, कांदे आणि बटाट-कंद पिशवीतूनी आणाय्च्या मिषे,\nआणोनी, धुवूनी तयां नळ-जले शिज्वितसे कूकरी शिट्ट्या कर्णपथीही चार पडती शिज्ताच हॉट्-प्लेट्वरी\nजर्मनीत येऊन आणि फेसबुकचा वापर सुरु करून एक वर्ष झालं हे असं वर्ष-तिथी-तारीख वगैरेंचा हिशेब मांडताना माझं मलाच हसू आलं हे असं वर्ष-तिथी-तारीख वगैरेंचा हिशेब मांडताना माझं मलाच हसू आलं पण विषय आहे फेसबुकचा...त्यामुळे तिथी, पंचांग, अध्यात्म, क्रांती, पुरोगामी, ब्राह्मणी-अब्राह्मणी ह्या शब्दांचा वापर केल्याशिवाय, या न त्या माध्यमातून स्टेटस अपडेट केल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय फेसबुकचा फील आल्यासारखे वाटत नाही. असो.. पण विषय आहे फेसबुकचा...त्यामुळे तिथी, पंचांग, अध्यात्म, क्रांती, पुरोगामी, ब्राह्मणी-अब्राह्मणी ह्या शब्दांचा वापर केल्याशिवाय, या न त्या माध्यमातून स्टेटस अपडेट केल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय फेसबुकचा फील आल्यासारखे वाटत नाही. असो.. (सुरुवातीलाच हा 'असो' आल्यामुळे ह्या शब्दांचा किती उबग आला असेल हे सूज्ञांस कळू शकेल (सुरुवातीलाच हा 'असो' आल्यामुळे ह्या शब्दांचा किती उबग आला असेल हे सूज्ञांस कळू शकेल) तर..सांगायचे असे कि जर्मनीत आल्यापासून अस्मादिकांचा फेसबुकावरील संचार वाढला) तर..सांगायचे असे कि जर्मनीत आल्यापासून अस्मादिकांचा फेसबुकावरील संचार वाढला तसे पूर्वी मी ऑर्कुट वापरत असे. पण माझ्या एका अल्बमच्या प्रकाशन कार्यक्रमात एका मोठ्या, नामांकित व्यक्तीने 'फेसबुक पर मिलते रहो.. तसे पूर्वी मी ऑर्कुट वापरत असे. पण माझ्या एका अल्बमच्या प्रकाशन कार्यक्रमात एका मोठ्या, नामांकित व्यक्तीने 'फेसबुक पर मिलते रहो..' असे सांगितल्यामुळे मी ह्या झुकरबर्गाच्या 'लवासा'मध्ये ((रावणाच्या लंकेत' या चालीवर वाचावे)प्रवेश करते झालो. तेव्हा हे 'लवासा' डेव्हलपिंग फेजमध्ये होतं. ऑर्कुट तेजीत होतं. पण मला या सोशल नेटवर्किंग साईट्सरूपी लंकेच्या, सर्वांना अक्सेस करण्यास मुभा असलेल्या सिक्रेट चेंबरमध्ये एवढ्या चर्चा होतात, अस्मितेची वादळे…\nपिशी डाकिनी संस्कृतमग्ना (कविश्रेष्ठ विंदा करंदीकर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-aster-plantation-technology-agrowonmarathi-2184", "date_download": "2018-08-19T22:53:19Z", "digest": "sha1:MUNSCEYDDA3P7GAJ3JX5VQD2IZOBHZKX", "length": 21781, "nlines": 193, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, aster plantation technology ,AGROWON,marathi | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017\nॲस्टरची फुले सजावट, फुलदाणी, हार-गुच्छ तयार करण्यासाठी वापरतात. या फुलांना सण समारंभामध्ये चांगली मागणी असते.\nॲस्टरची फुले सजावट, फुलदाणी, हार-गुच्छ तयार करण्यासाठी वापरतात. या फुलांना सण समारंभामध्ये चांगली मागणी असते.\nलागवड वर्षभरात कधीही करता येते. तरीही हंगाम, लागवडीसाठीची जात आणि स्थानिक हवामान याचा विचार करून बाजारातील मागणीनुसार लागवडीचा हंगाम निवडावा.\nखरीपमध्ये जून- जुलै, रब्बीमध्ये ऑक्‍टोबर- नोव्हेंबर आणि उन्हाळी हंगामासाठी फेब्रुवारी- मार्च महिन्यात लागवड करावी.\nबीजोत्पादनासाठी खरीप हंगामामध्ये लागवड करावी. अन्यथा वाढणाऱ्या तापमानाचा बी पोषणावर परिणाम होतो.\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले गणेश व्हाईट, फुले गणेश पिंक, फुले गणेश व्हायोलेट आणि फुले गणेश पर्पल हे पांढऱ्या, गुलाबी, निळ्या आणि जांभळ्या रंगाची फुले आणि अधिक उत्पादनक्षमता असलेल्या जाती प्रसारित केल्या आहेत.\nभारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेने कामिनी, पौर्णिमा, शशांक आणि व्हायलेट कुशन या जाती प्रसारीत केल्या आहे.\nडॉर्क क्विन, अमेरिकन ब्युटी, स्टार डस्ट, सुपर प्रिन्सेर या परदेशी जाती आहेत.\nरोपनिर्मितीसाठी दोन मीटर बाय एक मीटर आकारामध्ये गादीवाफे तयार करावेत. वाफ्याची उंची १० सें. मी. ठेवावी.\nवाफे बारीक माती आणि वाळलेले शेणखतापासून बनवावेत. तयार वाफ्यावर १० ते १२ सें. मी. अंतरावर ओळीत बी पेरावे. बी पेरण्यासाठी लांबीला आडव्या ओळी ओढाव्यात.\nबी एक सें. मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बी हलक्‍या हाताने खत माती मिश्रणाने झाकावे. नंतर झारीने हलके पाणी द्यावे. बी उगवणीनंतर रोपांची काळजी घ्यावी.\nरोपवाटिकेत रोग नियंत्रणासाठी २५ ग्रॅम कॅप्टन किंवा २५ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दहा दिवसांच्या अंतराने दोन वेळा या द्रावणाची आळवणी करावी.\nसाधारणत: ३० ते ४० दिवसांत रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात.\nलागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची, मध्यम ते भारी जमीन निवडावी. जमीन नांगरून- वखरून भुसभुशीत करावी. जमीन तयार करताना हेक्‍टरी २५ टन शेणखत जमिनीत मिसळावे. माती परीक्षणानुसार प्रतिहेक्‍टरी ९० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश ही खते लागवडीच्या वेळी मिसळावीत.\nलागवडीसाठी ६० सें. मी. अंतराने सरी वरंबे तयार करावेत. काही ठिकाणी सपाट वाफ्यावर लागवड करतात. अशा प्रकारे ३० सें. मी. बाय ३० सें. मी. किंवा ३० सें. मी. बाय ६० सें. मी. अंतरावर रोपांची लागवड करावी.\nलागवडीचे अंतर हे जात, हंगाम आणि जमीन यावर अवलंबून असते.\nबाजारातील मागणी लक्षात घेऊन लागवडीचे नियोजन करावे. एकदम लागवड न करता १५ दिवसांच्या अंतराने थोडी थोडी लागवड करावी.\nलागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली खुरपणी करावी. नंतर प्रतिहेक्‍टरी नत्राचा दुसरा हप्ता ५० किलो या प्रमाणात द्यावा.\nरोपाला मातीची भर द्यावी. त्यामुळे रोपाच्या खोडाला चांगला आधार मिळतो. परिणामी फुले लागल्यानंतर झाड कोलमडत नाही. झाड सरळ वाढते. फुले खराब होत नाहीत.\nजमिनीचा प्रकार, वातावरण आणि हंगाम यानुसार पाणी व्यवस्थापन करावे.\nया पिकाच्या मुळ्या जमिनीत जास्त खोल जात नाहीत. त्या मातीच्या वरच्या थरात असतात. त्यामुळे रोपाच्या मुळाजवळील माती कायम वापसा अवस्थेत राहील याची काळजी घ्यावी. पिकाला साधारणत: ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.\nकळ्या धरू लागल्यापासून ते फुले काढणीपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये, अन्यथा फूल उत्पादनावर परिणाम होतो.\nलागवडीपासून अडीच ते चार महिन्यांत फुले लागतात. फुले पूर्ण उमलल्यानंतर ती काढावीत.\nपूर्ण उमललेल्या फुलांची तोडणी दोन-तीन दिवसांच्या अंतराने करावी. अशाप्रकारे काढणी केल्यास ३० दिवसांत काढणी पूर्ण होते.\nलांब दांड्यासाठी पूर्ण वाढ झालेली आणि उमललेली फुले १० ते २० सें. मी. दांड्यासह कापून घ्यावीत.\nसाधारणपणे ४ ते ६ दांड्यांची मिळून एक जुडी बांधून विक्रीसाठी पाठवावी.\nतोडल्यानंतर फुले उन्हात ठेवू नयेत किंवा फुलांवर पाणी शिंपडू नये.\nहेक्‍टरी एक लाख जुड्यांचे उत्पादन मिळते, ४०-४२ लाख फुलांचे उत्पादन मिळते.\nया पिकावर मावा, फुलकिडे, पाने खाणाऱ्या आणि फुले-कळ्या पोखरणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसतो.\nनियंत्रण : किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट १० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पुढील फवारणी अन्य शिफारशीत कीटकनाशकाची सल्ल्यानुसार करावी.\nलागवडीस निचऱ्याची जमीन निवडावी. शेतात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.\nरोग नियंत्रणासाठी एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रतिलिटर पाण्यात मिसळून झाडाच्या मुळाशी ओतावे. किंवा एक टक्का बोर्डो मिश्रणाचे द्रावण झाडाच्या मुळाशी ओतावे.\nरोगाच्या नियंत्रणासाठी मँकोझेबची शिफारसीनुसार फवारणी करावी.\nसंपर्क : डॉ. सतीश जाधव ,०२०- २५६९३७५०\n(लेखक राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे येथे कार्यरत आहेत.)\nखरीप रब्बी हंगाम शेती फुलशेती ॲस्टर\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५ वाड्यांमध्ये...\nपुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणे ओसं\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...\nखरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...\nडाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...\nअतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nचंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...\nकेरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...\nकधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...\nमराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...\nग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...\nकोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/india/news/", "date_download": "2018-08-19T23:46:42Z", "digest": "sha1:OPQYREPXR2YLMJQL7OCQRZIOISEOZUGD", "length": 26930, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "India News| Latest India News in Marathi | India Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nएक खेळाडू म्हणून अजित अप्रतिमच होता. तो संघासाठी झोकून देत असे. संघाला ज्या खेळाची आवश्यकता असायची, तशीच त्याची खेळी होती. ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nतिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारताच्या नावे राहिला ... Read More\nIndia VS EnglandAjinkya RahaneVirat KohliIndiaEnglandभारत विरुद्ध इंग्लंडअजिंक्य रहाणेविराट कोहलीभारतइंग्लंड\nदेशाला हवेत अटल भावनेचे सुसंस्कृत विरोधक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nवाजपेयींसारखे द्रष्टे नेते ज्या विरोधी बाकांचे दीर्घकाळ कर्णधार होते, तशा अटल भावनेच्या समर्थ विरोधकांची भारतीय लोकशाहीला आज नितांत आवश्यकता आहे. ... Read More\nAtal Bihari VajpayeeIndiaअटलबिहारी वाजपेयीभारत\nAsian Games 2018 : आशियाई स्पर्धा उद्घाटनाची उत्सुकता\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशनिवारी रात्री १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे. ... Read More\nAsian Games 2018IndonesiaIndiaएशियन गेम्स २०१८इंडोनेशियाभारत\nजाणून घ्या ग्रामीण भारताची कमाई किती आणि खर्च किती...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशेती क्षेत्राशी संबंधीत 52.5 टक्के लोकांवर कर्जाचे ओझे ... Read More\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धा अन् भारत... जाणून घ्या सर्व काही\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nAsian Games 2018: \"Energy of Asia\" या ब्रीदवाक्याने 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेला शनिवारपासून सुरूवात होणार आहे. ... Read More\nAsian Games 2018IndiaSania Mirzaएशियन गेम्स २०१८भारतसानिया मिर्झा\nरुपयाच्या घसरणीमुळे सरकारपुढे नवी डोकेदुखी, आयात खर्च वाढणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरुपयाची घसरण अशीच सुरू राहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर नवी डोकेदुखी उभी राहणार आहे. विशेषत: काही मोठ्या राज्यांतील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब मोदींसाठी अडचणीची ठरणार आहे. ... Read More\nAsian Games 2018: जकार्तामध्ये इतिहास घडवायला आलो आहोत; हॉकी प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांचा निर्धार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nAsian Games 2018: कुठल्याही भारतीय पुरुष हॉकी संघाने आतापर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत कधीच सलग दोन सुवर्ण पदकं जिंकलेली नाहीत. आम्ही जकार्ता मध्ये इतिहास घडवायला आलो आहोत ... Read More\nAsian Games 2018HockeyIndiaएशियन गेम्स २०१८हॉकीभारत\nAtal Bihari Vajpayee : कार्यकर्ता खाली पेट नही सोया...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअटलबिहारी वाजपेयी हे या काळाचे अखेरचे शिलेदार. त्यांच्या निधनानंतर जळगावशी आलेला त्यांच्या आलेल्या संबंधांना उजाळा मिळाला. ... Read More\nAtal Bihari VajpayeeBJPIndiaprime ministerअटलबिहारी वाजपेयीभाजपाभारतपंतप्रधान\nIndia vs England Test: कसोटीमध्ये मी सलामीही करू शकतो - रोहित शर्मा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशिखर धवन, मुरली विजय आणि लोकेश राहुल हे तिन्ही सलामीवीर अपयशी ठरलेले आहेत. ... Read More\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2018-08-19T23:03:24Z", "digest": "sha1:4XOX476YELHWTCEDPR4C65S5HXM5FRDI", "length": 7676, "nlines": 260, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १६ वे शतक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे १६ वे शतक\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५०० चे - १५१० चे - १५२० चे - १५३० चे - १५४० चे\n१५५० चे - १५६० चे - १५७० चे - १५८० चे - १५९० चे\nस्वतःतील वर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण ३७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३७ उपवर्ग आहेत.\n► इ.स.चे १५०० चे दशक‎ (१२ क, १ प)\n► इ.स.चे १५१० चे दशक‎ (६ क, १ प)\n► इ.स.चे १५२० चे दशक‎ (११ क, १ प)\n► इ.स.चे १५३० चे दशक‎ (११ क, १ प)\n► इ.स.चे १५४० चे दशक‎ (३ क, १ प)\n► इ.स.चे १५५० चे दशक‎ (१३ क, १ प)\n► इ.स.चे १५६० चे दशक‎ (९ क, १ प)\n► इ.स.चे १५७० चे दशक‎ (१३ क, १ प)\n► इ.स.चे १५८० चे दशक‎ (९ क, १ प)\n► इ.स.चे १५९० चे दशक‎ (९ क, १ प)\n► इ.स.च्या १६ व्या शतकातील जन्म‎ (४ क)\n► इ.स.च्या १६ व्या शतकातील वर्षे‎ (१०० प)\n► इ.स.च्या १६ व्या शतकातील मृत्यू‎ (६ क)\n► इ.स. १५१२‎ (१ क, १ प)\n► इ.स. १५१५‎ (१ क, १ प)\n► इ.स. १५१६‎ (१ क, १ प)\n► इ.स. १५१७‎ (१ क, १ प)\n► इ.स. १५१८‎ (१ प)\n► इ.स. १५१९‎ (२ क, १ प)\n► इ.स. १५२०‎ (१ क, १ प)\n► इ.स. १५३०‎ (२ क, १ प)\n► इ.स. १५४१‎ (२ क, १ प)\n► इ.स. १५४३‎ (१ क, १ प)\n► इ.स. १५१४‎ (१ क, १ प)\n► इ.स. १५४४‎ (२ क, १ प)\n► इ.स. १५४५‎ (१ क, १ प)\n► इ.स. १५४६‎ (२ क, १ प)\n► इ.स. १५४७‎ (२ क, १ प)\n► इ.स. १५४८‎ (१ क, १ प)\n► इ.स. १५४९‎ (२ क, १ प)\n► इ.स. १५६३‎ (१ क, १ प)\n► इ.स. १५६४‎ (३ क, १ प)\n► इ.स. १५६८‎ (१ क, १ प)\n► इ.स. १५८५‎ (२ क, १ प)\n► इ.स. १५८९‎ (१ क, १ प)\n► इ.स. १५९४‎ (२ क, १ प)\n► इ.स. १५९६‎ (१ क, १ प)\n\"इ.स.चे १६ वे शतक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १६ वे शतक\nइ.स.चे २ रे सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2012/06/google-self-driving-car.html", "date_download": "2018-08-19T23:32:28Z", "digest": "sha1:BWUCCZLZQZBM2JHX3HTD6HDCKAYYLLIV", "length": 8474, "nlines": 67, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "गुगलची नवी स्वयंचलित कार -( Google self driving car ) - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nगुगल कंपनी आणि या कंपनीचे सर्च्,जीमेल, गुगल प्लस, जीटॉक, गुगल डॉक्स असे अनेक प्रॉडक्ट्स आपण नेहमी वापरतो. पुर्णपणे मोफत आणि अतीशय उपयक्त अशा गुगल उत्पादनांनी आपले जीवनच बदलवून टाकले आहे. अनेक अभिनव उत्पादने सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देणार्‍या गुगल कंपनीने आणखीन एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता तो २०१० साली. अकदी अशक्य आणि अतर्क्य वाटणार्‍या या प्रकल्पाचे नाव होते \"Google self driving car\" म्हणजेच स्वतः चालणारी चालक विरहीत कार.\nऑनलाईन क्षेत्रात काम करणार्‍या या कंपनीने अचानक गाड्यांच्या क्षेत्रात कसे पाउल टाकले याचे अनेकांना आश्चर्य वाटले. पण तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांवरील अपघातांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी, कमीतकमी इंधनाचा वापर करणारी आणि रस्त्यावरील वाहतूक अधिक सुरक्षीत करणारी कार बनवून गुगलने तंत्रज्ञानाची दैनंदीन जीवनाशी सांगड घालण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.\nगुगलची अत्याधुनीक स्वयंचलीत कार अनेक व्हीडीओ कॅमेरे, लेझर आणि रडार सेन्सर्स, गुगल मॅप्स आणि गाडीमध्येच बसवण्यात आलेल्या संगणकाच्या सहाय्याने चालते. गुगलची ही कार बाजारात येण्यास अजून बराच अवकाश आहे. सर्व काटेकोर नियमांवर आणि निकषांवर खरी उतरल्यानंतरच अशा प्रकारच्या गाड्यांना रस्त्यावर उतरवण्याची परवानगी मिळेल. मात्र सध्या अशा एका कारचे परीक्षण अमेरीकेत केले जात आहे.\nनुकत्याच या स्वयंचलीत कारने २,००,००० मैल चालण्याचा पल्ला गाठला. हे औचित्य साधून गुगलने या गाडीचा एक व्हीडीओ प्रकाशीत केला. यात स्टीव महन (Steve Mahan) या अंध व्यक्तीला बसविण्यात आले होते. संगणकाच्या सहाय्याने चालणार्‍या या गाडीत स्टीव ड्राईवर सीटवर बसला होता. मात्र स्टीअरींग व्हीलला हातही न लावता त्याने प्रवास केला. उत्कृष्टरीत्या बनविण्यात आलेला हा ३ मिनिटांचा व्हीडीओ अवश्य पाहण्यासारखा आहे.\nगुगलने नेहमीच भविष्यातील गरजा ओळखून आपली उत्पादने बनविली आहेत. भविष्यातील वाहने कशी असतील हे दाखवून देऊन गुगलने पुर्ण जगाला पुन्हा एकदा नवी दिशा दाखविली आहे.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/bjp-amit-shah-criticizes-congress-one-day-fast-109417", "date_download": "2018-08-19T22:55:17Z", "digest": "sha1:AZFV4WXZE3AAAZU3PHF7UQNJM2QE4FTE", "length": 13187, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP Amit Shah Criticizes Congress One Day Fast काँग्रेसला चर्चा नको तर गदारोळ हवा : अमित शहा | eSakal", "raw_content": "\nकाँग्रेसला चर्चा नको तर गदारोळ हवा : अमित शहा\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत तर अमित शहा यांनी कर्नाटकातील हुबळी तर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मोदींच्या वाराणसी या मतदारसंघात उपोषण केले. तसेच भाजपकडून देशभर हे आंदोलन करण्यात आले असून, देशातील सर्व खासदारांनी त्यांच्या विभागात एक दिवसाचे उपोषण केले.\nनवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशादरम्यान विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज झालेच नाही. काँग्रेसने विविध मुद्यांवरून सरकारला धारेवर धरले. त्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक खासदारांनी एक दिवसीय उपोषण केले. या उपोषणादरम्यान अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसला चर्चा नको तर गदारोळ हवा, असे शहा म्हणाले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत तर अमित शहा यांनी कर्नाटकातील हुबळी तर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मोदींच्या वाराणसी या मतदारसंघात उपोषण केले. तसेच भाजपकडून देशभर हे आंदोलन करण्यात आले असून, देशातील सर्व खासदारांनी त्यांच्या विभागात एक दिवसाचे उपोषण केले. यादरम्यान अमित शहा म्हणाले, काँग्रेसला सभागृहात कोणतीही चर्चा नको. तर काँग्रेसला वाद हवा आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील खासदार आणि आमदारांसह उपोषण ठिकाणी उपस्थिती लावली. पूनम महाजन, प्रकाश रावल, आमदार पराग अलावनी, अमित साटम, आशिष शेलार यांनीदेखील या उपोषणावेळी मुंबईत उपस्थिती लावली. ''मोदींना कोणताही पर्याय नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.\nसंसदेचे 23 दिवसांचे कामकाजच न झाल्याने भाजपच्या सर्व खासदारांनी त्या काळातील वेतन न घेण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदीही 79, 752 रूपये वेतन घेणार नाहीत अशी माहिती मिळत आहे.\nदरम्यान, या उपोषणादरम्यान पंतप्रधानांनी 'ब्रेक फास्ट' आणि 'लंच' केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सूरजेवाला यांनी केला. सूरजेवाला यांनी पंतप्रधानांच्या उपोषण कार्यक्रमाचे पत्रक जारी करत पंतप्रधानांच्या उपोषणाची खिल्ली उडवली.\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nगोविंदांच्या विम्याला राजकीय कवच\nमुंबई - गोविंदांना सक्ती करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या विम्याला राजकारण्यांचे कवच मिळत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर...\nपोलिस ठाण्यांमध्ये आता जादा कृती पथके\nपिंपरी - एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक अल्पवेळेत पोचावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये जादा कृती पथके तयार करण्याचे आदेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/modi-declaired-help-for-ghatkopar-bulding-collapse-victime-266282.html", "date_download": "2018-08-20T00:02:11Z", "digest": "sha1:N34GLAZ22VQ3KCWDREJ6YZ7XSDTGJ6H5", "length": 12932, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "घाटकोपर इमारत दुर्घटना प्रकरणी पंतप्रधानांची मदत", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nघाटकोपर इमारत दुर्घटना प्रकरणी पंतप्रधानांची मदत\nघाटकोपर सिद्धी साई दुर्घटना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल घेण्यात आलीय. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आलीय.\n31 जुलै : घाटकोपर सिद्धी साई दुर्घटना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल घेण्यात आलीय. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आलीय.\nयाआधी राज्य सरकारकडूनही मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन देत असताना ही घोषणा केली होती. मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींवर सर्व उपचार मोफत केला जाणार असून, त्यांना 1 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.\nइमारत दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 17 जणांचा मृत्यू झाला आहे. घाटकोपरच्या एलबीएस रोडवर दामोदर पार्क येथे असलेली साईदर्शन ही चार मजली इमारत 25 जुलै रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केलेल्या अनिल मंडल (२८) या सुपरवायझरलाही २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली आहे. तर या प्रकरणी अन्य पाच जणांकडे चौकशी सुरू असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nअटलजींना मुखाग्नी देणाऱ्या कोण आहेत नमिता भट्टाचार्य\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai?start=108", "date_download": "2018-08-19T23:08:00Z", "digest": "sha1:7FUD46NI4NMX3K34AWV245PGNPSJHS7D", "length": 6114, "nlines": 158, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकोसळधार पावसामुळे मुंबईची झाली तुंबई...\nमुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांना मंत्रालयात पत्रांद्वारे धमक्या...\nयुती सरकारवर पुन्हा एकदा राज यांचा व्यंगचित्रातून निशाणा\nदहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी...\nमुंबईत लवकरचं होणार अतिवृष्टी, मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा...\nअरमान कोहली विरोधात गुन्हा दाखल, गर्लफ्रेंडला केली मारहाण...\nएसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलं अघोषित संप, प्रवाशांचे झाले हाल...\nदानवे मातोश्रीच्या मार्गावरून परत,भेटीसाठी शाह यांच्यासोबत केवळ मुख्यमंत्री\nतारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील कामगार भरतीविरोधात एल्गार\nदहावीचा निकाल आज दुपारनंतर जाहीर होणार...\nराज ठाकरेंनी रेखाटली अमित शहांची बकेट लिस्ट व्यंगचित्राद्वारे...\nसह्याद्री अतिथीगृहात आयोजित इफ्तार पार्टी वादात....\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा समारोप....\nअमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर, भेटीगाठींना सुरुवात\nइंधन दरवाढीवर राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र प्रसिद्ध\n#2018 Intercontinental Cup : आज भारत - न्यूझीलंड आमनेसामने\nभारतीय रिझर्व्ह बँकेने केली व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ\n5 तास चौकशी केल्यानंतर अरबाज खान मुंबईला रवाना\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/shiv-jayanti-marathi/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B3-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87-112121300001_1.htm", "date_download": "2018-08-19T23:37:19Z", "digest": "sha1:N24RPWSWE3FQYJEF3R2EKHJWFASZYIB3", "length": 12715, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Shivaji in Marath, Letter, History in Marathi, Rajmudra in Marathi | शिवरायांचे दुर्मीळ पत्र सापडले! | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशिवरायांचे दुर्मीळ पत्र सापडले\nछत्रपती शिवाजी महराजांचे एक दुर्मीळ पत्र भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दफ्तरात सापडले आहे. हे पत्र अस्सल असून, यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. शिवाजी महाराजांचे हे पत्र 1929मध्य मंडळातल्या स.गं. जोशी यांना मिळाले होते. त्यानंतर मंळडाने या पत्रातला मजकूर 1930 मध्ये शिवचरित्र-साहित्य खंड 2मध्ये प्रकाशित केला. त्यांनतर मात्र 1930मध्ये हे पत्र गहाळ झाले होते. आता तब्बल 82 वर्षांनंतर हे पत्र भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दफ्तरात सापडले आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र अत्यंत जीर्ण झाले असून, त्यातील पंचाहत्तर टक्के मजकूर हा सध्याच्या परिस्थितीतही वाचता येतो. शाई जास्त लागल्यामुळे शिक्कामोर्तबाचे वाचन करता येत नाही, मात्र मोजमापावरून हे पत्र शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी अर्थात 1646 मध्ये लिहिलेले होते.\nरक्षाबंधन- इतिहास व परंपरा\nयावर अधिक वाचा :\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\n\"जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ....Read More\n\"अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील....Read More\n\"कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा...Read More\n\"अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा...Read More\n\"उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष...Read More\n\"काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात...Read More\n\"आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न...Read More\n\"प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही...Read More\nकाळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agrowon-hailstorm-affected-citrus-fruit-crop-5732?tid=167", "date_download": "2018-08-19T22:58:54Z", "digest": "sha1:GSKJRDL2WCZHAVSWFXTV4UHLP5NE2XGH", "length": 17512, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, Hailstorm affected citrus fruit crop | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगारपीटग्रस्त लिंबूवर्गीय फळबागेसाठी सल्ला\nगारपीटग्रस्त लिंबूवर्गीय फळबागेसाठी सल्ला\nगारपीटग्रस्त लिंबूवर्गीय फळबागेसाठी सल्ला\nगारपीटग्रस्त लिंबूवर्गीय फळबागेसाठी सल्ला\nडाॅ. एम. एस. लदानिया, डाॅ. ए. डी. हुच्चे, डॉ. दिनकरनाथ गर्ग\nमंगळवार, 13 फेब्रुवारी 2018\nविदर्भात ठिकठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे अांबिया बहराची फुले व मृग बहराची तोडणीसाठी तयार फळांची गळ झाली आहे. अशा फळांवर गारांचा मार लागल्याने जखमा झाल्या आहे. अशी फळे दोन ते तीन दिवसांत गळून पडतील. गारपिटीनंतरच्या स्थितीमध्ये बागेमध्ये खालील उपाययोजना कराव्यात.\nविदर्भात ठिकठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे अांबिया बहराची फुले व मृग बहराची तोडणीसाठी तयार फळांची गळ झाली आहे. अशा फळांवर गारांचा मार लागल्याने जखमा झाल्या आहे. अशी फळे दोन ते तीन दिवसांत गळून पडतील. गारपिटीनंतरच्या स्थितीमध्ये बागेमध्ये खालील उपाययोजना कराव्यात.\nमृग बहराच्या फळांची गळ थांबविण्याकरिता, १.५ ग्रॅम २,४-डी अधिक कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम आणि १.५ किलो युरिया प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून त्वरित फवारणी करावी.\nमृग बहराची फळे गारपिटीमुळे गळालेली असल्यास, त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.\nमृग बहरातील संत्र्यांचा आकार वाढण्यासाठी, पोटॅशिअम नायट्रेट १.५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nअांबिया बहराची फुले, मुगाएवढी छोटी फळे किंवा नवीन आलेली पालवी यांची गळ झाली आहे. शिल्लक राहिलेला बहर टिकविण्यासाठी १.५ ग्रॅम जिबरेलिक अॅसिड + १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम + १ किलो युरिया प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून त्वरित फवारणी करावी. पुन्हा पाऊस किंवा गारपीट झाल्यास एक ते दोन दिवसांच्या अंतराने पुन्हा वरील फवारणी करावी. त्याचप्रमाणे पाऊस-गारांचे सत्र संपल्यानंतर पुन्हा ८-१० दिवसांनी वरील फवारणी घ्यावी.\nबागांमध्ये काही झाडांवर मृग बहराची फळे व आंबिया बहराची फुले असतील, तर अशा झाडांसाठी वरीलप्रमाणे फवारणीचे नियोजन करावे.\nगारपिटीमुळे मोडलेल्या फांद्या सिकेटरने कापून टाकाव्यात. त्यानंतर त्वरित कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम अधिक युरिया एक किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nगारपिटीमुळे झाडावरील पाने गळतात, फांद्या आणि खोडांनासुद्धा जखम होते. अशा जखमांमध्ये अन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. जखम झालेल्या खोडावर बोर्डोपेस्ट मलम लावावे. १ टक्का बोर्डो मलम तयार करण्याकरिता १ किलो काॅपर सल्फेट ५ लिटर पाण्यामध्ये भिजत घालावे व १ किलो चुना दुसऱ्या प्लॅस्टिक बादलीत ५ लिटर पाण्यात भिजत घालावे. नंतर दुसऱ्या दिवशी दोन्ही मिश्रणे तिसऱ्या प्लॅस्टिक बादलीत एकजीव करावीत. जखमेवर लेप लावावा.\nगारपिटीमुळे लिंबू झाडांवर खैऱ्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. याकरिता रोगग्रस्त फांद्या व पाने यांची छाटणी करावी. झाडांवर काॅपर आॅक्सिक्लोराईड १८० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन ६ ग्रॅम प्रति ६० लिटर पाणी याप्रमाणे झाड ओलेचिंब होईपर्यंत फवारणी करावी. झाडाच्या आळ्यांमध्येही काॅपर आॅक्सिक्लोराईड १८० ग्रॅम प्रति ६० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.\nडॉ. एम. एस. लदानिया, ०७१२-२५००३२५\n(केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर.)\nविदर्भ गारपीट पाऊस शेती फळबाग लिंबुवर्गीय संत्रा\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nरांगडा हंगामातील कांदा रोपवाटिकारांगडा हंगामात कांदा पिकापासून अधिक उत्पन्न...\nएकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन...कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nशंखी गोगलगाईचे नियंत्रणसध्याच्या काळात सोयाबीन आणि भुईमूग पिकावर शंखी...\nकृषी सल्ला : कापूस, मूग-उडीद, सोयाबीन,...कापूस : सद्यःस्थिती : पीक वाढीच्या अवस्थेत. -...\nडाऊनी मिल्ड्यू, करपा रोगाच्या...येत्या आठवड्यामध्ये द्राक्ष लागवडीच्या...\nउसावरील लोकरी माव्याचे नियंत्रणनुकसानीचा प्रकार : किडीचे प्रौढ त्यांच्या...\nआंतरमशागत करा, संरक्षित पाणी द्यासोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत आहे. पाण्याचा ताण कमी...\nजैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माचा वापरनिसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी असून, त्यातील...\nकरपा, तांबेरा प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष...येत्या आठवड्यामध्ये वातावरण अधूनमधून ढगाळ राहिले...\nपीक पोषणामध्ये अन्नद्रव्यांच्या परस्पर...निरनिराळ्या अन्नद्रव्यांचा जमिनीतून होणारा पुरवठा...\nपिकातील गंधक कमतरतेची लक्षणेपाण्याचा लवकर निचरा होत असलेल्या जमिनी तसेच जैविक...\nनवीन रोपांचे व्यवस्थापन महत्त्वाचे...नवीन रोपांना मातीची भर द्यावी. वाढीच्या टप्प्यात...\nकाही भागात उघडीप, तर तुरळक ठिकाणी पाऊसमहाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००० हेप्टापास्कल...\nपीक सल्लातीळ जून महिन्यात पेरलेल्या पिकास पेरणीनंतर...\nफुलशेती सल्लागुलाब : गुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/08/ca29and30aug2017.html", "date_download": "2018-08-19T23:06:29Z", "digest": "sha1:CIHUCBRZ4BGRKG3EQ657PO3XC4MGAR7M", "length": 19674, "nlines": 127, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २९ व ३० ऑगस्ट २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २९ व ३० ऑगस्ट २०१७\nचालू घडामोडी २९ व ३० ऑगस्ट २०१७\nभारताचे ४५ वे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा\nभारताचे ४५ वे प्रधान न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी २७ ऑगस्ट २०१७ रोजी पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मिश्रा यांना शपथ दिली.\n६४ वर्षीय न्या. मिश्रा यांनी न्या. जे. एस. खेहार यांच्या निवृत्तीनंतर हे पद सांभाळले आहे. ते पुढील १३ महिन्यांसाठी २ ऑक्टोबर २०१८ पर्यंत हे पद धारण करतील.\nभारताचे प्रधान न्यायाधीश (CJI) हे भारताच्या न्यायव्यवस्थेचे आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आहेत. भारतीय घटनेच्या कलम १४५ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे नियम १९६६ अन्वये, CJI सर्व न्यायाधीशांना एखाद्या प्रकरणासंबंधी कामकाजाचे वाटप करू शकतात.\n१९५० साली न्या. एच. जे. कानिया (२६ जानेवारी १९५० - ६ नोव्हेंबर १९५१) हे प्रथम CJI होते.\n२०२० सालापर्यंत लष्कराला मध्यम पल्ल्यावर मारा करणारे क्षेपणास्त्र मिळणार\nइस्राइल एरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) च्या सहकार्याने भारताची संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) मध्यम पल्ल्यावर पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र (MRSAM) प्रणाली विकसित करणार आहे. MRSAM प्रणाली २०२० सालापर्यंत भारतीय लष्करासाठी तयार होण्याचा अंदाज आहे.\nहे लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र सुमारे ७० किलोमीटरवरचे क्षेपणास्त्र, लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर भेदू शकण्यास सक्षम असेल. हे भारतीय नौदलातल्या लांब पल्ल्याच्या SAM ची सुधारित आवृत्ती असेल.\nया महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी DRDO ने १७००० कोटी रुपयांचा करार केला आहे. या सौदयामध्ये ४० फायरिंग युनिट आणि सुमारे २०० क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.\n२९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा\n२९ ऑगस्ट हा दिवस ख्यातनाम हॉकी खेळाडू ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी नवी दिल्लीत एकूण २९ खेळाडू आणि प्रशिक्षकांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार या क्रीडा पुरस्कारांनी सन्मानित केले.\nमेजर ध्यानचंद यांचे १९२८, १९३२ आणि १९३६ साली खेळल्या गेलेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला हॉकी मध्ये सुवर्ण मिळवून देण्यामध्ये फार मोठे योगदान होते.\nभारताने SAFF अंडर-१५ फूटबॉल स्पर्धा जिंकली\nभारतीय फुटबॉल संघाने सातदोबाटो, नेपाळ येथे खेळल्या गेलेल्या 'दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF) अंडर-१५ विजेतेपद २०१७' स्पर्धा जिंकली आहे.स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा २-१ असा पराभव केला आहे.\nदक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF) तर्फे या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. स्पर्धेची स्थापना गोल्ड चषक या नावाने प्रादेशिक स्पर्धा म्हणून १९९३ साली झाली.\n१९९७ साली स्थापन केलेल्या SAFF चे बांग्लादेश, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संस्थापक सदस्य देश आहेत. पुढे भूटान (२०००) आणि अफगाणिस्तान (२००५) SAFF मध्ये सामील झालेत\nप्रसिद्ध फुटबॉलपटू अहमद खान यांचे निधन\n२७ ऑगस्ट २०१७ रोजी प्रसिद्ध भारतीय फुटबॉलपटू अहमद खान यांचे निधन झाले आहे. १९४८ सालच्या ऑलिम्पिकमध्ये आपला ठसा उमटवणारे अहमद खान ९० वर्षांचे होते.\nअहमद खान हे १९५१ च्या आशियाई खेळ स्पर्धेत सुवर्ण जिंकणार्‍या भारतीय संघाचा भाग होते. त्यांनी १९३८ साली बेंगळुरूच्या क्रेसेंट क्लबमध्ये सामील झाले आणि विविध स्तरावर स्पर्धा खेळल्या.\nक्रिस्टियानो रोनाल्डोला 'UEFA प्लेअर ऑफ द इयर' पुरस्कार\nरिअल मॅड्रिड फूटबॉल संघाचा पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो याला 'UEFA प्लेयर ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला आहे. रोनाल्डोला चार वर्षांत तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. ३२ वर्षीय रोनाल्डोने त्याच्या कारकि‍र्दीत सर्व स्पर्धांमध्ये एकूण ४२ गोल केलेले आहेत.\nयुनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन द्वारा दिल्या जाणार्‍या 'UEFA क्लब फुटबॉलर ऑफ द इयर पुरस्कार' च्या बदल्यात 'UEFA प्लेयर ऑफ द इयर' पुरस्कार दिला जात आहे. २०१० साली पहिला पुरस्कार दिला गेला\nमादागास्कर आणि मोझांबिक प्रदेशासाठी सागरी हवामान अंदाज यंत्रणेचे उद्घाटन\nभारताच्या इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेज (INCOIS) ने पापुआ न्यू गिनीच्या मोरेस्बी बंदरावर नव्या सागरी हवामान अंदाज यंत्रणेचे (Ocean Forecasting System) उद्घाटन केले आहे. ही यंत्रणा कोमोरोज, मादागास्कर आणि मोझांबिक प्रदेशाला हवामान अंदाज प्रदान करणार आहे.\nपापुआ न्यू गिनीमध्ये रिजनल इंटीग्रेटेड मल्टी-हजार्ड अर्ली वॉर्निंग सिस्टम फॉर एशिया अँड आफ्रिका (RIMES) च्या तिसऱ्या मंत्रिस्तरीय बैठकीत या यंत्रणेचे उद्घाटन केले गेले.\nइंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेज (INCOIS) ही भारतीय भूविज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत स्वायत्त संस्था आहे. ESSO-INCOIS ची स्थापना १९९९ साली हैदराबाद येथे झाली. ही संस्था सागरी हवामान संदर्भात माहिती प्रदान करते आणि सल्लागार संस्था म्हणून देखील कार्य करते\n२९ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस साजरा\nसंबंध जगभरात आज आण्विक उत्क्रांतीचे पेव फुटलेले दिसून येत आहे. याची सुरुवात आपल्याला विसाव्या शतकाच्या मध्यकाळात झाल्याचे दिसून आले आहे. १६ जुलै १९४५ रोजी पहिली आण्विक शस्त्र चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत जवळपास २००० पेक्षा अधिक चाचण्या घेतल्या गेलेल्या आहेत.\nअश्या चाचण्यांमुळे त्या प्रदेशातील जीवन संरचना समूळ नष्ट झाल्याचे परिणाम दिसून आले आहेत. म्हणूनच शैक्षणिक कार्यक्रमे, उपक्रमे आणि संदेश यांच्या माध्यमातून जगभर जागृती निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस (International Day against Nuclear Tests) पाळण्यात येतो.\nयाचाच भाग म्हणून, या अंतर्गत ५ मार्च १९७० मध्ये आण्विक शस्त्रे बंदी स्पष्ट करण्यासाठी आण्विक शस्त्रे हाताळणी कमी करण्यावरचा करार (Treaty on the Non-proliferation of Nuclear Weapons-NPT) सादर करण्यात आला. तसेच १९९६ साली व्यापक आण्विक चाचणी बंदी करार (Comprehensive Nuclear-Test-Ban Treaty- CTBT) आणण्यात आलेला आहे.\nअमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, आणि चीन या संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे पाच कायमस्वरूपी सदस्यांनी प्रथम NPT करार मान्य केलेला आहे. आणि भारत, इस्रायल, पाकिस्तान आणि दक्षिण सुदान या संयुक्त राष्ट्रसंघ च्या पाच सदस्य राष्ट्रांनी अजूनही NPT ला स्वीकारले नाही आहे.\n२९ ऑगस्ट १९९१ रोजी सेमीपॅलटिंस्क अणुचाचणी ठिकाण बंद करण्याच्या समर्थणार्थ मोठ्या प्रमाणात प्रायोजक आणि सहप्रायोजक यांच्यासह कझाकस्तान प्रजासत्ताककडून या दिनासंबंधीचा 'ठराव ६४/३५' सादर करण्यात आला होता.\n२ डिसेंबर २००९ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या ६४ व्या सत्रात सर्व सदस्यांकडून एकमताने 'ठराव ६४/३५' चा अवलंब करीत २९ ऑगस्ट हा 'आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस' म्हणून जाहीर केले गेले. त्यानंतर २०१० साली आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस पहिल्यांदा चिन्हांकित केले गेले.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ravi-shastri-appointed-new-head-coach-of-indian-cricket-team/", "date_download": "2018-08-19T23:06:33Z", "digest": "sha1:CD6DEM2J47QBXEJWNWF5KXR3YH4MIKG3", "length": 6917, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रवी शास्त्री भारतीय संघाचा प्रशिक्षकपदी ! -", "raw_content": "\nरवी शास्त्री भारतीय संघाचा प्रशिक्षकपदी \nरवी शास्त्री भारतीय संघाचा प्रशिक्षकपदी \nमीडिया रिपोर्ट्स प्रमाणे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड झाली आहे. ही निवड २०१९ रोजी होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषकापर्यंत असेल.\nकाल भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सल्ल्लागार समितीने पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यात रवी शास्त्रींचे नाव हे सर्वात आघाडीवर होते आणि अपेक्षाप्रमाणे रवी शास्त्रींची प्रशिक्षकपदी निवड झाली.\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागितले. काल त्यातील पाच उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. काल मुलाखती नंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये भारताचा माजी कर्णधार आणि सल्लगार समितीचा सदस्य असलेल्या सौरभ गांगुलीने सांगितले की , प्रशिक्षक पदाची घोषणा करण्याआधी समिती कोहलीशी बोलू इच्छिते आणि म्हणूनच आज प्रशिक्षकाची घोषणा होणार नव्हती.\nपरंतु सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने ही निवड आजच करायला सांगितल्यामुळे आज या मुंबईकर खेळाडूची या पदावर निवड झाली.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2015/07/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:51:52Z", "digest": "sha1:J5RFTFGA3I4RB6IBI6A4NZOFJYLIUNGJ", "length": 26101, "nlines": 111, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: वारी: महान संतांची पंढरी", "raw_content": "\nमंगळवार, १४ जुलै, २०१५\nवारी: महान संतांची पंढरी\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nमहाराष्ट्रातील एका कोपर्‍यात वसलेल्या पंढरपूर या छोट्या गावातील विठ्ठल या दैवताने आतापर्यंत जवळपास हजार वर्ष सर्व महाराष्ट्र ढवळून काढला. सातशे वर्षांपासून वारी सुरू आहे. या पंढरपूरातील विठ्ठलाने ज्ञानेश्वर, तुकारामसारखे महान संत या देशाला -जगाला दिले. अगदी बालपणापासून ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम या संतांबद्दल मला प्रचंड कुतुहलमिश्रीत ओढ आहे. पण वारकरी पंथातील केवळ एवढे चारच संत नाहीत. निवृत्ती, सोपान, मुक्‍ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, वेणाबाई, सेना न्हावी, चोखोबा, गोरा कुंभार, बंका महार, नरहरी सोनार आदी सर्वच संत की ज्यांची नावे एका बैठकीत आपल्याला आठवू नयेत. पारंपरिक जातिभेदाच्या चिखलात रूतलेल्या समाजात वारकरी संप्रदायाने अठरा पगड जाती जमातीचे लोक नुसते समानतेच्या पातळीवरच आणले नाहीत तर तथाकथित क्षुद्र लोकांना संतत्वही बहाल केले ही साधीसुधी घटना नाही. म्हणून वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील मोठा चमत्कार आहे, असे मला वाटते. लहानपणापासून कीर्तन, भारूड, भजन, अभंग, ओव्या हे माझे आवडते कार्यक्रम आणि साहित्य. लहानपणापासून आमच्या विरगावात जिथे कुठे कीर्तन असेल आणि ते कोणत्याही कीर्तनकाराचे असो मी ते कधीच चुकवले नाही. अगदी दुसर्‍या दिवशी शाळेची परीक्षा असली तरीही. महाराष्ट्राची पारंपरिक लोककला लावणी असल्याचे सांगितले जाते. लावणी बदनाम आणि वाईट आहे असे मला मुळीच म्हणायचे नाही. तरीही महाराष्ट्राची खरी पारंपरिक लोककला भजन, कीर्तन, भारूड, अभंग आणि ओवीच आहे असे मला वाटते.\nपंढरपूरची वारी हा प्रकार माझ्यासाठी प्रचंड कुतुहलाचा. लहानपणापासून माझ्या गावात आणि इतरत्रही वारीसाठी निघणारे लोक मी जवळून अभ्यासत आलो. सर्व जातीतले आणि धर्माचेही वारीला निघणारे लोक पायी- अनवाणी चालताना दिसतात. देहूहून निघणारी तुकारामांची पालखी आणि आळंदीहून निघणारी ज्ञानदेवांची पालखी हे आजच्या वारीचे आकर्षण असते. वारीसाठी गाव ते पंढरपूर हे अंतर सुध्दा साधेसुधे नाही. देहू – आळंदीपासून पंढरपूरपर्यंत हे अंतर दोनशे ते तीनशे किमी इतके येईल तर महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून पाचशे किमी पेक्षा जास्त अंतरावरून वारकरी काही ठरलेले मुक्काम करत पायी वारीला निघतात. धोतर, खादी- सुत वा मांजरपाटाचा पांढरा सदरा, डोक्यावर पांढरी टोपी असा साधा पांढराशुभ्र पेहराव. (या टोपीला गांधी टोपी हे नाव मिळण्याच्या हजारो वर्ष आधीपासून वारकरी आणि महाराष्ट्रातले गावकरी ही टोपी आणि पांढराशुभ्र पेहराव परंपरेने वापरताना दिसतात. महाराष्ट्रातील लोकांची ही पारंपरिक वेशभूषा आहे. महाराष्ट्रात कपाशीचे पीक सर्वात जास्त प्रमाणात घेतले जात होते म्हणून इथला पारंपरिक पेहराव असा सुती पांढरा शुभ्र असावा. महात्मा गांधींच्या चरखाचा सुत कताईचा प्रभावही नंतरच्या काळात नाकारता येणार नाही.) गळ्यात मृदंगाची दोरी अडकवून दोन्ही हातांनी मृदंग वाजवणारे काही वारकरी, हातात टाळ, काठीला खोचलेला भगवा ध्वज, काही वीणाधारी, कपाळाला बुक्का. फुगडी खेळत, कान धरून उड्या मारत, अभंग, ओव्या, टाळ-मृदंग यांच्या तालावर आणि विठ्ठल नामाचा- हरि नामाचा गजर करत नाचत डुलत पुढे सरकणे अशी ही वारी. मुक्कामाच्या गावी कीर्तन. स्त्रियांचे नऊवारी लुगडे, डोक्यावरून त्या लुगड्याचा मोठा पदर आणि डोक्यावर तुळशीची कुंडी हे दृश्य मनाची मरगळ झटकून टाकते. वारकर्‍य्रात एकमेकांचा पाया पडणे ही प्रथा तर सर्वच भक्‍त समान पातळीवरचे आहेत, कोणीही कोणापेक्षा श्रेष्ट वा कनिष्ठ दर्जाचा नाही असा संदेश देते. वारकरी पंथात नकली संतांना स्थान कधीच नव्हते. आजही नाही. अंधश्रध्देला या पंथात कधीच थारा मिळाला नाही. संतांनीच अनेक वाईट प्रथांवर कोरडे ओढले आहेत. टीका केली आहे. ब्राह्मण्य, नवस सावस, कर्मकांड, अंगात येणे, बळी देणे, नैवेद्यासाठी कोबंड्या- बकरे मारणे याला विरोध केला आहे.\nज्ञानेश्वरांपासून संस्कृतातूत प्राकृताकडे येण्याचा प्रवाह सुरू झाला. भगवतगीता सर्वसामान्य लोकांना कळावी म्हणून त्यांनी गीता प्राकृतात म्हणजे मराठीत आणून भावार्थदिपिका- ज्ञानेश्वरी लोकांपर्यंत पोचवली. तेव्हापासून महाराष्ट्रात थोर संतपरंपरा सुरू झाली. आणि नंतरच्या सर्व संतांनी मराठीत अभंग रचना केली, ओव्या लिहिल्या. मराठीत लिखित साहित्य- काव्य परंपरा ही संताची देणगी आहे. वारकरी संप्रदायामुळे प्रत्येक एकादशीला गावोगावी- खेडोपाडी घराघरात सामुदायिकरित्या हरिपाठ गायला जाऊ लागला: हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असे लयबध्द शब्द कानावर पडत सकाळी जाग येऊ लागली. भोप्या- वासुदेवाचे पाळणे आणि हरिपाठाच्या लयबध्द ओव्यातील खणखणीत शब्द आठवताच मी अजूनही संमोहीत होत बालपणात रमतो. नंतर याच संतांच्या वाटेने जात विनोबा भावे यांनी गीतेच्या अनुष्टुभ् छंदातच मराठीत गिताई लिहिली. तुलना करणे चुकीचे असले तरी गिताईचा अनुवाद मूळ गीतेच्या पुढे गेलाय असे मला वाटते. साध्यासुध्या संस्कृतमुक्‍त शब्दांमुळे सहज कळणारा अर्थ आणि छंदातील मात्रा यांचा सुरेख संगम गिताईत जुळून आला आहे.\nया संत परंपरेतील शेवटचे संत म्हणजे गाडगेबाबा असे मी मानतो, असे मी दोनहजार चार सालात माझ्या एका सदरातील लेखात नमूद केले आहे. गाडगेबाबांनंतर वारकरी परंपरेत कोणी संत पहायला मिळत नाही. पण आज नकली संतांचा सर्वत्र सुळसुळाट- बुजबुजाट झाला असला तरी या नकली संतात वारकरी परंपरेतले संत नाहीत. चंगळवादी संतांची एक लाटच आज पहायला मिळते. देशात- विदेशात विमानाने प्रवास करणे, एसी गाड्यांतून फिरणे, आश्रमांच्या नावाखाली प्रचंड मालमत्ता कमावणे, भूखंड मिळवणे- बळकावणे, विविध महाविद्यालये उभारून देणग्या घेऊन प्रवेश देणे, योग शिबीरे- संत्सगांसाठी प्रचंड फी आकारणे आणि या सर्व व्यवसायाला देवत्वाचा- धार्मिक-अध्यात्मिक मुलामा देणे. म्हणूनच या प्रचंड मिळकतीतून सरकारी आय कर बुडवण्याची वृत्ती. भोळ्या-भाबड्या लोकांपासून व्याधींना कंटाळलेले आणि सुशिक्षित पण मानसिकतेने दुर्बळ बनलेले लोक अशा तथाकथित संताच्या कहेत जातात.\nइथल्या कष्टकरी लोकांना संस्कृत समजत नाही म्हणून तात्कालिन तथाकथित कर्मठ पंडितांचा रोष पत्करून ज्ञानदेव- एकनाथांनी गीता – भागवत मराठीत आणले आणि इतर अभंग रचनाही मराठीत केली. ज्ञानदेवांना अनुसरून नंतरच्या सर्वच संतांनी मराठीत अभंग रचना केली. तुकारामांनी तर कळस गाठला. ग्रामीण बोलीतील त्यांचे अभंग म्हणजे पहिली अस्सल ग्रामीण कविता ठरते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही संप्रदाय पुन्हा संस्कृताकडे का वळले ते समजायला मार्ग नाही. भगवद्‍गीता, त्रिकालसंध्या, गायत्री मंत्र, निवडक संस्कृत श्लोक व कृतक भाबड्या गोष्टी सांगत केवळ लोकांना बोलका पोपट बनवणारे काही संप्रदाय महाराष्ट्रात उदयास येऊ लागले आणि मध्यंतरीच्या काळात वारकरी संप्रदाय झाकोळल्यासारखा झाला. संस्कृतातून प्राकृताकडे नेणार्‍या संतांची विशाल दृष्टी आणि प्राकृतातून पुन्हा संस्कृताकडे नेणारी सांप्रदायिक संकुचित दृष्टी तपासून पहावी लागेल. अशा काही संप्रदायांमुळे आता खेड्यापाड्यातून एकादशीच्या पहाटेला हरिपाठाचे शब्द कानावर पडत नाहीत. लोकांना आधुनिकतावादाला जवळचे वाटतील असे रोज नवनवे देव हवे असतात. रोज नवी चव हवी असते. त्यांचे कर्मकांडही आधुनिकतेला जवळचे हवे असते. लोकांच्या मानसिकतेला नेहमी वेगळेपणा भावतो आणि त्यांना अध्यात्माचा सोपेपणाही हवा असतो. काळाचा महिमा म्हणून, कालाय तस्माय नम: या न्यायाने नव्या नावाचा नवा देव भावायला लागतो. आणि नेमका त्याचाच फायदा नकली संत उठवतात.\nवीस वर्षापूर्वीचे शिर्डीचे मंदिर आणि आजचे मंदिर यांची तुलना करून पाहू या. त्या मंदिरात जीव रमायचा. जवळून दर्शन व्हायचे. पवित्रतेचा सुगंध दरवळायचा. मंदिराबाहेर थोडीफार झाडी झुडपं असल्याने नैसर्गिक प्रसन्न वातावरण होते. पण आता शिर्डीला जाऊन आलो तर तिथे जीव गुदमरू लागला. आपण पाहिलेले वीस वर्षापूर्वीचे हे मंदिर नव्हे असे वाटत होते. आधीच्या शिर्डीच्या कोणत्याही खुणा तिथे दिसत नव्हत्या. मंदिराचा प्रचंड आडदांडपणा अंगावर येत होता. मंदिर नव्हे तर ते प्रचंड कोंडवाड्यातील अक्राळ जंगल वाटू लागले. साईबाबांची मुर्तीही कोंडून ठेवल्यासारखी वाटली. तिथे कोणताही पवित्र सुगंध जाणवला नाही. या व्यावसायिक पांढर्‍या जंगलातून मी केव्हा एकदा बाहेर पडेल असे झाले. या उलट पंढरपूरचे मंदिर. तेच मंदिर. तोच पवित्रपणा. इतक्या सुबक प्राचीन मंदिराचा पाडाव करून जर कोणी तिथे आजचे भव्यदिव्य मंदिर उभारू पहात असेल तर वारकर्‍यांनी ते कधीच होऊ देऊ नये. कारण नुसते देवाचेच- मूर्तीचेच पावित्र्य नसते तर देवासोबत तो ज्या पवित्र पारंपरिक पुरातत्वीय वास्तुत प्राणप्रतिष्ठित झालेला असतो ते जसेच्या तसे जतन करणे हे तेवढेच महत्वाचे असते.\nरूढ अर्थाने मी आस्तिक नाही. देवाचे अवडंबर माजवणे मला मान्य नाही. मी देवांची दुकाने थाटण्याच्या व देवाच्या नावाने व्यावसायिक दुकानदारी करण्याच्या विरोधात आहे. पण वारकरी संप्रदायातील विठ्ठलाच्या निमित्ताने जर जगाला एवढे महान द्रष्टे संत मिळत असतील तर असे देव असणे किती आवश्यक आहे हे ही तेवढेच खरे. (‘माणूस जेव्हा देव होतो’ या माझ्या ग्रंथातील एका प्रकरणाचा संपादित अंश. या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ४:५९ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nअसुरी संपत्ती आणि अपंग\nवारी: महान संतांची पंढरी\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada-maratha-agitation/maratha-kranti-morcha-maratha-reservation-agitation-cid-inquiry-137035", "date_download": "2018-08-19T23:04:23Z", "digest": "sha1:YYSMDMAGYHLGBZQG3AIMEBLRTBBZ37V3", "length": 11476, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "maratha kranti morcha maratha reservation agitation CID Inquiry Maratha Kranti Morcha: वाळूज तोडफोडप्रकरणी सीआयडी चौकशी करा | eSakal", "raw_content": "\nMaratha Kranti Morcha: वाळूज तोडफोडप्रकरणी सीआयडी चौकशी करा\nशनिवार, 11 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद - वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांच्या तोडफोड प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत करावी, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मराठा समाजाला यात विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही तोडफोड उद्योगांची नसून, संपूर्ण शहराचीच असल्याचे सांगत त्यांनी या घटनेचा निषेध केला.\nऔरंगाबाद - वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांच्या तोडफोड प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत करावी, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मराठा समाजाला यात विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही तोडफोड उद्योगांची नसून, संपूर्ण शहराचीच असल्याचे सांगत त्यांनी या घटनेचा निषेध केला.\nगुरुवारच्या \"महाराष्ट्र बंद'दरम्यान वाळूज परिसरात उद्योगांवर दगडफेक करीत आत घुसून तोडफोड झाली. याचा समन्वयकांनी निषेध केला. समन्वयक म्हणाले, 'वाळूज प्रकरणात समाजकंटक घुसले होते. छत्रपतींचे मावळे असे काही करणार नाहीत. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी सीआयडीतर्फे सखोल चौकशी करावी. जो प्रकार नवी मुंबई, चाकण येथे झाला त्यापेक्षा भयंकर घटना वाळूज औद्योगिक वसाहतीत घडली. उद्योगांमध्ये सीसीटीव्ही आहेत. पोलिसांनी ते तपासून हिंसाचार करणाऱ्यांना ताब्यात घ्यावे. ते आंदोलक होते का, हे त्यांना पकडल्यानंतरच स्पष्ट होईल.''\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे - बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने राज्यात दोन दिवस पावसाचा...\nमुंबई - नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी जालना येथील राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यास रविवारी सायंकाळी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस)...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nचीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव\nनाशिक - चीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे...\nपोलिस ठाण्यांमध्ये आता जादा कृती पथके\nपिंपरी - एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक अल्पवेळेत पोचावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये जादा कृती पथके तयार करण्याचे आदेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-satara-road-brt-issue-115527", "date_download": "2018-08-19T22:49:31Z", "digest": "sha1:AAD457J5B3CUL6GBCTIN3AXGUWFY35OP", "length": 11714, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune satara road BRT issue 'प्रयोगशाळा' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 11 मे 2018\nपुणे - वाहतूक सुरळीत करण्यासाठी सातारा रस्त्यावर गेल्या १३ वर्षांमध्ये तब्बल ७ प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांमध्ये मिळून सर्वसामान्य नागरिकांचे ४०८ कोटी रुपये खर्च झाले आणि तरीही पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न कायमच आहे.\n‘जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत महापालिकेला मिळालेल्या निधीतून सातारा आणि सोलापूर रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर ‘बीआरटी’चा प्रयोग राबविण्यात आला. सिमेंटचा रस्ता झाल्यावर ‘बस लेन’चा प्रयोगही करून पाहण्यात आला.\nपुणे - वाहतूक सुरळीत करण्यासाठी सातारा रस्त्यावर गेल्या १३ वर्षांमध्ये तब्बल ७ प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांमध्ये मिळून सर्वसामान्य नागरिकांचे ४०८ कोटी रुपये खर्च झाले आणि तरीही पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न कायमच आहे.\n‘जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत महापालिकेला मिळालेल्या निधीतून सातारा आणि सोलापूर रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर ‘बीआरटी’चा प्रयोग राबविण्यात आला. सिमेंटचा रस्ता झाल्यावर ‘बस लेन’चा प्रयोगही करून पाहण्यात आला.\nगेल्या १३ वर्षांत या रस्त्याची, नाल्यावरील पुलांची, सहा वाहनतळांची कामे झाली; तसेच ‘बीआरटी’ही अस्तित्त्वात आणण्याचे प्रयत्न टप्प्याटप्याने सुरू झाले. त्यातूनही वाहतूक कोंडी फुटली नाही. यामुळे जेधे चौक व धनकवडीत उड्डाण पूल करण्यात आले. पुष्प मंगल कार्यालय चौक आणि व्होल्गा चौकाजवळ भुयारी मार्ग निर्माण करण्यात आले. इतके करूनही मूळ प्रश्‍न सुटत नसल्यामुळे गेल्या वर्षी जानेवारीत फेररचनेचे काम हाती घेण्यात आले.\nबीआरटीबाबत सूचना पाठवा..फेसबुक आणि ट्विटरवर\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nपोलिस ठाण्यांमध्ये आता जादा कृती पथके\nपिंपरी - एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक अल्पवेळेत पोचावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये जादा कृती पथके तयार करण्याचे आदेश...\nनव्या पुलाचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण\nपिंपरी - पुण्याहून पिंपरी-चिंचवडकडे जाण्यासाठी बोपोडीजवळील हॅरिस पुलानजीक उभारण्यात येणाऱ्या नव्या पुलाचे काम पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणार...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2015/08/blog-post.html", "date_download": "2018-08-19T23:30:02Z", "digest": "sha1:QTXULG2MRSK65YRY6WXBCGMZ5F4TRW4S", "length": 7701, "nlines": 65, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "गुगल ट्रान्सलेट अप्लिकेशन - व्हीज्युअल ट्रान्सलेशन आता हिंदीमध्येही ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nगुगल ट्रान्सलेट अप्लिकेशन - व्हीज्युअल ट्रान्सलेशन आता हिंदीमध्येही \nगुगल ने नुकताच त्यांच्या गुगल ट्रान्सलेट या अप्लिकेशनला अपडेट केलं आहे. या अपडेट मध्ये गुगलने २७ भाषांमध्ये visual translation उपलब्ध करून दिले आहे. आणि मुख्य म्हणजे जगभरातील २६ इतर भाषांसोबत हिंदीचा देखील समावेश करण्यात आला आहे.\nव्हीज्युअल ट्रान्सलेशन ही एक अफलातून सुविधा आहे. यासाठी फक्त अँप उघडून कॅमेरा सुरु करायचा आणि ज्या मजकुराचा अनुवाद करायचा आहे त्याकडे फक्त कॅमेरा न्यायचा…बस एवढंच करायचंय रस्त्यावरील एखादा फलक , खाद्यपदार्थाच्या पाकिटावरील साहित्याची यादी , ट्रेनचा फलक, किंवा पुस्तकातील मजकूर असुदे गुगल ट्रान्सलेट अँप आपल्याला त्वरीत हव्या त्या भाषेमध्ये अनुवाद करून देते.\nगुगल ट्रान्सलेट अँप मध्ये हिंदी भाषा वापरण्यापुर्वी सुरुवातीला एकदाच फक्त 2MB चा Hindi Language Pack डाउनलोड करून घ्यावा लागतो. एकदा तो डाउनलोड झाला की मग विनासायास अगदी कमी स्पीडच्या इंटरनेट कनेक्शन मध्ये देखील हे अँप वापरता येते. सध्या फक्त इंग्रजी ते हिंदी असे एकतर्फी भाषांतर उपलब्ध आहे परंतु लवकरच हिंदी ते इंग्रजी असे भाषांतर देखील उपलब्ध होईल.\nसध्या जरी हे अँप फक्त हिंदी या एकाच भारतीय भाषेसाठी उपलब्ध असले तरी भारतातील मोबाईल्सचा वाढता प्रसार लक्षात घेता इतर भारतीय भाषांचा देखील यात लवकरच समावेश होईल हे नक्की यात मराठीचा नंबर कधी लागतो ते महत्वाचे यात मराठीचा नंबर कधी लागतो ते महत्वाचे तोपर्यंत हिंदी अनुवादाचा आनंद घ्यायला काय हरकत आहे \nगुगल ट्रान्सलेट अँप मोबाईल वर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nगुगल ट्रान्सलेट अप्लिकेशन - व्हीज्युअल ट्रान्सलेशन आता हिंदीमध्येही \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2018/03/walmart-business-strategy-walmart-vs.html", "date_download": "2018-08-19T23:31:05Z", "digest": "sha1:HFJSYRDZKM2SWSOLDUZ2K6SL6RLJU3IE", "length": 4356, "nlines": 63, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "वॉलमार्ट बिझिनेस स्ट्रॅटेजी - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nवॉलमार्टने मोठ्या स्पर्धकाला लढा कसा दिला काय होती वॉलमार्टची बिझिनेस स्ट्रॅटेजि \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nउद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/5358-priya-kat", "date_download": "2018-08-19T23:08:47Z", "digest": "sha1:5K3DVCNWHLVHO7GJZCKPVDNTVCCO5OGH", "length": 6334, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कतरिनाच्या लोकप्रियतेचा रेकॉर्ड प्रियानं मोडला; प्रियाची अदा म्हणजे काळीज खल्लास - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकतरिनाच्या लोकप्रियतेचा रेकॉर्ड प्रियानं मोडला; प्रियाची अदा म्हणजे काळीज खल्लास\nफेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम कुठलीही सोशल मीडिया साइट उघडली की सध्या एकच फोटो आणि एकच नाव दिसतंय ते म्हणजे प्रिया प्रकाश वारियरचं.\nकाळीज खल्लास करणाऱ्या अदांनी तमाम तरुणाईला पुरतं घायाळ केलंय. प्रियानं इन्स्टाग्रामवरील लोकप्रियतेच्या बाबतीत बॉलिवूडची अभिनेत्री कतरिना कैफला टक्कर दिलीये.\nकतरिनाने काही महिन्यांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आणि 24 तासांत तिच्या फोलोअर्सची संख्या काही लाखांत पोहोचली. परंतु, कतरिनाचा हा रेकॉर्ड प्रियानं मोडलाय.\nप्रियाच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला इन्स्टाग्रामवर 24 तासांत 10 लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केलंय. हा वेग कतरिनाला मिळालेल्या प्रतिसादापेक्षा कितीतरी अधिक आहे.\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nपोलीसच असे, तर गुंड कसे पाहा महिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली सविस्तर बातमीसाठी पाहा-… https://t.co/xinKG0ubae\n25 दिवसात 9,100 किमी अंतर अमित समर्थ यांचा सायकलिंगचा रेकॉर्ड थेट जपानहून अमित समर्थ पाहा बातमी आणि बरंच काही ... 8… https://t.co/uIcG4gLMrR\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://jivheshwar.com/msamajdarshan/saliculture/ankinidashakini-jivheshar-pooja", "date_download": "2018-08-19T23:33:04Z", "digest": "sha1:EODKWKJPXORXXYSW2QH5MMJHF5WRCPZ3", "length": 27201, "nlines": 242, "source_domain": "jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - माता अंकिनीदशाकिंनीसहित जिव्हेश्वर पुजा विधी", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nHomeसमाज दर्शनसंस्कृतीमाता अंकिनीदशाकिंनीसहित जिव्हेश्वर पुजा विधी\nमाता अंकिनीदशाकिंनीसहित जिव्हेश्वर पुजा विधी\n(१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का रांगोळी\n(२) विडयाची पाने २५, सुपा-या-१५ नारळ ३, खारका ५, बदाम ५, हळकुंड ५,खोब-याची वाटी,\n(३) पाट २,चौरंग १, तांबे २,ताम्हन १ देवाचे पाणी टाकण्यासाठी भांडे, समई,नीराजंन, पळी(छोटी मोठी) शंख घंटा जीव्हेश्वराचा फोटो किंवा मूर्ती\n(४) तेल(समई साठी), गाईचे तुप, गोमुत्र कापुराची डबी,अत्तर,चौरंगावर वस्त्र,जानव्हेजोड,बाजारातील ओटी २\n(५) अक्षदा--हळद, कुंकू ,गुलाल अष्टगंध,बुक्का व झेंडूच्या पाकळ्या घालून अर्धा पावशेर तांदूळ.\n(६) फळे ५ ,गुळखोबरे ,नेवेद्य\n१) प्रथम पूज्या विधीची जागा गोमुत्र टाकलेल्या पाण्याने पुसून घ्यवी व घरात गोमुत्र शिंपडावे.\n२) चौरंग ठेऊन त्यावर वस्त्र टाकावे. अक्षदा ठेऊन त्यावर भ.जीव्हेश्वराचा फोटो ठेवावा.\n३) चौरंगावर आपल्या डाव्या हाताच्या कोप-या वर अक्षदा ठेऊन त्यावर गणपतीची सुपारी ठेऊन समोर गुळखोबरे ठेवावे. तसेच फोटो समोर अक्षदावर दोन सुपा-या अंकिनी व दशनकिंनी या जिव्हेश्वरपत्नीच्यां नावे ठेऊन समोर दोन ओट्या ठेवाव्यात.व शंख आणि घंटा जवळ धुवून गंध लावुन ठेवावी.\n४) राहिलेल्या जागेत अक्षदा ठेऊन त्यावर जिव्हेश्वर पुत्राच्या १० सुपा-या ठेवाव्यात. व त्याला गंध लावावा.\n५) चौरंगाच्या उजव्या बाजूला अक्षदावर कलश ठेऊन त्याला गंध लावावा.\n६) चौरंगाच्या डाव्या बाजूला अक्षदावर समई ठेऊन गंध लावावा.\n७) या सर्वा भोवती साधी रांगोळी काढून त्यावर हळद, कुंकू टाकावे.\nसंकल्प- हातात अक्षदा व पाणी घेऊन खालील मंत्र म्हणुन संकल्प सोडून ताम्हनात अक्षदा व पाणी सोडावे.\nसमाज ,गृह, परिवार शांती कृपा आशीर्वाद प्रित्यर्थ भ. जिव्हेश्वर हवन विधी करिष्ये \nप्रथम गणपती पूजन करावे\nप्रथम चौरंग किवा पाट मांडून त्यावर तांदळावरती सुपारी ठेवावी.\nहातात तांदूळ घेऊन त्यावर खालील मंत्राने अवाहन करून अर्पण कराव्यात .\nवक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ | निर्विन्घ कुरमेंदेओ सर्व कार्येषु सर्वदा ||\nपळीने ताम्हनात दोनदा पाणी सोडून प्रत्यक वेळी क्रमाने खालील मंत्र म्हणावे.\n१) पाद्यं समर्पयामि २) आचमनं समर्पयामि ( नंतर पाणी भांड्यात टाकावे )\nसुपारी ताम्हनात घेऊन खालील मंत्र म्हणत पाण्याने धुवून परत तांदूळावर ठेवावी\nस्नानमं समर्पयामि ( नंतर पाणी भांड्यात टाकावे )\nखालील मंत्राने हळद , कुंकू , अष्टगंध अर्पण कराव्यात .\n1) हरिद्रा समर्पयामि 2) कुंकुम समर्पयामि 3)अष्टगंध समर्पयामि\nफुले दुर्वा अर्पण कराव्यात................... पुष्पं दुर्वाकुरमं समर्पयामि\nया मंत्राने जानवे अर्पण करावे .....यज्ञपावित्मं समर्पयामि\nपुढील मंत्राने अत्तर अर्पण करावे-----सुगंधी परिमल द्रव्यम समर्पयामि\nउदबत्ती व दिवा ओवाळावा....धूपंम दर्शयामि दिपमं दर्शयामि\nनैवेद्य समर्पयामि..(खालील मंत्र म्हणुन गुळ खोबर्याचा नैवेद्य दाखवावा )\nप्राणाय स्वाहा,व्यानाय स्वाहा,उदानाय स्वाहा अपानय स्वाहा,समानाय स्वाहा\nनैवेद्य दाखवुन झाल्यावर खालील मंत्र म्हणुन दोन पळ्या ताम्हनात पाणी सोडावे\n१) हात प्रक्षालन........ २) मुख प्रक्षालन .........\nखालील मंत्र म्हणुन अक्षता टाकून नमस्कार करावा\nसर्व उपचाराथे अक्षता समर्पयामि ........ नमस्करोमि\nशंख घंटा कलश आणि दीप यावर फक्त गंध व पाकळ्या सहित अक्षताने पूजन करून\nजिव्हेश्वर पुजा विधी आरंभ करावी.\nप्रथम तांदळावर फोटो किंवा मूर्ती ठेऊन हातात तांदूळ घेऊन त्यावर खालील मंत्राने\nअवाहन करून अक्षता अर्पण कराव्यात .\nओम लज्जा रक्षणार्थमं | आद्यवस्त्र प्रयोजकमं | स्वकुल कूलनिर्मिकमं शिवपुत्र जिव्हेश्वराय | शरणमं प्रपद्ये ||\nजिव्हेश्वर भगवान अवयामी पूजयामि\nपळीने ताम्हनात दोनदा पाणी सोडून प्रत्यक वेळी क्रमाने खालील मंत्र म्हणावे\n१) पाद्यं समर्पयामि २) आचमनं समर्पयामि ( नंतर पाणी भांड्यात टाकावे )\nमूर्ती असेल तर ताम्हनात घेऊन खालील मंत्र म्हणत पाण्याने धुवून परत तांदूळावर ठेवावी\nजर फोटो असेल तर पाण्याने पुसून परत तांदळावर ठेवावा.\nॐ शिव जिह्वा समुध्भूतं देववस्त्रविनिर्मितम्॥ आद्यं स्वकुळ साळीनाम जिह्वेशम प्रणमाम्यहम्॥\nस्नानमं समर्पयामि ( नंतर पाणी भांड्यात टाकावे )\nखालील मंत्राने हळद , कुंकू , अष्टगंध अर्पण कराव्यात .\n1) हरिद्रा समर्पयामि 2) कुंकुम समर्पयामि 3)अष्टगंध समर्पयामि\nया मंत्राने जानवे अर्पण करावे .....यज्ञपावित्मं समर्पयामि\nफुले दुर्वा हार अर्पण कराव्यात...........पुष्पं दुर्वाकुरमं समर्पयामि\nपुढील मंत्राने अत्तर अर्पण करावे ..सुघंधी परिमल द्रव्यम समर्पयामि\nउदबत्ती व दिवा ओवाळावा....धूपंम दर्शयामि दिपमं दर्शयामि\nनैवेद्य समर्पयामि..(खालील मंत्र म्हणुन फळाचा व मुख्य नैवेद्य दाखवावा )\nप्राणाय स्वाहा,व्यानाय स्वाहा,उदानाय स्वाहा अपानय स्वाहा,समानाय स्वाहा\nनैवेद्य दाखवुन झाल्यावर खालील मंत्र म्हणुन दोन पळ्या ताम्नात पाणी सोडावे.\n१) हात प्रक्षालन........ २) मुख प्रक्षालन .........\nखालील मंत्र म्हणुन अक्षता टाकून नमस्कार करावा\nॐ शिव जिह्वा समुध्भूतं देववस्त्रविनिर्मितम्॥\nआद्यं स्वकुळ साळीनाम जिह्वेशम प्रणमाम्यहम्॥\nसर्व उपचाराथे अक्षता समर्पयामि ........ नमस्करोमि\nमाता अंकिनीदेवी व दशाकिंनीदेवी पुजा\nप्रथम चौरंगावरील अंकिनी व दशाकिंनी या जिव्हेश्वरपत्नीच्यां सुपा-या वर हातात तांदूळ घेऊन\nत्यावर खालील मंत्राने अवाहन करून अक्षता अर्पण कराव्यात .\nॐ ब्राम्हपुत्री तपस्विनी| साधना प्रदायनी | शांती वरदायनी |\nश्रीजिव्हेश्वरपत्नी अंकिनीदेवी | शरणमं प्रपद्ये ||\nॐ शारदापुत्री कलानिधी| विद्या प्रदायनी | यश वरदायनी |\nश्रीजिव्हेश्वरपत्नी दशांकिनीदेवी | शरणमं प्रपद्ये ||\nब्रह्मशारदा पुत्री अंकिनी दशाकिंनी जिव्हेश्वरपत्नी अवयामी पूजयामि ||\n१) पाद्यं समर्पयामि २) आचमनं समर्पयामि ( नंतर पाणी भांड्यात टाकावे )\nदोन्ही सुपा-या ताम्हनात घेऊन खालील मंत्र म्हणत पाण्याने धुवून परत तांदूळावर ठेवाव्या\nस्नानमं समर्पयामि ( नंतर पाणी भांड्यात टाकावे )\nखालील मंत्राने हळद , कुंकू , अष्टगंध अर्पण कराव्यात .\n1) हरिद्रा समर्पयामि 2) कुंकुम समर्पयामि 3)अष्टगंध समर्पयामि\nपुढील मंत्राने कापसाची वस्त्रमाळ अर्पण करावे......................................वस्त्रमं अर्पयमी. |\nपुढील मंत्राने काजळ अर्पण करावे...नेत्रभूषणार्थे .काजलम प्रतिगृह्यताम् | काजलम समर्पयामि\nपुढील मंत्राने मंगळसूत्र अर्पण करावे...कंठभूषणार्थे .मंगळसूत्रम प्रतिगृह्यताम् | मंगळसूत्र समर्पयामि\nपुढील मंत्राने कंकण अर्पण करावे.हस्तभूषणार्थे .कंकणम प्रतिगृह्यताम् | कंकण समर्पयामि\nपुढील मंत्राने जोडवी अर्पण करावे...पदभूषणार्थे जोडवीम प्रतिगृह्यताम् | जोडवी समर्पयामि\nया मंत्राने ओटी भरावी ............. .....सौभाग्य परिमल द्रव्यम समर्पयामि |\nया मंत्राने आरसा दाखवावा... शृंगार दशनार्थे दर्पणम दर्शयामि |\nफुले दुर्वा अर्पण कराव्यात................... पुष्पं दुर्वाकुरमं समर्पयामि\nपुढील मंत्राने अत्तर अर्पण करावे ..सुघंधी परिमल द्रव्यम समर्पयामि\nउदबत्ती व दिवा ओवाळावा....धूपंम दर्शयामि दिपमं दर्शयामि\nनैवेद्य समर्पयामि..(खालील मंत्र म्हणुन फळाचा व मुख्य नैवेद्य दाखवावा )\nप्राणाय स्वाहा,व्यानाय स्वाहा,उदानाय स्वाहा अपानय स्वाहा,समानाय स्वाहा ब्रम्हनेन नमा ||\nनैवेद्य दाखवुन झाल्यावर खालील मंत्र म्हणुन दोन पळ्या ताम्नात पाणी सोडावे\n१) हात प्रक्षालन........ २) मुख प्रक्षालन .........\nखालील मंत्र म्हणुन अक्षता टाकून नमस्कार करावा\nसर्व उपचाराथे अक्षता समर्पयामि ........ नमस्करोमि\nब्राम्ह्पुत्री अंकिनी नामोनामा | शारदापुत्री दशाकिंनी नामोनामा ||\nजिव्हेश्वर पुत्राच्या एक एक सुपारीवर चौरंगाच्या उजव्या बाजुने खालील मंत्राच्या\nक्रमाने अक्षता (पाकळ्या युक्त) अर्पण कराव्यात\n१)ॐ माताअंकिनीपुत्र लोमहर्ष आवाहयामि पूजयामि |\n२)ॐ माताअंकिनीपुत्र चन्द्रकांत आवाहयामि पूजयामि |\n३)ॐ माताअंकिनीपुत्र क्षेत्रपाळ आवाहयामि पूजयामि |\n४)ॐ माताअंकिनीपुत्र पार्श्वनाथ आवाहयामि पूजयामि |\n५)ॐ मातादशाकिंनीपुत्र कैलासभुवन आवाहयामि पूजयामि |\n६)ॐ मातादशाकिंनीपुत्र सनातन आवाहयामि पूजयामि |\n७)ॐ मातादशाकिंनीपुत्र भाक्तीमान आवाहयामि पूजयामि |\n८)ॐ मातादशाकिंनीपुत्र पर्वकाळ आवाहयामि पूजयामि |\n९)ॐ मातादशाकिंनीपुत्र दयासागर आवाहयामि पूजयामि |\n१०)ॐ मातादशाकिंनीपुत्र अर्चन आवाहयामि पूजयामि |\nइति भ. जिव्हेश्वर परिवार आवाहयामि पूजयामि (सर्वानां धूप दीप नेवेद्य दाखवावा )\nनंतर खालील मंत्र १०८ वेळा म्हणुन प्रत्येक वेळी बेल (बेल नसल्यास फुले किवा अक्षदा )\nअर्पण करावे व नंतर आरती करावी.\nॐ अंकिनीदशाकिंनीनाथ जिव्हेश्वरांय नमो नमाः |\nश्री गणपतीची आरती म्हणुन श्री जिव्हेश्वरांचीं आरती करावी\nजय जय आरती शिवपुत्रा जिव्हेश्वरा | कृपाकरी आता चरणी ठेवितो माथा ||ध्रु||\nलज्या रक्षणा घेई आवतारा |\nकेली वस्त्राची निर्मिती सर्वथा |\nजय जय आरती शिवपुत्रा जिव्हेश्वरा | कृपाकरी आता चरणी ठेवितो माथा ||१||\nहे साळीयांच्या दातारा |\nवेगी धाव घेई आता |\nजय जय आरती शिवपुत्रा जिव्हेश्वरा |\nकृपाकरी आता चरणी ठेवितो माथा ||२||\nजिव्हेश्वरां ची गायत्री-म्हणून अक्षदा टाकाव्यात\nओम जिव्हेश्वराय विद्दम्हे | शिवपुत्राय धीम्हे |\nतन्नो सकुल प्रचोदयात ||\nमाता अंकिनीदशाकिंनीसहित जिव्हेश्वर भगवान की जय..----म्हणून कार्येक्रम संपन्न करावा.\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...\nविवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...\nग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय\nफायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...\nजगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...\nहे बघ, \"मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन\"... \"जशी माझी लेक तशी... Read More...\nएखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...\nजोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...\nठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/rajsthan-bjp-dalit-mla-house-fire-agitators-107280", "date_download": "2018-08-19T22:44:55Z", "digest": "sha1:IDCUF65FBMZQLK3GGQPZSIGO7IEJVZWO", "length": 10626, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rajsthan BJP Dalit MLA House Fire by agitators राजस्थानात भाजपच्या दलित आमदाराचे घर पेटवले | eSakal", "raw_content": "\nराजस्थानात भाजपच्या दलित आमदाराचे घर पेटवले\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nभाजप आमदाराच्या घरावर सुमारे 40 हजारांच्या जमावाने हल्लाबोल केल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय करोलीतील भाजपच्या माजी आमदाराचेही घर जमावाने जाळले आहे. तसेच तेथील शॉपिंग मॉलची तोडफोडही करण्यात आली.\nजयपूर : अॅट्रॉसिटी कायद्यातील बदल करण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या बदलाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे. करोली येथे भाजपच्या दोन दलित नेत्यांची घरे आंदोलकांनी जाळली आहेत. करोलीतील भाजपचे दलित आमदार राजकुमारी जाटव यांचे घर आंदोलकांनी पेटवले असल्याची माहिती मिळत आहे.\nभाजप आमदाराच्या घरावर सुमारे 40 हजारांच्या जमावाने हल्लाबोल केल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय करोलीतील भाजपच्या माजी आमदाराचेही घर जमावाने जाळले आहे. तसेच तेथील शॉपिंग मॉलची तोडफोडही करण्यात आली. भारत बंददरम्यान करोलीतील हिंडौसिटीमध्ये मोठ्या प्रमाणात लुट झाल्याचे सांगण्यात येत आहे. बंद करणाऱ्यांच्या समर्थकांनी बाजारात घुसून लुटालूट करत मारहाण केली. त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले.\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nगोविंदांच्या विम्याला राजकीय कवच\nमुंबई - गोविंदांना सक्ती करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या विम्याला राजकारण्यांचे कवच मिळत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर...\nपोलिस ठाण्यांमध्ये आता जादा कृती पथके\nपिंपरी - एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक अल्पवेळेत पोचावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये जादा कृती पथके तयार करण्याचे आदेश...\nकॉंग्रेस आमदार देणार एक महिन्याचे वेतन - राधाकृष्ण विखे\nशिर्डी - \"\"केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विधानसभा व विधान परिषदेतील कॉंग्रेसचे आमदार एक महिन्याचे वेतन देणार आहेत. पक्षाध्यक्ष राहुल गांधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/76-farmer-insurance-security-112475", "date_download": "2018-08-19T22:45:09Z", "digest": "sha1:KOHJVHV4UQIPQ6UDEFJAGS4HBATHOHKU", "length": 12913, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "76 farmer insurance security जिल्ह्यातील 76 शेतकऱ्यांना विमासंरक्षण | eSakal", "raw_content": "\nजिल्ह्यातील 76 शेतकऱ्यांना विमासंरक्षण\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nकाशीळ - गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत मार्चअखेर जिल्ह्यातील ७६ शेतकऱ्यांना विमा संरक्षणाचा लाभ मिळाला. गेल्या नऊ वर्षांत जिल्ह्यातील एक हजार १८३ शेतकऱ्यांना या योजनेतून विमा संरक्षणाचा लाभ मिळाला आहे.\nकाशीळ - गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत मार्चअखेर जिल्ह्यातील ७६ शेतकऱ्यांना विमा संरक्षणाचा लाभ मिळाला. गेल्या नऊ वर्षांत जिल्ह्यातील एक हजार १८३ शेतकऱ्यांना या योजनेतून विमा संरक्षणाचा लाभ मिळाला आहे.\nशेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातात दोन्ही डोळे, दोन्ही हात निकामी किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास एक लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. नोव्हेंबर २०१५ मध्ये शेतकरी अपघात विमा योजनेला ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ असे नाव देण्यात आले. या योजनेत डिसेंबर २०१५ पासून प्राप्त झालेल्या प्रस्तावांना दुप्पट म्हणजे दोन लाख रुपयांचे विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. शेतात दैनंदिन कामे करताना शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अपघात होतात. अनेकदा विषारी प्राण्यांचा दंश, वीज पडणे, विजेचा धक्‍का लागणे, रस्ते अपघात या घटनांमध्ये शेतकऱ्यांचे मृत्यू होतात.\nअपघातात घरातील कर्ती व्यक्‍ती गमावलेल्या शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी शेतकरी जनता अपघात विमा योजनेतून संरक्षण देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत मार्चअखेर जिल्ह्यात १६४ प्रस्ताव विमा कंपनीस सादर करण्यात आले होते. त्यापैकी ७६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, तीन प्रस्ताव नामंजूर, तर ८५ प्रस्ताव प्रलंबित आहेत. शेतकरी अपघात विमा योजना सुरू असली तरी या योजनेबद्दलची माहिती नसल्यामुळे शेतकरी वर्ग या मदतीपासून वंचित राहण्याची शक्‍यता असते. त्यामुळे कृषी विभागाकडून या योजनेतून जास्तीत जास्त मदत व्हावी, यासाठी दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रस्ताव जमा केले जात आहेत.\nविमा कंपनीस प्रस्ताव सादर - 164\nमंजूर प्रस्ताव - 76\nनामंजूर प्रस्ताव - 03\nप्रलंबित प्रस्ताव - 25\nचीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव\nनाशिक - चीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे...\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल नागपूर : अग्निशमन यंत्रणा नसलेल्या बहुमजली इमारतींचे पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याच्या मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार...\nमंचर - झेंडू फुलांचे बाजारभाव ऐन श्रावणात कोसळल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुले रविवारी (ता. १९)...\nभाव नसल्याने फुले, भाजीपाला मातीमोल\nनारायणगाव - नाशिक, लासलगाव, संगमनेर, पिंपळगाव बसवंत भागातील टोमॅटोचा तोडणी हंगाम सुरू झाल्याने टोमॅटोच्या बाजारभावात मोठी घट झाली आहे. नारायणगाव...\nखाद्य पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू\nखाद्य पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू नागपूर : शनिवारी रात्री हिंगणा मार्गावर खाद्यपदार्थाच्या डिलेव्हरीनंतर परतताना एका तरुण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2015/09/state-secretariat.html", "date_download": "2018-08-19T23:04:36Z", "digest": "sha1:O5VJGX2XDM2BBN4LSX4HYSIRFQ7ODAOG", "length": 13029, "nlines": 122, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "राज्य सचिवालय - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\n०१. राजकीय प्रमुखांना सहाय्य करण्यासाठी आणि धोरण निर्मिती व धोरणांची अंमलबजावणी या दोन प्रक्रियांमध्ये समन्वय साधणारी यंत्रणा म्हणजे राज्य सचिवालय होय .\n०२. प्रत्येक मंत्रालयाचे एक सचिवालय असते. सचिव हा संबंधित मंत्रालयाच्या सचीवालयाचा प्रमुख असतो . या सचिवांना संबंधित राज्य शासनाचे सचिव म्हणतात .\n०३. महाराष्ट्रातील १९६८ सालच्या प्रशासकीय सुधारणा समितीने केलेल्या शिफारसीनुसार, राज्य शासनाने आपल्या सचिवालयामध्ये आणि इतर कार्यालयामध्ये अधिकाऱ्याभिमुख प्रारुपाचा स्वीकार केलेला आहे .\n०४. महाराष्ट्रात (IAS) हा विभागाचा सचिव असतो . विशेश्द्न्य विभागाचा प्रमुख हा सचिवालयातील त्या विभागाचा पदसिद्ध सहसचिव असतो .\n०५. सचिवालयातील वरिष्ठ पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती केली जाते .\n०२. सचिव हा सर्व विभागांचा प्रमुख असतो. मंत्र्यांचा प्रमुख सल्लागार आणि राजकीय प्रमुखांनी आखलेली धोरणे, घेतलेले निर्णय यांची अंमलबजावणी करण्यास तो जबाबदार असतो .\n०३. विधिमंडळाच्या सामित्यांपुढे तो आपल्या विभागाचे प्रतिनिधित्व करतो . सचिवाकडील अधिक्य असलेला पदभार कमी करण्यासाठी विशेष वा अप्पर सचिवांची नियुक्ती केली जाते.\n०४. कार्यालय आणि कर्मचारी यांच्यातील दुवा म्हणून अवर सचिव (under secretary) कार्य करतात . त्यांच्या नियंत्रणाखाली कक्ष आणि कक्षाधिकारी कार्यरत असतात. कामाची विभागणी आणि मुदतीत वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्याची जबाबदारी सहाय्यक सचिव/कक्ष अधिकारी यांच्याकडे असते .\n०५. महाराष्ट्र राज्याच्या सचिवालयामध्ये (मार्च २०११) ४ अप्पर मुख्य सचिव, २८ प्रधान सचिव, आणि २६ सचिव कार्यरत आहेत. तर स्वाधीन क्षत्रिय हे मुख्य सचिव आहेत .\n०६. केंद्रीय सचिवालयाप्रमाणेच राज्याच्या सचिवालयाना कार्यकाल व्यवस्था लागू करण्यात आली आहे . मात्र, तिची अंमलबजावणी ताठर नसून लवचिक स्वरुपाची आहे .\nप्रत्येक राज्यामध्ये सचिवालय विभागांची संख्या भिन्न भिन्न असली तरी ती साधारण ११ ते ३४ च्या दरम्यान असते. प्रशासकीय सुधारणा आयोगाने विभाग आणि त्यांच्या कार्यांची सूची प्रारूपरूपाने दिलेली आहे ती पुढीलप्रमाणे :-\n०१. मुख्य सचिव :- कार्मिक विभाग, सामान्य प्रशासन, नियोजन.\n०२. महसूल सचिव :- जमीन महसूल, जमीन अधिग्रहण, जमीन अभिलेख, जमीन सुधारणा, पुनर्वसन, धार्मिक देणग्या\n०३. ग्रामविकास सचिव :- ग्रामीण विकास, समुदाय विकास, पंचायती राज, कृषी, पशुपालन, मत्स्यपालन, सहकार, वने, दुग्ध इत्यादी.\n०४. गृहसचिव :- गृह, पोलिस, तुरुंग, कायदा व सुव्यवस्था, अबकारी .\n०५. वित्तसचिव :- वित्त, कोषागार, कर, विमा, अर्थ, सांख्यिकी.\n०६. शिक्षणसचिव :- शिक्षण, भाषा, एनसीसी, सांस्कृतिक कार्य, छपाई आणि साहित्य इत्यादी\n०७. आरोग्य व स्थानिक शासन सचिव :- आरोग्य, स्थानिक शासन\n०८. सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन सचिव :- नगर नियोजन, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागरी मालमत्ता, भांडवली प्रकल्प, पर्यटन, गृह निर्माण इत्यादी.\n०९. उद्योग आणि दळणवळण सचिव :- उद्योग, खाणी आणि खनिज, औद्योगिक प्रशिक्षण, अन्न, नागरी पुरवठा, दळणवळण\n१०. जलसंधारण आणि उर्जासचिव :- जलसंधारण, जलनिःसारण, उर्जा इत्यादी.\n११. श्रम आणि सामाजिक कल्याण सचिव :- श्रम आणि रोजगार, सामाजिक कल्याण, अनुसूचित जाति, जमाती मागास वर्ग, क्रीडा इत्यादी\n१२. विधी आणि विधेयक सचिव :- विधेयक, विधीकार्य, न्यायालयीन कार्ये, निवडणुका इत्यादी.\nआयोगाच्या म्हणण्यानुसार सचिवालयामधील विभागांची संख्या १३ पेक्षा अधिक नसावी .\n* राज्य शासनाचा 'विद्वत्ता समूह' आणि सर्व सत्ता, अधिसत्ता मोठ्या प्रमाणात एकवटलेली प्रशासकीय संरचना म्हणजे सचिवालय होय .\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/saturn-transit-in-sagittarius-2017-astrology-prediction-shani-horoscope-117102600018_1.html", "date_download": "2018-08-19T23:42:45Z", "digest": "sha1:VFQOYWBY2DZA36E3I4JNSLX2OTZSMOXL", "length": 25279, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शनीच्या राशी परिवर्तनामुळे बर्‍याच राशींचे भाग्य चमकेल | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशनीच्या राशी परिवर्तनामुळे बर्‍याच राशींचे भाग्य चमकेल\n26 ऑक्टोबर 2017 पासून शनी अडीच वर्षांनंतर धनू राशीत आला आहे. आता 24 जानेवारी 2020पर्यंत शनी या राशीत राहणार आहे. शनीच्या राशी परिवर्तनामुळे काही राशीच्या जातकांना लाभ तर काहींना नुकसान होण्याची शक्यता आहे. शनी न्यायकारक ग्रह आहे. म्हणून जातकांना कोर्ट कचेरीचे चक्कर लावावे लागतात. शनीमुळे धनहानी आणि स्थान परिवर्तनाचा देखील योग बनत आहे. जाणून घ्या कोणत्या राशीसाठी कसे राहतील हे परिवर्तन :\nजातकांसाठी वेळ अनुकूल आहे. नवीन लोकांच्या भेटीचा योग आहे. मोठे सौदे आणि व्यापारात भाग्याचा साथ मिळेल. अडकलेला पैसा मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. सरकारी कामांमध्ये सावधगिरी बाळगावी लागणार आहे. प्रवासात नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना प्रतियोगी परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. नकारात्मकता कमी करण्यासाठी भांडे आणि काळ्या कपड्याचे दान करावे.\nवृषभ राशीच्या जातकांच्या कामांमध्ये बदल होण्याची योग दिसून येत आहे. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. आर्थिक स्थिती साधारण राहणार आहे. इन्कम वाढवण्यासाठी तुम्ही एखादे दुसरे काम देखील करू शकता. शेयर, कमोडिटी इत्यादींत पैसे लावू नये. बेकायदेशीर कामांपासून दूर राहा अन्यथा विवादात अडकू शकता. डोळे, कान, नाक आणि गळा किंवा पोटाशी निगडित आजार होण्याची शक्यता आहे. गृहस्थ विवाहेतर संबंधांपासून स्वत:चा बचाव करा. कोर्ट-कचेरीच्या बाबतीत निर्णय होऊ शकतो.\nनकारात्मकता कमी करण्यासाठी प्रत्येक शनीवारी पिंपळाच्या झाडाखाली सरसोच्या तेलाचा दिवा लावावा.\nराशीच्या जातकांसाठी वेळ अनुकूल नाही आहे. राजनीती किंवा सामाजिक कार्य करणार्‍या लोकांनी सावध राहणे फारच गरजेचे आहे. प्रतिष्ठेवर डाग लागण्याची शक्यता आहे. सट्टेबाजीपासून दूर राहा. बायकोमुळे भाग्य वृद्धी होऊ शकते. विचार करून बोला. खर्च वाढू शकतात. कुटुंबीयांचे आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे. काही अप्रिय घटना घडू शकतात. गुडघ्यांमध्ये त्रास होण्याची शक्यता आहे. विवाह योग्य जातकांना शनीमुळे अडचणी येतील. घर घेण्याचा विचार करत असाल तर नक्की यश मिळेल. नकारात्मकता कमी करण्यासाठी कुत्र्याला पोटी आणि पक्ष्यांना दाणे खाऊ घाला.\nकर्क राशीच्या जातकांना कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. कर्क राशीपासून शनी सहाव्या भावात जाईल. सहाव्या भाव रोग दुःख ऋण शत्रू इत्यादीच्या भाव असल्यामुळे तुम्हाला आरोग्य विषयक त्रास होण्याची शक्यता आहे. अधिकार्‍यांशी विवाद होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च करणे टाळा. जोडीदारासोबत विवाद होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळेल. परदेश गमनचे योग बनत आहे. कमरेखालच्या भागात त्रास होण्याची शक्यता आहे. गुडघ्यात त्रास होऊ शकतो. नकारात्मकता कमी करण्यासाठी शनीवारी शनी मंदिरात बदाम चढवायला पाहिजे.\nसिंह राशीच्या जातकांना पैशांची काळजी राहणार आहे. शेअर मार्केटशी निगडित लोकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. मोठे जोखीम घेऊ नका. प्रेमविवाहाचे योग बनत आहे. कमाईत वाढ होईल. कार्य स्थळावर मान सन्मान मिळेल. व्यर्थ पैसा खर्च करू नका. बँक किंवा इतर संस्थेकडून घेतलेले कर्ज तुम्ही संपुष्टात आणाल. आरोग्याच्या बाबतीत थोडे सावध राहणे गरजेचे आहे. पोटाशी निगडित आजार होण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलांना देखील सावधगिरी बाळगावी लागणार आहे. नकारात्मकता कमी करण्यासाठी ढोरांना भात खाऊ घाला.\nकन्या राशीच्या जातकांना रागावर नियंत्रण ठेवणे फारच गरजेचे आहे. मानसिक रुपेण शांत राहणेच श्रेयस्कर ठरेल. संपत्ती संबंधी मोठे आणि महत्त्वाचे निर्णय या दिवसांमध्ये घेऊ शकता. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कर्ज घेऊ नका. लवकर पैसे कमावायचे लालच करू नका. अनुभवी व्यक्तीच्या सल्लाने गुंतवणूक करा. जोखीम घेण्यापासून स्वत:चा बचाव करा.\nहृदय रोग्यांना सांभाळून राहणे आवश्यक आहे. मानसिक तणाव वाढू शकतो. आई वडिलांच्या आरोग्याची काळजी राहणार आहे. घर, वाहन आणि पैतृक संपतीच्या बाबतीत विघ्न येऊ शकतात. संतानं सुख मिळण्याचे योग आहे. नकारात्मकता कमी करण्यासाठी शनीवारी हनुमानाला चमेलीचे तेल आणि शेंदूर चढवा.\nतुला राशीच्या जातकांना साडेसातीपासून सुटकारा मिळणार आहे. त्रासांपासून मुक्ती मिळेल. वेळ शुभ आहे. मोठे निर्णय घेऊ शकता. यात्रा आणि धन लाभाची शक्यता बनत आहे. आपली परिस्थितीबघून खर्च करणे शिका. बर्‍याच बाबतीत भाग्याचा साथ मिळेल. अडकलेला पैसा मिळेल. फायदा देणारे काही निर्णय अचानक घेऊ शकता. दांपत्य जीवनात थोडा त्रास शक्यतो. जोडीदारासोबत संबंध खराब होण्याची शक्यता आहे. नकारात्मकतेसाठी बचाव करण्यासाठी काळ्या कपड्यात उडीद आणि चमेलीचे तेल ठेवून दान करा.\nवृश्चिक राशीच्या जातकांना शनी परिवर्तनामुळे त्यांच्या पारिवारिक जीवनात व्याधी येण्याची शक्यता आहे. भांडण आणि विवाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक पक्ष उत्तम राहणार आहे. व्यर्थ खर्च वाढण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नका. दांपत्य जीवनात त्रास शक्यतो. कुठल्याही प्रकारचे गुंतवणूक करण्याअगोदर अनुभवी लोकांचा सल्ला निश्चित घ्या. भौतिक सुख –सुविधा वाढू शकते. आरोग्य उत्तम राहणार आहे पण बारीक सारीक अपघात होण्याची शक्यता देखील आहे म्हणून सावधगिरी बाळगा. नकारात्मकता कमी करण्यासाठी कुत्रे आणि कावळ्यांना पोळी खाऊ घाला.\nधनू राशीच्या जातकांना सावधगिरी बाळगायला पाहिजे. पराक्रमाच्या बळावर यश मिळेल. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. बढतीचे योग आहे. मानसिक तणाव आणि त्रास वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवू नका. शनीच्या बदलामुळे तुमच्या मेहनतीचे फळ दुसर्‍या कोणाला मिळण्याची शक्यता आहे. धर्म आणि अध्यात्मात विश्वास वाढेल. दांपत्य सुखात काही कमी येण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. नाक, कान, गळा, डोळा इत्यादींचा त्रास होण्याची शक्यता आहे. नकारात्मकता कमी करण्यासाठी मारुतीच्या पायाच्या शेंदूर आपल्या मस्तकावर लावा.\nमकर राशीच्या जातकांना शनीची साडेसाती सुरू झाली आहे. नुकसान होण्याची शक्यता दिसून येत आहे. खर्च वाढेल. विदेश यात्रेचे योग बनत आहे. बेकायदेशीर कामांपासून दूर राहा, नाहीतर कोर्ट कचेरीच्या चक्रामध्ये अडकू शकता. धार्मिक कामात आवड निर्माण होईल. बचत संपेल. धनहानीचे योग बनत आहे. विचार करून गुंतवणूक करा. आरोग्याशी निगडित त्रास वाढण्याची शक्यता आहे. जुने आजार त्रास देतील. ऑपरेशन होण्याची शक्यता वाढत आहे. नकारात्मकता कमी करण्यासाठी सुंदरकांडचा पाठ करावा.\nकुंभ राशीच्या जातकांसाठी वेळ चांगला आहे. कामात बदल होऊ शकतात. काही निर्णयांमुळे मानसिक तणाव वाढेल. मेहनत आणि कार्य कुशलतेमुळे कमाई वाढणार आहे. कार्य स्थळावर पुढे जाण्याचे योग बनतील. म्युच्युअल फंड, इंटरनेट, शेयर, स्टॉक मार्केट, कमोडिटी इत्यादींपासून धन लाभ होण्याचे योग बनत आहे. आरोग्याच्या दृष्टीने शनीची स्थिती खराब नाही आहे. जुन्या आजारांपासून मुक्ती मिळेल. सर्दी, खोकला किंवा सांधे दुखीमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. संतानच्या बाबतीत अडचण येण्याची शक्यता आहे. गर्भवती स्त्रियांना सावधगिरी बाळगायला पाहिजे. मान सन्मान मिळेल. नकारात्मकता दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा.\nमीन राशीच्या जातकांमध्ये शनी परिवर्तनामुळे कामाची गती मंद पडेल. नोकरी आणि व्यापारात जोखिमीचा निर्णय घेऊ नका.\nनवीन काम करण्याअगोदर एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. अधिकार्‍यांचा नोकरी करणार्‍या व्यक्तींशी विवाद होण्याची शक्यता आहे. जुने गुंतवणूक फायदा देतील. पोट आणि डोळ्याशी संबंधित तक्रार राहणार आहे. सांधे दुखी आणि जुने आजार त्रास देतील. आई वडिलांबद्दल थोडे चिंतित व्हाल. घर, वाहन किंवा कुठल्याही प्रकारची संपत्तीवर तुमचे खर्च होतील. जोडीदारावर राग\nकाढू नका. बेरोजगार लोकांसाठी वेळ उत्तम आहे. नकारात्मकतेला कमी करण्यासाठी शनीवारी वाहत्या पाण्यात तांदूळ सोडा.\nAstro Tips : गुरुवारी ताण असल्यास हे करा...\nबुधवारी हे Ganesh Mantra देईल मनवांछित फळ\nमंगळ दोषापासून बचावकरण्यासाठी हे करून पहा\nदारिद्रय घालवण्‍यासाठी सोमवारी करा या मंत्राचा जप\nयावर अधिक वाचा :\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/drs-the-dhoni-review-system-in-numbers/", "date_download": "2018-08-19T23:03:18Z", "digest": "sha1:BS7F5SWEOPI6E3GL2CRIOLWEKMOFYDOK", "length": 7711, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वाचा: डीआरएस पद्धतीमध्ये धोनी किती वेळा यशस्वी ? -", "raw_content": "\nवाचा: डीआरएस पद्धतीमध्ये धोनी किती वेळा यशस्वी \nवाचा: डीआरएस पद्धतीमध्ये धोनी किती वेळा यशस्वी \nभारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला आजकाल डीआरएस किंग म्हणून ओळखले जाते. काही वेळा तर डीआरएस पद्धतीला धोनी रेव्हिएव पद्धतही म्हटले जाते. परंतु हा खेळाडू या पद्धतीमध्ये देशाला किती वेळा यशस्वी माहित आहे का \nडीआरएस पद्धत वापरताना यष्टीरक्षक हा नेहमीच महत्वाची जाबाबदारी पार पडतो. त्यामुळे भारतीय संघातही धोनी हाच त्यासाठी एक जबाबदार खेळाडू आहे. गोलंदाज हे गोलंदाजी करत असताना भावनिक होऊन बऱ्याच वेळा कर्णधाराकडे डीआरएस घेण्याचा तगादा लावतात. त्यावेळी यष्टिरकाकडे खरी जबाबदारी असते.\nपरंतु भारताचा हा दिग्गज खेळाडू या पद्धतीमध्ये कमालीचा यशस्वी झाला आहे. यावर्षी धोनीच्या उपस्थितीत ९ वेळा रेव्हिव घेण्यात आला आणि विशेष म्हणजे भारताला ७ वेळा त्यात यश आले. धोनी यावर्षी ७७.७८% वेळा यशस्वी झाला आहे.\n२०११ साली धोनीच्या उपस्थितीत भारताने १४वेळा रेव्हिव घेतले. त्यात भारताला केवळ ३वेळा यश मिळाले तर २ वेळा मैदानावरील पंचांचा कॉल असा निर्णय लागला. २०१३-२०१५ या काळात भारतीय संघाने केवळ आयसीसीच्या स्पर्धांत डीआरएस पद्धत अनुभवली. त्यात धोनी संघात असताना भारताने ५ वेळा रेव्हिव घेतला. त्यात ३ वेळा तो यशस्वी ठरला. २ वेळा अयशस्वी तर १ वेळा अम्पायर्स कॉल असा निर्णय आला.\nLBW निर्णयाच्या वेळी धोनी ४६.६७%, धोनीने झेल घेतला असताना ५४.५५% आणि जवळच्या खेळाडूने झेल घेतला असताना ०% वेळा धोनी यशस्वी झाला आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/prayers-to-lord-ganesha-as-rain-cloud-hovers-over-t20i-decider/", "date_download": "2018-08-19T23:03:20Z", "digest": "sha1:VNTXPXEFQY5SLPNVPRHRWJWYFQKWDNC7", "length": 8344, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "T20: आजचा सामना निर्विघ्न पार पडावा म्हणून गणपती बाप्पाला प्रार्थना -", "raw_content": "\nT20: आजचा सामना निर्विघ्न पार पडावा म्हणून गणपती बाप्पाला प्रार्थना\nT20: आजचा सामना निर्विघ्न पार पडावा म्हणून गणपती बाप्पाला प्रार्थना\n आज भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक टी २० सामन्यात पावसाचा अडथळा येऊ नये म्हणून क्रिकेट प्रेमी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत आहे.\nसध्या काही दिवसांपासून येथे पाऊस पडत आहे त्यामुळे आजच्या सामन्यातही पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. या आधी तिरुअनंतपुरम या शहरात २५ जानेवारी १९८८ शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना झाला होता. त्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना या शहरात झाला नाही. त्याचमुळे क्रिकेटप्रेमी सामन्यात पाऊस न पडण्यासाठी या शहरातील प्रसिद्ध असणाऱ्या पजवंगाडी गणपती मंदिरात वरूण देवाकडे प्रार्थना करत आहेत.\nआज सकाळपासूनच या मंदिरात गर्दी झाली आहे आणि लोक मंदिरात नारळ वाहताना एकच प्रार्थना करत आहेत की आजचा सामना निर्विघ्न पार पडावा. सकाळी मंदिरात आलेल्या एका युवकांचा गट म्हणाला “हा ईश्वराचा देश आहे आणि ईश्वर दयाळू आहे. या शहरात ३० वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. इथे जेव्हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना झाला तेव्हा भारतीय कर्णधार विराट कोहलीचा जन्मही झाला नव्हता. त्याचबरोबर आमचाही झाला नव्हता.”\nतिरुअनंतपुरम या शहरातील द ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर आजचा सामना होणार आहे. या मैदानात पावसाचे पाणी काढण्यासाठी उत्तम सुविधा आहे. तसेच पाऊस थांबल्यानंतर मैदान १० मिनिटानंतर खेळण्यासाठी तयार होऊ शकते अशी सुविधा करण्यात आली आहे.\nया सामन्याचे जवळजवळ सगळे तिकिट्स संपले आहेत. या मैदानात ५० हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. यातील ४० हजार तिकिटे आधीच विकली गेली आहेत.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-08-19T23:04:56Z", "digest": "sha1:GSUDVWEMLA3756LH3Y65PKYVIU4YLWTK", "length": 4940, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हिंदुस्तान टाइम्स - विकिपीडिया", "raw_content": "\nहिंदुस्तान टाइम्स हे भारतातील (विशेषतः उत्तर भारतातील) एक प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र आहे. हिंदुस्तान टाइम्स एकाचवेळी नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, पाटणा, रांची, लखनौ, भोपाळ व चंदिगढ ह्या शहरांमधुन प्रकाशित होतो. १९२४ साली भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या दरम्यान ह्या वृत्तपत्राची स्थापना झाली.\nआफ्टरनून • एशियन एज • बॉम्बे समाचार • द टाइम्स ऑफ इंडिया • बॉम्बे टाइम्स • इंडियन एक्सप्रेस • डीएनए • लोकमत • लोकसत्ता • महाराष्ट्र टाइम्स • मिड-डे • मिरर बझ • मुंबई मिरर •\nनवा काळ • तरुण भारत • नवभारत टाइम्स • सामना • सकाळ • द इकॉनॉमिक टाइम्स • हिंदुस्तान टाइम्स • प्रहार\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/mismanagement-yashwantrao-chavan-open-university-121601", "date_download": "2018-08-19T22:46:38Z", "digest": "sha1:F7DOAXEYGETUOVGZBDRVIMLXJKTDPVYT", "length": 15978, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mismanagement of Yashwantrao Chavan Open University यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ढिसाळ व्यवस्थापन | eSakal", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ढिसाळ व्यवस्थापन\nमंगळवार, 5 जून 2018\nपाली - शिक्षणापासून वंचित राहिलेले तसेच काम करणारे विदयार्थी आपले अपुर्ण शिक्षण पुर्ण करता यावे व आपल्या सोईनुसार शिक्षण घेता यावे यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठात प्रवेश मिळवितात. मात्र जिल्ह्यातील या विद्यापिठातील विदयार्थ्यांना नियोजीत परिक्षा केंद्र न मिळता दुरवरचे परिक्षा केंद्र मिळाल्याने मोठी गैरसोय झाली आहे.\nपाली - शिक्षणापासून वंचित राहिलेले तसेच काम करणारे विदयार्थी आपले अपुर्ण शिक्षण पुर्ण करता यावे व आपल्या सोईनुसार शिक्षण घेता यावे यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठात प्रवेश मिळवितात. मात्र जिल्ह्यातील या विद्यापिठातील विदयार्थ्यांना नियोजीत परिक्षा केंद्र न मिळता दुरवरचे परिक्षा केंद्र मिळाल्याने मोठी गैरसोय झाली आहे.\nपाली येथील ग.बा. वडेर हायस्कुलमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र आहे. मागील काही वर्षांपासून या केंद्रातील विद्यार्थ्यांच्या परिक्षा येथेच होतात. मात्र या वर्षी या केंद्रातील परिक्षा अचानक रद्द झाल्या आणि येथील विदयार्थांना पेण येथील पतंगराव कदम महाविद्यालय हे परिक्षा केंद्र मिळाले. त्यामुळे या केंद्रातील साधारणतः चारशे-पाचशे विदयार्थ्यांना पेण येथे परिक्षेसाठी जावे लागत आहे. या केंद्राबरोबरच इतर केंद्रावरील काही विदयार्थ्यांना देखिल त्यांच्या जवळचे परिक्षा केंद्र मिळाले नाही. दुरवरच्या परिक्षा केंद्रावर जाण्या-येण्यातच त्यांचा खुप वेळ जातो. तसेच प्रवासाचा देखिल त्रास होत आहे. काही वेळेस वाहतुक कोंडीचा सामना देखिल करावा लागतो. या विद्यार्थ्यांमध्ये अनेक नोकरी धंदा करणारे विदयार्थी व महिला देखिल आहेत. परिणामी या विदयार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली आहे. अनेक विदयार्थ्यांनी सकाळला सांगितले की परिक्षा केंद्र बदलणार होते. याची कोणतीच कल्पना आम्हाला मिळाली नाही. नियोजीत किंवा पुर्वीचे परिक्षा केंद्र मिळणार नसते तर आम्ही या केंद्रावर प्रवेश घेतला नसता.\nपरिक्षा केंद्र निवडीचा विदयार्थ्यांना पर्याय नाही जिल्ह्यात पाली, निजामपुर, तळा, इंदारपुर, कोलाड व पेण आदी ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची केंद्र आहेत. त्यातील कोलाड केंद्र दोन वर्षांपुर्वी बंद झाले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार जवळच्या केंद्रावर प्रवेश घेतला. त्यांना असे वाटले की या केंद्रावरच आपल्याला प्रवेश मिळेल. मात्र तसे न होता त्यांना दुरवरचे परिक्षा केंद्र मिळाले आहे. श्रीवर्धन, म्हसळा आदी ठिकाणच्या विदयार्थ्यांना तर पेण येथील म्हणजे जवळपास दिडशे किमीहुन अधिक अंतरावरील परिक्षा केंद्र मिळाले आहे. या सर्व विदयार्थ्यांनी विद्यापिठाच्या या कारभाराबद्दल राग व्यक्त केला आहे.\nयासंदर्भात पाली केंद्राशी संपर्क साधला असता तेथून सांगण्यात आले की, आम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करण्यास सांगितले आहे. हे केंद्र परिक्षा केंद्र म्हणून सुरु अथवा बंद ठेवा या संदर्भात विद्यापिठाकडून कुठलाही पत्र व्यवहार केला गेलेला नाही.\nपेण येथील पतंगराव कदम महाविद्यालय या परिक्षा केंद्रावर आलेल्या विदयार्थ्यांची रोज कसुन तपासणी होते. महिला व पुरुषांची कॉपी तपासणीची दोन वेगवेगळी पथके आहेत. प्रत्येक वर्गावर हे पथक दोन तीन वेळा तपासणी करते. त्यामुळे काहीही न केलेले विदयार्थी मानसिक दडपणाखाली पेपर देतात असे अनेक विदयार्थ्यांनी सांगितले.\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nशासकीय आरोग्य सेवा आजारी\nसोलापूर - सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये मागील काही महिन्यांपासून डॉक्‍टरांसह परिचारिका, कक्षसेवक, सफाईदार, लॅब टेक्...\nमहाड आदिवासी विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात\nउल्हासनगर : गेल्या तीन वर्षात तब्बल सोळा ग्रामीण क्षेत्रातील आदिवासी वाड्या-पाड्यात धाव घेऊन तेथील गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-agitation-block-development-officers-100075", "date_download": "2018-08-19T23:13:13Z", "digest": "sha1:TCH6G3FNHB5AXGMAQX2QUMUGRPFPB4YS", "length": 12168, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News agitation of Block Development Officers राज्यभरातील बिडीओंचे काम बंद आंदोलन, बुधवारी मुंबईत मोर्चा | eSakal", "raw_content": "\nराज्यभरातील बिडीओंचे काम बंद आंदोलन, बुधवारी मुंबईत मोर्चा\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nमिरज - राज्यभरातील गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले.\nमिरज - राज्यभरातील गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले. परांडा तालुक्याचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलवडे यांना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरु केले आहे. बुधवारी ( ता. 28 ) मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष आणि मिरजेचे गटविकास अधिकारी राहूल रोकडे यांनी सांगितले कि, नलवडे यांना मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती, पण कारवाई न झाल्याने महासंघाने आंदोलनाचा मार्ग पत्करला. कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना अशी मारहाण होणे निषेधार्ह आहे. बुधवारी अधिवेशनावर महासंघ मोर्चा काढणार आहे. पोलिस संरक्षण मिळावे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. गेल्या काही महिन्यांत प्रथम वर्ग अधिकाऱ्यांवर हल्ल्या होण्याच्या पाच ते सहा घटना घडल्या आहेत.\nदरम्यान, आज सांगलीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांना जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांनी निवेदन दिले. पोलिस संरक्षणाची मागणी केली.\nयावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, राहूल रोकडे यांच्यासह मीना साळुंखे, दीपाली पाटील, संतोष जोशी, संजय शिंदे, चिल्लाळ, रवीकांत अडसूळ आदी उपस्थित होते.\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे - बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने राज्यात दोन दिवस पावसाचा...\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\nमुंबई - नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी जालना येथील राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यास रविवारी सायंकाळी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस)...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra?start=90", "date_download": "2018-08-19T23:08:17Z", "digest": "sha1:BJTVGFIHL332KSTGDEGBC53H5BZKQ4AB", "length": 6343, "nlines": 163, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबीडच्या डोंगराळ भागात आढळली ऐतिहासिक मूर्ती,मूर्तीजवळ फणा घालून बसलेला काळा नाग जाणून घ्या काय आहे रहस्य\nसोलापूर महापालिकेच्या सभेत राडा\nअखेर कोल्हापूर विमानसेवा सुरु\nभाजीत मीठ झाले जास्त, पत्नीचे केसच कापून टाकले\nफक्त 3 महिन्यांत, डिग्री हातात; पुण्यात बोगस डिग्र्यांचा सुळसुळाट\n‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ रागाच्या भरात सुरीनं केले वार\n...जेव्हा गिरिश महाजन लेझीम खेळतात\nपुणे लोकसभेची जागा लढविणार - अजित पवार\n‘सरकारच्या ओठांवर शिवाजी महाराज, पण मनात छिंदम’- अशोक चव्हाण\nघर नको कोंबड्याला हवी कुत्र्यांची संगत\n‘सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचतच नाही’ - चंद्रकांत पाटील\nकौटुंबिक वादातून आत्महत्या, तीन मुलींसह आईने विहिरीत घेतली उडी\nसोलापूरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्मले 'विशेष' बाळ\nपीठाच्या चक्कीत ओढणी अडकून महिलेचा मृत्यू\nमुलगी पळून गेल्यानं पित्याची आत्महत्या, युवकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nसांगलीत तरुणाची पक्षी बचाव मोहिम\nबंद घरात आढळला महिलेचा मृतदेह, पुण्यातील धक्कादायक प्रकार\nदुहेरी हत्यारकांडप्रकरणी अजित पवारांनी सोडलं मौन\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nagpur/nagpur-amravati-highway-robbery-running-container/", "date_download": "2018-08-19T23:47:56Z", "digest": "sha1:IYAEU6OJ4XSRHDPX2265IOQYEIECAYVI", "length": 27542, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "On The Nagpur-Amravati Highway, Robbery In The Running Container | नागपूर-अमरावती महामार्गावर धावत्या कंटेनरमधील साहित्य पळवले | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nनागपूर-अमरावती महामार्गावर धावत्या कंटेनरमधील साहित्य पळवले\nनागपूर-अमरावती महामार्गावर कोंढाळीनजिक चोरट्यांनी गुरुवारी दुपारी धावत्या कंटेनरवर चढून त्यातील साहित्य लंपास केले.\nठळक मुद्देअडीच लाखांचा ऐवज लंपास\nनागपूर: नागपूर-अमरावती महामार्गावर कोंढाळीनजिक चोरट्यांनी गुरुवारी दुपारी धावत्या कंटेनरवर चढून त्यातील साहित्य लंपास केले. चालक चंद्रपाल माधवसिंग ठाकूर (३७, रा. चौसिंगी, ता. बहाव, जिल्हा आग्रा) व क्लिनर रोहित राममुरत पासवान (१८, रा. आलेमहू, ता. फुलपूर जिल्हा अलाहाबाद) हे वडधामना येथील टीसीआय एक्स्प्रेस येथून कापड, बनारसी साड्या, विद्युत उपकरणे यासह अन्य साहित्याचे पार्सल जीजे-०१/ईटी-२७४५ क्रमांकाच्या कंटेनरमध्ये घेऊन गांधीनगरकडे निघाले होते. कोंढाळी परिसरात या कंटेनरमधील साहित्य लंपास केले जात असल्याची माहिती ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकचालकाने कंटेनरचालकास दिली. त्यामुळे चालकाने खुर्सापार मदत केंद्राजवळ कंटेनर थांबवून तपासणी केली असता, त्यातील पार्सल चोरीला गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. परिणामी, त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायंकाळपर्यंत या कंटेनरमधील पार्सल खाली काढून त्यांची मोजणी केली. त्यात २ लाख ६३ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास ठाणेदार पुरुषोत्तम अहेरकर करीत आहेत.\nचोरट्यांनी धावत्या कंटेनरमधून साहित्य चोरून नेले. ही बाब कंटेनरचालकास कोंढाळी परिसरात निदर्शनास आली. चोरट्यांनी साहित्य नेमके कोणत्या शिवारातून पळविले, याबाबत चालकासही माहीत नाही. त्यामुळे घटनास्थळाबाबत पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यात चोरांनी कंटेनरमधील नेमके कोणते पार्सल चोरून नेले आणि त्यांची किंमत किती, हेही स्पष्ट झाले नाही. नागपूर-अमरावती महामार्ग २४ तास वर्दळीचा असताना ही घटना घडली. त्यामुळे या घटनेबाबत नवल व्यक्त केले जात आहे.\nफेसबूकवर तिला पाहून मेजर पडला प्रेमात, जवळीक वाढवण्यासाठी पतीशी केली मैत्री\n जेलमध्ये टाकण्याची धमकी देत शाळकरी मुलीवर अत्याचार\nपीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिका-यास पोलीस कोठडी\nभंडारा जिल्ह्यात आमदाराने केली कर्मचाऱ्याला मारहाण\nवास्तुशांतीच्या दिवशीच घरावर हल्ला; अकरा जणांविरूध्द गुन्हा\nदोन गटात मारहाण; नागपुरातील बजेरियात तणाव\nनागपूरची लोकसंख्या २१ लाख, आधार नोंदणी ३० लाख\nप्रेक्षकांनी जाणले अक्षरांच्या शैलीचे चुंबकत्व\nप्रत्येक घरासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक\nआता लायसन्स जप्त होणार नाही\nनागनदीच्या पाण्यात तरुणाचा मृतदेह\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tech/new-version-oppo-f5/", "date_download": "2018-08-19T23:47:52Z", "digest": "sha1:QC5VTMLIJV7WZWV7DT3GD2JJQOL3WOI7", "length": 28072, "nlines": 394, "source_domain": "www.lokmat.com", "title": "New Version Of Oppo F5 | ओप्पो एफ 5ची नवीन आवृत्ती दाखल | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nओप्पो एफ 5ची नवीन आवृत्ती दाखल\nओप्पो कंपनीने आपल्या ओप्पो एफ 5 या स्मार्टफोनची 6 जीबी रॅमयुक्त आवृत्ती भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.\nकाही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारपेठेत ओप्पो एफ5 हे मॉडेल 4 जीबी रॅम व 32 जीबी स्टोअरेज तसेच 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोअरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले होते. यातील फक्त 4 जीबी रॅमचे मॉडेल ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले होते. आता याचे दुसरे म्हणजे 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोअरेजयुक्त मॉडेल ग्राहकांना 24,990 रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि रेड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये फ्लिपकार्टवरून मिळणार आहे. सोमवारपासून (27 नोव्हेंबर) याची आगाऊ नोंदणी सुरू झाली असून ग्राहकांना प्रत्यक्षात हे मॉडेल1 डिसेंबरपासून मिळणार असल्याचे ओप्पो कंपनीने जाहीर केले आहे.\nओप्पो एफ 5 हे मॉडेल सेल्फी स्पेशल या प्रकारातील आहे. या स्मार्टफोनमध्ये एफ/2.0 अपार्चरयुक्त 20 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात आर्टीफिशियल इंटिलेजियन्सने युक्त असणारे एआय ब्युटी रिकग्नेशन हे फिचर देण्यात आले आहे. याच्या मदतीने हा कॅमेरा सेल्फी घेणार्‍या युजरचे वय, त्वचेचा रंग, लिंग आदी बाबींना ओळखू शकतो. यात ‘फेशियल रिकग्नीशन’ तंत्रज्ञानाने स्मार्टफोन अनलॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात सेल्फी प्रतिमांना बोके इफेक्टदेखील देण्याची सुविधा आहे. तर जिओ-टॅगींग, एचडीआर, पॅनोरामा, टच फोकस, फेस डिटेक्शन आदी फिचर्सने सज्ज असणारा यातील मुख्य कॅमेरा हा फेज डिटेक्शन ऑटो-फोकस व एलईडी फ्लॅशसह 16 मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल.\nओप्पो एफ 5 या स्मार्टफोनमध्ये 6 इंच आकारमानाचा आणि 2160 बाय 1080 पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास 5 चे संरक्षक आवरण असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा कलर 3.2 हा युजर इंटरफेस असेल. तर यात 4,000 मिलीअँपिअर इतक्या क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.\nओप्पो एफ 5 या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्स आदी फिचर्सही असतील.\nआता घटस्फोटाच्या मदतीसाठी डायव्होर्सकार्ट अ‍ॅप\nएलजी व्ही 30च्या आगमनाची नांदी : जाणून घ्या सर्व फिचर्स व मूल्य\n‘स्मार्ट फोन’ला ठेकेदारांची ना-ना\nचक्क सह-संस्थापकाला मेल करून वन प्लस ५टी मागितला गिफ्ट म्हणून\nऑनर 8 लाईट झाला स्वस्त : जाणून घ्या मूल्य आणि फीचर्स\nगरज सक्षम ‘डिजिटल इंडिया’ची\n जीमेल अॅपमध्येही आली ही सुविधा...आपोआप मेल डिलिट होणार\niPhone X ची हुबेहुब 'मोटोकॉपी' येणार; पहा कोणता फोन आहे तो...\nड्युअल रिअर कॅमेरा व फेस अनलॉक फिचर्सयुक्त स्मार्टफोन\nगुगलने जाहीर केली धोकादायक अॅप्सची यादी, तुमच्या मोबाईलमध्ये तर नाही ना\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/india-vs-south-africa-2018/", "date_download": "2018-08-19T23:47:50Z", "digest": "sha1:R4B4A4J3SJYL4TLUVU4NPPNFQVUWCPF3", "length": 29901, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest India Vs South Africa 2018 News in Marathi | India Vs South Africa 2018 Live Updates in Marathi | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८ बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८ FOLLOW\n2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत.\nविराटचे आफ्रिका दौऱ्यातील वर्तन विदुषकासारखे, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू बरळला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारताचा कर्णधार विराट कोहलीचे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वर्तन हे विदूषकी होते. असे दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू... ... Read More\nVirat KohliCricketIndia Vs South Africa 2018Indian Cricket Teamविराट कोहलीक्रिकेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८भारतीय क्रिकेट संघ\nविराट कोहली भारतीय खेळाडूंशीही आक्रमकपणे वागतो का... शार्दुल ठाकूरची विशेष मुलाखत\nBy प्रसाद लाड | Follow\nमैदानात कोहली फार आक्रमक दिसतो. काही प्रसंगी तो प्रतिस्पर्धी खेळाडूंना धारेवरही धरतो. कधीकधी तर अपशब्दही वापरताना दिसतो. पण तो संघातील खेळाडूंशीही तसाच वागतो का, याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. ... Read More\nVirat KohliCricketIndia Vs South Africa 2018Ravi ShastriMS Dhoniविराट कोहलीक्रिकेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८रवी शास्त्रीमहेंद्रसिंह धोनी\nदक्षिण आफ्रिका दौरा गाजवून परतला अन् 'हा' क्रिकेटवीर चक्क लोकलने घरी गेला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआता जेव्हा मी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून थेट लोकलच्या डब्यात चढलो, तेव्हा काही जणांनी गुगलमध्ये जाऊन माझे फोटो बघितले आणि त्यानंतर त्यांनी माझ्याशी संवाद साधायला सुरुवात केली. ... Read More\nCricketSachin TendulkarIndia Vs South Africa 2018क्रिकेटसचिन तेंडूलकरभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८\nदौ-याचे यश ८० टक्केच\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभारतीय संघ केवळ ८० टक्के क्षमतेनेच खेळला, असे जेव्हा कर्णधार विराट कोहलीने सांगितले त्यावेळी त्यात लवकरच १०० टक्के क्षमतेने खेळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत मिळाले आहेत. ... Read More\nSunil GavaskarTeam IndiaIndia Vs South Africa 2018सुनील गावसकरभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८\nलवकरच वन-डे संघात पुनरागमन करेल - सुरेश रैना\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nती माझ्यासाठी पहिली विश्वकप स्पर्धा होती आणि जेतेपदाचा मान मिळवला होता ... Read More\nSuresh RainaIndia Vs South Africa 2018सुरेश रैनाभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८\nजेव्हा विराट कोहली करतो 'गब्बर'चा हेड मसाज\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nविराटला जरी केपटाऊनमधील सामान्यात खेळता आलं नसलं तरीही त्याचं पूर्ण लक्ष टीमवर होतं. ... Read More\nIndia Vs South Africa 2018Virat KohliShikhar DhawanCricketTeam Indiaभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८विराट कोहलीशिखर धवनक्रिकेटभारतीय क्रिकेट संघ\n'निकाल' लावणाऱ्या सामन्यापूर्वी साऊथ आफ्रिकेचा फक्त षटकारांचा सराव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेपटाऊनच्या न्यूलँडस मैदानावर होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वेगळया प्रकारचा अनोखा सराव केला. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड फारसा चांगला नाहीय. ... Read More\nIndia Vs South Africa 2018भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८\nस्टीव्ह स्मिथ म्हणतोय, 'विराट कोहलीची फलंदाजी पाहून शिकण्याचा प्रयत्न करतोय'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइंग्लंडचा जो रुट, न्यूझीलंडचा केन विल्यमसन, ऑस्ट्रेलियाचा स्मिथ आणि भारताचा विराट कोहली हे सध्याच्या घडीला क्रिकेटमधील 'फॅब फोर' म्हणून ओळखले जातात. ... Read More\nVirat KohliSteven SmithIndia Vs South Africa 2018विराट कोहलीस्टीव्हन स्मिथभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८\nभारतीय संघ व पंच प्रशंसेस पात्र\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआता दौ-याच्या अखेरच्या लढतीबाबत उत्सुकता आहे. न्यूलँडमध्ये खेळल्या जाणा-या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्व गाजवले तर दौरा यशस्वी ठरला ... Read More\nIndia Vs South Africa 2018भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८\nशेवट गोड करण्याचा निर्धार, आज निर्णायक टी-२० लढत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nतिस-या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात शनिवारी टीम इंडिया द. आफ्रिकेवर विजयासह निरोप घेण्यास सज्ज आहे. ... Read More\nIndia Vs South Africa 2018भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/maharastra/businessman-committed-suicide-in-kolhapur-crime-against-eigh-1072845.html", "date_download": "2018-08-19T23:14:39Z", "digest": "sha1:IZ7PLLUA342U4PT73BICMXSHYYHJPWXM", "length": 6427, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार सावकरांवर गुन्हा दाखल | 60SecondsNow", "raw_content": "\nआत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार सावकरांवर गुन्हा दाखल\nमहाराष्ट्र - 11 days ago\n'पैसे दे; अन्यथा आत्महत्या कर', असा तगादा लावण्याच्या जाचाला कंटाळून एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी सांगलीतील चार खासगी सावकारांसह इतर दहा जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा कोल्हापूरातील राजारामपुरी पोलिसांत मंगळवारी दाखल झाला. खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून रामेश्वर बजाज नावाच्या व्यापाऱ्याने राहत्या घराच्या टेरेसवर गळफास लाऊन आत्महत्या केली.\nमहिला कॉन्स्टेबलची दादागिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nमहिला कॉन्स्टेबलने शॉपिंग मॉलमध्ये दादागिरी करत तब्बल 50 हजार रुपये हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. नागपूर येथील मानकापूर परिसरात दुकानदाराच्या डोक्यावर बाटली फोडत या कॉन्स्टेबलने 50 हजार रुपये हिसकावून घेतले. रविवारी महिला पोलीस कॉन्स्टेबल काही महिलांसह शॉपिंग मॉलमध्ये आली होती. मॉलमधील एका दुकानदाराला बाटलीने मारहाण करीत 50 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आले.\n' 'मोमो' खेळामुळे राजस्थानमध्ये एका तरूणीची आत्महत्या\nजगात आणि भारतात 'ब्लू व्हेल' या सोशल मीडियावरच्या गेमने अनेक तरूणांचा जीव घेतला. त्याचा प्रभाव कमी होत नाही तोच आता 'मोमो''चॅलेंजने धुमाकूळ घातला आहे. या चॅलेंजचे लोण भारतातही आले असून राजस्थानमध्ये एका तरूणीने 'मोमो'च्या नादी लागून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानातल्या ब्यावर इथल्या 10वीतल्या विद्यार्थीनीने 31 जुलैला आत्महत्या केली.\nपाठ्यपुस्तकात मिल्खा सिंगचा धडा अन् फोटो मात्र फरहान अख्तरचा\nपश्चिम बंगालच्या शालेय पुस्तकात भारताचे धावपटू मिल्खा सिंग यांच्यावर धडा देण्यात आला आहे. परंतु या धड्यामध्ये मिल्खा सिंग यांच्या फोटोच्या स्थानी चक्क अभिनेता फरहान अख्तरचा फोटो छापण्यात आला आहे. त्यावर फरहान अख्तरची प्रतिक्रिया समोर आली आहे. फरहानने ट्विटरवर शिक्षण मंत्र्यांना ही चूक दुरुस्त करण्याचे आणि पुस्तके बदलण्याचे आवाहन केले आहे. पुस्तकात झालेली चूक स्पष्टपणे दिसून येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agro-news-ht-seed-107456", "date_download": "2018-08-19T22:49:20Z", "digest": "sha1:UHJNODL67NQ3EQ6CPBIK7LY7DETUNH7X", "length": 15161, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news HT Seed हंगामाआधीच विदर्भात पोचले ‘एचटी’ बियाणे | eSakal", "raw_content": "\nहंगामाआधीच विदर्भात पोचले ‘एचटी’ बियाणे\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nचंद्रपूर - तेलंगणा सीमेलगत असलेल्या कोरपना तालुक्‍यातील आरण खुर्द गावात कृषी विभागाच्या छापेमारीत २४५ ‘एचटी’ बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे ‘ॲग्रोवन’ने या आधीच विदर्भात दीड लाख ‘एचटी’ बियाणे पाकिटे पोचल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या कारवाईमुळे या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.\nचंद्रपूर - तेलंगणा सीमेलगत असलेल्या कोरपना तालुक्‍यातील आरण खुर्द गावात कृषी विभागाच्या छापेमारीत २४५ ‘एचटी’ बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे ‘ॲग्रोवन’ने या आधीच विदर्भात दीड लाख ‘एचटी’ बियाणे पाकिटे पोचल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या कारवाईमुळे या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.\nगुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यात ‘एचटी’ सीडचे अनधिकृत बीजोत्पादन केले जात असल्याचे गुणनियंत्रण विभागाकडून सांगितले जाते. या बियाण्यांचा पुरवठा नंतर महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यातून राज्यभर होतो, अशीही माहिती आहे. गेल्यावर्षी वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बियाणे पोचले होते. कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर याचा खुलासा झाला.\nयावर्षी कापसाचा हंगाम सुरू होण्याला दोन महिने शिल्लक असले तरी काही बियाणे कंपन्यांच्या फिल्ड असिस्टंटच्या माध्यमातून सुमारे दीड लाखावर ‘एचटी’ बियाण्यांची पाकिटे पोचल्याचा दावा विक्रेता संघटनांकडून करण्यात आला आहे. मात्र कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाने हा दावा फेटाळला. हंगाम सुरू होण्याला विलंब असल्याने बियाणे जवळ ठेवण्याची जोखीम कोणी का व कशाकरिता घेईल, असे गुणनियंत्रण विभागाच्या सूत्रांचे म्हणणे होते.\n२० मार्च रोजी या संदर्भाने ‘ॲग्रोवन’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. मात्र चंद्रपूरमधील या कारवाईने गुणनियंत्रण विभागाच्या नाकावर टिच्चून एच. टी. सीडचा पुरवठा होत असल्याचे सिद्ध झाले आहे.\nकोरपना तालुक्‍यातील आरण खुर्द या गावात ‘एचटी’ बियाणे पाकीट असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यानुसार अंकुश शांताराम पायघन याच्या घरी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत ‘एचटी’ बियाण्यांची सुमारे २४५ पाकिटे जप्त केली गेली. या पाकिटांवर ‘पवनी सीडस’ तसेच बीटी-२ हायब्रीड कॉटन असे नमूद आहे. ९३० रुपये किंमतही त्यावर नमूद असून कंपनीचा पत्ता, लॉट नंबर व इतर माहिती मात्र नाही, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी अंकुश पायघन विरोधात गडचांदूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकिशोर तिवारी यांनी धरले धारेवर\n‘अॅग्रोवन’मध्ये २० मार्च रोजी प्रकाशित वृत्ताची दखल घेत शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी अमरावती विभागीय गुणवत्ता नियंत्रण विभागाला ‘एचटी’ सीड प्रकरणी धारेवर धरल्याचे वृत्त आहे. यवतमाळ जिल्ह्यात या संदर्भाने तपासणी करण्याच्या सूचना तिवारी यांनी गुणनियंत्रण विभागाला दिल्या होत्या. त्यानंतर काही ठिकाणचा कानोसादेखील घेण्यात आला. परंतु, या कारवाईत काहीच हाती लागले नसल्याची माहिती आहे.\nमुंबई - नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी जालना येथील राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यास रविवारी सायंकाळी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस)...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nचीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव\nनाशिक - चीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे...\nमहिलांना निर्णय स्वातंत्र्य द्या - किरण मोघे\nवाल्हेकरवाडी - महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. मात्र, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या...\nभाव नसल्याने फुले, भाजीपाला मातीमोल\nनारायणगाव - नाशिक, लासलगाव, संगमनेर, पिंपळगाव बसवंत भागातील टोमॅटोचा तोडणी हंगाम सुरू झाल्याने टोमॅटोच्या बाजारभावात मोठी घट झाली आहे. नारायणगाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/brahmos-missile-test-fired-from-sukhoi-fighter-jet-for-first-time-274923.html", "date_download": "2018-08-20T00:04:41Z", "digest": "sha1:TQPRXKUCDVRNTBBMOEHHIH5QONLJRV2S", "length": 13448, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुखोईला जोडून ब्रह्मोसची चाचणी यशस्वी", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nसुखोईला जोडून ब्रह्मोसची चाचणी यशस्वी\nब्रम्होस सुपरसॅनिक क्रुझ मिसाईलची आज यशस्वी चाचणी झालीये. सुखोई-30 MKI या फाईटर विमानाला ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडून त्याची चाचणी झाली. अशी चाचणी याआधी कधीही झाली नाही.\n22 नोव्हेंबर : ब्रह्मोस सुपरसॅनिक क्रुझ मिसाईलची आज यशस्वी चाचणी झालीये. सुखोई-30 MKI या फाईटर विमानाला ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडून त्याची चाचणी झाली. अशी चाचणी याआधी कधीही झाली नाही. आतापर्यंत ब्रह्मोस फक्त जमीन किंवा समुद्रातूनच प्रक्षेपित करण्यात आलं होतं. ८ ते ९ किलोमीटर इतक्या उंचीवरून ते प्रक्षेपित केलं गेलं.\nबंगालच्या उपसागरात एक जुनं जहाज आणलं गेलं. ते या चाचणीत टार्गेट म्हणून वापरलं. २ सुखोई विमानं यासाठी सज्ज ठेवली होती. एकातून प्रक्षेपण केलं गेलं, एक स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आलं होतं. याचा फायदा असा की याची क्षमता हजार किलोमीटर असल्यामुळे टार्गेटच्या जवळ जाण्याची गरज नाही. शत्रूचे बंकर असो, किंवा जमिनीखालचं कंट्रोल सेंटर. चेन्नईच्या हवाई तळावरून उड्डाण केलेल्या सुखोई लढाऊ विमानाला कराचीवर हल्ला करण्याची क्षमता यानं लाभेल.\nतसंच, सर्जिकल स्ट्राईकसाठीही याचा उपयोग होऊ शकतो. टार्गेटचा अचूक नेम घेणं हे ब्राह्मोसचं वैशिष्ट्य. कारण यात अत्याधुनिक नेव्हिगेशन यंत्रणा लावण्यात आलीये. गेली अनेक वर्षं याची तयारी सुरू होती. ब्रह्मोस एरोस्पेस, भारतीय वायूदल आणि एचएएल यांनी मिळून ही जबाबदारी पार पाडली.\nपाहूयात याची वैशिष्ट्य काय आहेत ते\n- आतापर्यंत जमीन किंवा समुद्रातूनच प्रक्षेपण\n- क्षमता 290 किमी\n- हवेतून प्रक्षेपित केल्यावर क्षमता 1000 किमी\n- सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून प्रक्षेपण\n- विमानाला क्षेपणास्त्र जोडण्याचं काम एचएएलकडे​\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: bramho missileब्रह्मो मिसाईलयशस्वी चाचणी\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nअटलजींना मुखाग्नी देणाऱ्या कोण आहेत नमिता भट्टाचार्य\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/5309-a-marathi-girl-sheetal-mahajan-skydiving-in-thailand", "date_download": "2018-08-19T23:09:27Z", "digest": "sha1:BWEX5ON7VQ3YL5NDVIDIT6JF4H3CTDX6", "length": 6219, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "नऊवारी साडी नेसून मराठमोळ्या तरुणीचा अनोखा विक्रम - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनऊवारी साडी नेसून मराठमोळ्या तरुणीचा अनोखा विक्रम\nस्काय डायव्हिंग करणाऱ्या अनेक धाडसी महीलांचे व्हिडीओ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले आहेत. मात्र नऊवारी साडी नेसून, आपल्या संस्कृतीचा मान राखत, तब्बल 13 हजार फुटांवरुन एका महिलेने उडी मारली. उडी मारणारी महीला पुण्याची रहीवासी शीतल महाजन त्यांनी ही कामगिरी केली.\nस्काय डायवर शीतल महाजन यांनी चक्क 13 हजार फूट उंचावरुन विमानातून जम्प करण्याचा विक्रम केलाय. आणि विशेष म्हणजे हा साहसी प्रकार त्यांनी चक्क नऊवारी साडीवर हू धाडसी कामगीरी केली आहे.\nनऊवारी साडी म्हणजे मराठी संकृतीची ओळख मराठी संस्कृतीचा अभिमान आणि ह्याच मराठी संकृतीचं जतन व्हावं यासाठी त्यांनी नऊवारी साडी नेसल्याचे त्यांनी सांगतीय. थायलंडच्या स्काय डायव्हिंग सेंटमधून त्यांनी 13 हजार फुटांवरुन उडी मारण्याचा विक्रम केलाय.\nब्लू व्हेल गेमच्या नादात मुलाने जीव गमावला असता...\nदगडूशेठ बाप्पाला भरजरी 'अलंकार' \n....म्हणून 'त्या' तरुणाने डॉक्टरवर केले कोयत्याने सपासप वार\nहजारो घराण्यांचे कुलदैवत असलेली तुळजापूरची तुळजाभवानी\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/11/marathi-diwali-ank-online-2010.html", "date_download": "2018-08-19T23:33:26Z", "digest": "sha1:7R7ETUZYRBI7BWKYL7IY5KVL7JVNJBOK", "length": 6005, "nlines": 77, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "कलाविष्कार, ई दिवाळी अंक नोव्हेंबर २०१० - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nकलाविष्कार, ई दिवाळी अंक नोव्हेंबर २०१०\nकलाविष्कार, ई दिवाळी अंक नोव्हेंबर २०१० नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे.\nकलाविष्कार,ई दिवाळी अंक आपल्याला कसा वाटला हे मला ई मेल द्वारे नक्कीच कळवा.\nकलाविष्कारला सहकार्य केलेल्या तमाम चाहत्यांचे, वाचकांचे आणि साहित्यिकांचे शतश: आभार \nकलाविष्कार, ई दिवाळी अंक नोव्हेंबर २०१० थेट ओनलाईन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.\nकलाविष्कार, ई दिवाळी अंक नोव्हेंबर २०१० मोफ़त डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.\nकलाविष्कारचे विजेट आपल्या ब्लॉग/ साईटवर लावण्यासाठी खालील कोड आपल्या ब्लॉगवर चिकटवा.\nआपल्याला ही दिवाळी सुखाची, भरभराटीची , आरोग्यदायी आणि यशपुर्तीकडे नेणारी जावो हिच सदिच्छा \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment", "date_download": "2018-08-19T23:07:22Z", "digest": "sha1:5O47W7EWBCWAHDOVDJLBLD7LZ6NWCHNY", "length": 6762, "nlines": 162, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मनोरंजन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nअक्कीच्या ट्रॅफिक पोलीस बनण्यामागची कथा...\nसैफचा वाढदिवस, करिनासोबत इब्राहिम, सारानेही केलं सेलिब्रेशन\nसलमान खानच्या 'भारत' सिनेमाचा टीझर प्रदर्शित...\nबाहुबलीतली ही अभिनेत्री वेबसरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला...\nरणवीर-दीपिका लवकरचं बोहल्यावर चढणार...\n‘सुई धागा’चे ट्रेलर रिलीज...वाचा सिनेमाबद्दल थोडक्यात...\nइरफान खान म्हणाला 'शुक्रिया जिंदगी'...\nकंगना आपल्या आगामी चित्रपटासाठी इथे करतेय प्रार्थना...\nसलमानच्या मेहुण्याची हिरोगिरी प्रेक्षकांच्या भेटीला...\nबाॅलिवूडच्या शहंशाहला आजच्या दिवशीच मिळाला होता पुनर्जन्म...\nरितेशच्या 'माऊली'चा पोस्टर रिलीज, प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज..\nकाजोलच्या वाढदिवसानिमित्त अजय देवगणचं स्पेशल सरप्राइज...\nहरियाणाच्या घटनेवर फरहान अखतरचं निषेधात्मक ट्विट...\nबिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची पहिली विजेती ठरली मेघा धाडे...\nFriendship Day : सोनाली बेंद्रेचं आणखी एक भावूक ट्वीट...\nपडद्यावर पुन्हा झळकणार कतरिना आणि सलमानची जोडी...\nसोनालीने शेअर केली मुलासाठी भावूक पोस्ट....\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nपोलीसच असे, तर गुंड कसे पाहा महिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली सविस्तर बातमीसाठी पाहा-… https://t.co/xinKG0ubae\n25 दिवसात 9,100 किमी अंतर अमित समर्थ यांचा सायकलिंगचा रेकॉर्ड थेट जपानहून अमित समर्थ पाहा बातमी आणि बरंच काही ... 8… https://t.co/uIcG4gLMrR\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1543", "date_download": "2018-08-19T22:50:50Z", "digest": "sha1:6C5J2EEQ3FA4NIAVJRUPEMZMPTZUPTNO", "length": 4668, "nlines": 45, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "वीणा गवाणकर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nरॉबी डिसिल्वा नावाच्या अवलीयाचा कलाप्रवास\n‘रॉबी डिसिल्वा हे पहिले मराठी/भारतीय ग्राफिक आर्टिस्ट, की ज्यांना युरोपीयन डिझायनरच्या बरोबरीने सन्मानाने वागवले गेले रॉबी यांनी ग्राफिक डिझाईन क्षेत्रात जागतिक दर्जा व कौशल्य सिद्ध केल्यानेच त्यांना इटालीच्या मिलान शहरातील प्रसिद्ध ‘स्टुडिओ बोजेरी’ ह्या ठिकाणी सन्मानाने बोलावले गेले. तसेच, लंडनच्या ‘जे. वॉल्टर थॉम्पसन’ जाहिरात संस्थेत ज्येष्ठ कला दिग्दर्शक ह्या त्या काळातील अत्यंत दुर्मीळ पदाने सन्मानित केले गेले. रॉबी हे एकमेव भारतीय डिझायनर, की ज्यांना इंग्लंडच्या राजघराण्याकडून F.C.S.D. पदवीने सन्मानित केले गेले. फॅशन डिझाईनच्या नवनवीन वाटा पॅरिसला सुरु होतात हा समज असलेल्या काळात रॉबी डिसिल्वा व इतर काही युरोपीय प्रतिभावंत यांनी तो मान काही काळ लंडन व मिलान (इटली) येथे खेचून आणला\nरॉबी यांचा जन्म मुंबईजवळ वसईचा. त्यांची युरोपातील प्रतिभाशाली पंधरा-वीस वर्षांची कारकीर्द वगळली तर त्यांचे सारे आयुष्य वसई-मुंबईत गेले. त्यांनी आई-वडिलांची व कुटुंबाची काळजी वाहिली. ते स्वत:च वृद्धावस्थेत वसईला राहतात.\nSubscribe to वीणा गवाणकर\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahaegs.maharashtra.gov.in/1113/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AF%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2018-08-19T23:38:22Z", "digest": "sha1:QN27MNTTXH7XPA4UUJZWENROAKJ4EG2T", "length": 2659, "nlines": 34, "source_domain": "mahaegs.maharashtra.gov.in", "title": "महाराष्ट्र रोजगार हमी (सुधारणा)अधिनियम,२०१४-महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, भारत", "raw_content": "\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना\nतुम्ही आता येथे आहात :\nमहाराष्ट्र रोजगार हमी (सुधारणा)अधिनियम,२०१४\nमहाराष्ट्र रोजगार हमी (सुधारणा)अधिनियम,२०१४\n1. 26.6.2014 महाराष्ट्र रोजगार हमी (सुधारणा)अधिनियम,२०१४ मराठी - 10 २०० Download\n2. महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 (सुधारित ,२०१४) ३१५ Download\n3. महात्मा गांधी राग्रारोहयो- महाराष्ट्र तक्रार निवारण नियम,२०१४ ७७१ Download\n4. महात्मा गांधी राग्रारोहयो- महाराष्ट्र बेरोजगार भत्ता नियम,२०१३ ९५५ Download\nएकूण दर्शक: २०२६५२० आजचे दर्शक: ४७\n© महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/5298-modi-dubai-oil-jpg", "date_download": "2018-08-19T23:09:30Z", "digest": "sha1:FDVHEJHAFQP7OXKT4ADWORPVBSH6DNFT", "length": 4796, "nlines": 127, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान अबूधाबीमध्ये ऑईल फील्डमध्ये मोठा सौदा - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान अबूधाबीमध्ये ऑईल फील्डमध्ये मोठा सौदा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संयुक्त अरब अमिरातमधल्या अबू धाबीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं.\nअबू धाबीचे राजे मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी स्वतः मोदींचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीदरम्यान ओएनजीसी लिमिटेडनं अबूधाबीमध्ये ऑईल फील्डमध्ये मोठा सौदा केलाय.\nओएनजीसी विदेश लिमिटेडनं आबूधाबीच्या लोअर जाकुम कन्सेशनमध्ये 10 टक्के भाग खरेदी केलाय.\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/family-doctor/dr-preeti-abhyankar-article-take-care-eyes-120932", "date_download": "2018-08-19T22:50:45Z", "digest": "sha1:SVKCFQXHYJQXE23PR6HRCYGEHUID5FKM", "length": 23267, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dr. Preeti Abhyankar article Take care of the eyes डोळ्यांची घ्या काळजी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 1 जून 2018\nयंदाचा उन्हाळा जरा जास्तच जाणवला. या उन्हाळ्यामुळे डोळ्यांना अजून काही दिवस त्रास जाणवण्याची शक्‍यता आहे. म्हणून डोळे सांभाळायला हवेत.\nउन्हाच्या तापाशी आपल्या स्वास्थ्याचा ताळमेळ जुळविताना सगळ्यांनाच बरीच कसरत करावी लागते आहे. त्यातही रोजच्या जीवनात सर्वाधिक कार्यरत असणारे, वापरले जाणारे आपले महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले डोळे. त्यांना उन्हाची झळ बसू नये, त्यांचे स्वास्थ्य बिघडू नये म्हणून विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे. डोळ्यांची जळजळ होणे, अधूनमधून डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, दुखणे या तक्रारींचे प्रमाण एकंदरीतच वाढलेले दिसून येत आहे. अलीकडे या लक्षणांची तीव्रता अधिक दिसणे, डोळ्यांना जंतुसंसर्ग होणे, अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. अशी लक्षणे निर्माण झाल्यावर वेळेवर नेत्रतज्ज्ञांना दाखवून योग्य ते औषधोपचार करायला हवेत, हे तर योग्यच; पण त्याबरोबरच या तक्रारी निर्माण होऊ नयेत म्हणून डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, लक्षणे निर्माण होत असल्याचे जाणवताच अथवा झाल्यावर कोणते घरगुती उपाय करावेत, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याचीही माहिती करून घ्यायला हवी.\nयापैकी कोणतेही लक्षण दिसल्यावर दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.\nअ) तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.\nब) डोळ्यांना सूज येणे, चिकट स्राव येणे, अशी जंतुसंसर्गाची लक्षणे दिसत असल्यास नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय परस्पर औषधांच्या दुकानातून कोणतेही आय ड्रॉप्स विकत घेऊन डोळ्यांत घालू नयेत.\nडोळ्यांची आग होणे, कोरडेपणा जाणवणे, किंचित लाली असणे, अशा तक्रारींसाठी ल्युब्रिकंट, डोळ्यांना थंडावा देणारे आय ड्रॉप्स घालायला हरकत नाही. परंतु अँटिबायोटिक्‍स, स्टिरॉइड अशा प्रकारचे घटक असणारे ड्रॉप्स डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही डोळ्यांत घालू नयेत, कारण काही वेळा त्यामुळे उपाय होण्याऐवजी अपाय होणे अधिक संभवते.\nकिरकोळ स्वरूपाच्या तक्रारींसाठी पुढील उपाय घरच्या घरी करता येतील.\n१) साध्या नळाच्या पाण्याने दिवसातून दोन-तीन वेळा डोळे स्वच्छ धुवावेत.\n२) घराबाहेर जाताना गॉगल, टोपी, छत्री या संरक्षक गोष्टींचा अवश्‍य वापर करावा. पोलराईज्ड प्रकारच्या काचा उन्हाच्या झळांपासून डोळ्यांचे रक्षण करतात.\n३) रात्री झोपताना तसेच इतर वेळी शक्‍य होईल तेव्हा बंद डोळ्यांवर थंड दूध, गुलाबपाणी यात भिजवलेल्या पट्ट्या अथवा काकडी, कोरफडीच्या गराचे तुकडे पाच-दहा मिनिटांसाठी ठेवावेत. ॲलोव्हेरा जेल, युडी कोलन आय पॅड्‌सचा वापरही करता येऊ शकतो.\n४) डोळ्यांचा मेकअप, कॉन्टॅक्‍ट लेन्सेस वापरत असल्यास डोळ्यांच्या स्वच्छतेकडे अधिक जागरूकतेने लक्ष देणे आवश्‍यक आहे. काही वेळा मेकअपमधील रसायने, तसेच लेन्सेसमुळे डोळ्यांना जंतुसंसर्ग, ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो.\nया दिवसांमध्ये निसर्गतःच डोळ्यांना जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता वाढते. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार डोळ्यांना उष्णता जाणवते, डोळ्यांना खाज सुटणे, असे लक्षण दिसून येते. याशिवाय हवेतील धूर, धूळ यांचे प्रदूषण, सतत बदलती ताणपूर्ण अनियमित जीवनशैली, या सर्व गोष्टींचा परिणाम केवळ आपल्या डोळ्यांच्या स्वास्थ्यावर नव्हे, तर संपूर्ण शरीर स्वास्थ्यावर होत आहे. त्यामुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होणे, स्वास्थ्य संतुलन बिघडणे या गोष्टी घडणे स्वाभाविक आहे. स्वास्थ्य संकल्पनेचा विचार आयुर्वेदाने अधिक व्यापक स्वरूपात मांडलेला आहे. दैनंदिन जीवनाबरोबरच प्रत्येक ऋतूत आहार कोणता घ्यावा, कोणते अन्नपदार्थ टाळावेत, कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात, काय टाळावे, याचे सविस्तर वर्णन दिनचर्या, ऋतुचर्चा या अंतर्गत आयुर्वेदीय ग्रंथात केलेले आहे. आपल्या काही रुढी, सण-परंपरांमध्येही त्याचे प्रतिबिंब दिसून येते. उदा. गुढीपाडव्याला कडुनिंब पानांचा, गाठींचा आहारात सेवन, वाळा घातलेल्या माठातील पाणी, कैरी पन्हे, चिंचवणी आदी पदार्थांचा आहारातील समावेश हा या ऋतूतील वाढणाऱ्या उष्णतेचे नियमन करणारा आहे. मानवी शरीर व सृष्टी (निसर्ग) यामधील अन्योन्य संबंध, दोन्हींमध्ये समान असणारी पंचमहाभूतात्मक तत्त्वे यांना आधार मानून आयुर्वेदात स्वास्थ्य संकल्पना रोगांची निर्मिती, त्यावरील उपचार याबाबत मार्गदर्शन केलेले आहे.\nडोळ्यांबद्दल आयुर्वेदिक दृष्टिकोनातून विचार करता, सृष्टीतील अग्नी-सूर्य तत्त्वाचा प्रतिनिधी म्हणजे आपल्या शरीरातील चक्षुरेंद्रिय - आपले डोळे हे आहेत. त्यामुळे सृष्टीत हे तत्त्व बलवान असताना शरीरातील अग्नी महाभूतप्रधान डोळ्यांवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. त्याचबरोबर आजच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असणाऱ्या मोबाईल-टॅब-लॅपटॉपच्या जमान्यात आपण आपले डोळे अतिप्रमाणात, तसेच बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने वापरत असतो. या सर्व जादुई यंत्राशिवाय दैनंदिन कामे करणे जवळपास अशक्‍य आहे, हे जरी खरे असले, तरी ही यंत्रे ज्या डोळ्यांच्या माध्यमातून आपण वापरू शकत आहोत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, हे नक्कीच हितकर नाही. एक वेळ ही सर्व यंत्रे आपण ‘अपडेट’ करू शकतो, बदलू शकतो, पण डोळे बदलून मिळण्याचे तंत्रज्ञान अजून तरी उपलब्ध झालेले नाही, हे लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे या यंत्रांचा दैनंदिन वापर करताना काही गोष्टींची सवय लावून\nही साधने वापरत असताना\n१) विशिष्ट कालावधीनंतर (साधारणतः दोन तासांनंतर काही मिनिटे या साधनांपासून दूर जावे, बंद डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारावेत, शक्‍य तेवढे दूरच्या अंतरावरील दृश्‍य पाहण्याचा प्रयत्न करावा. (नैसर्गिक रंग - झाडे, आकाश इ.),\n२) ट्‌वेंटी-ट्‌वेंटी नियमाचा वापर करा. म्हणजे दर वीस मिनिटांनी, वीस सेकंदांसाठी, वीस फुटांपेक्षा लांबवरची वस्तू पाहणे.\n३) अधूनमधून डोळे बंद करून हातांनी हलकेच झाकावेत, दीर्घ श्‍वसन करावे.\n४) नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, गरजेप्रमाणे लुब्रिकंट आयड्रॉप्सचा वापर करावा.\nआयुर्वेद मते, आपल्या डोळ्यांप्रमाणेच तळपाय हेसुद्धा अग्नीचे स्थान आहेत, म्हणूनच या दिवसात,\nशक्‍य होईल तेव्हा अनवाणी हिरवळीवर चालावे. (दूर्वा असल्यास अधिक उत्तम),\nतळपायांना रात्री गाईचे तूप अथवा खोबरेल तेलाने हलका मसाज करावा.\nपावले थंड पाण्यात बुडवून काही वेळ बसावे.\nपादत्राणे वापरताना प्लॅस्टिक तसेच उष्णता शोषणाऱ्या द्रव्यांपासून बनविलेल्या बूट, चपला यांचा वापर टाळावा.\nया सोप्या उपायांमुळे शरीरातील व पर्यायाने डोळ्यांतील उष्णता कमी होण्यास चांगला उपयोग होतो. डोळ्यांमध्ये सतत वाढत जाणारी उष्णता ही नेत्ररोगांना आमंत्रण देणारी ठरू शकते, म्हणून याकडे विशेष लक्ष द्यावे.\nयाबरोबरच आहारात गरम मसाला, अति आंबवलेले पदार्थ (इडली, उत्तप्पा, आंबोळी, बेकरी प्रॉडक्‍टस), अति खारवलेले (लोणची, पापड, चिप्स इ.) पदार्थ यांचा सतत आणि वारंवार वापर टाळावा. त्याऐवजी ताजे लोणी, गाईचे तूप, दूध, तुळशी, सब्जा-बी, डोंगरी आवळा, गुलकंद, धने-जिरे, सैंधव, कोथिंबीर, पुदिना यांचा आवर्जून समावेश करावा.\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nभिवंडी - भिवंडीतील वेदांता ग्लोबलच्या केमिकल गोदामास भीषण आग लागली. यामुळे प्रचंड प्रमाणात धुराचे लोट परिसरात पसरले होते. केमिकलचा साठा...\nkerala floods: मुंबई, पुणे, ठाणे येथून केरळसाठी मदत\nठाणे : पावसाने थैमान घातल्याने केरळमधील जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले आहे. केरळवासीयांच्या मदतीसाठी ठाण्यातील म्युज संस्थेने मदतीचा हात देऊ केला आहे....\nचिपीत पहिले विमान उतरणार 12 सप्टेंबरला\nमालवण - चिपी विमानतळावर 12 सप्टेंबरला पहिले विमान उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली. खासदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/childrensday-marathi/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A1%E0%A5%87-109111400018_1.html", "date_download": "2018-08-19T23:43:18Z", "digest": "sha1:MPDQ3EMMFB4JYNFK4JFRFJOBNI2SP62E", "length": 20589, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "marathi hindi, abhinay kulkarni, abhishree, Raj Thakre | माय मावशी नि माझी लेक! | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमाय मावशी नि माझी लेक\nकी रत्नांमजी हिरा निळा तैसी भाषांमाजी चोखळा भाषा मराठी> > फादर स्टिफन्स या पोर्तुगीज माणसाने लिहिलेले मराठी भाषेचे वर्णन वाचून छाती अभिमानाने फुगली. तोच आमची साडेतीन वर्षाची लेक आली. तिच्या हातात बाहूली होती. तिला तिचे कपडे बदलायचे होते. तिने 'ऑर्डर' सोडली, बाबा, मला जरा बाहूलीचे कपडे 'निकलून' द्या ना क्षण दोन क्षण काय बोलली ते कळलंच नाही. मग मेंदूपर्यंत झण्णकन गेल्यासारखं काही तरी झालं. 'कपडे निकालके दे ना' या हिंदी वाक्यातल्या 'निकलके'चा लचका तोडून तिने मराठी वाक्याला जोडून माझ्यासमोर आदळला होता. तिला हवं ते करून देत मी निमूटपणे 'भाषांमाजी साजिरी मराठिया' च्या हिंदी अवतारावर विचार करत बसलो.\nसव्वादोन वर्षाच्या इंदूरी वास्तव्यात आमच्यापेक्षा आमच्या कन्येने मराठीच्या या मावशीला आमच्यापेक्षा जास्त आपलेसे केल्याचे लक्षात आले. सुरवातीला आम्ही महाराष्ट्रातून आलेलो, म्हणजे आमचे मराठी म्हणजे 'नेटिवां'पेक्षा खासच अशी एक उगाचच मिजास स्वभावात होती. कन्येने ती मिजास उतरवून टाकण्याचा पार विडाच उचलला. याची खरी सुरवात झाली ती शाळेत जायला लागल्यावर. तिने हिंदी चांगले बोलावे ही आमची अपेक्षा होतीच, पण मराठीत हिंदी शब्द यायला नको असं आम्हाला आपलं वाटायचं. (इंदुरी मुलांसारखं आपली मुलगी 'हिंमराठी' बोलायला नको अशी खाज उगाचच मनात असावी) तिच्या आधीच्या नर्सरीत मराठी भाषक लहान मुले होती. पण प्रामुख्याने बोलणे हिंदीतच व्हायचे. मग हेच हिंदी शब्द तिच्या मराठीच्या हद्दीत येऊन घुसखोरी करायला लागले. सुरवातीला भातात खडे लागल्यासारखे लागायचे, पण आता या भाताचीही आम्हाला सवय झालीय. व्हॅनवाल्या 'शंकरभय्या'पासून ते शाळेतल्या 'मॅम'पर्यंत आणि सगळ्या फ्रेंडसोबत आमची कन्यका हिंदीत सराईत संवाद साधते.\nत्यांच्याशी बोलताना हिंदी छान बोलणारी आमची कन्या आता आमच्याशीही हिंदाळलेल्या मराठीत बोलायला लागलीय. 'बाबा चिल्लाऊ नकोस' असं एकदा माझ्यावर ओरडल्यानंतर मी गप्प. काय बोलणार ती शाळेत जाण्यासाठी 'तैय्यार' होते. डिस्नेवरच्या आर्ट एटॅकसारखं ती काही तरी फरशीवर करते नि म्हणते 'बाबा बघ, मी कसं 'शेहर' बनवलं.' 'आई, मला गोदीत घे ना' असं म्हटल्यावर तिच्या आईलाही आपल्याला धरणीने गिळंकृत करावंसं वाटतं. ती आमच्याशी चर्चा नाही 'गोष्टी' करते. मैत्रिणींशी 'बातें' करते. लपाछपीत ती 'छुपून' बसते. तिला 'गर्मी' होऊन 'पसीना' येतो. 'चिडियाघर'मध्ये गेल्यानंतर 'शेर' तिला 'डरावना' वाटतो. 'बंदर' पाहून मजा वाटते. भिंतीवर 'चिपकली' असते. ती शाळेत नाही, 'स्कूल'मध्ये जाते. तिला 'पढायचं' असतं.\nया घुसखोरीपर्यंतही ठीक आहे, पण मराठी शब्दांनाही ती हिंदीचा आधार देऊ लागलीय. हिंदीत प्रत्येक शब्द वेगळा असतो, तिथे प्रत्यय नावाची भानगड नाहीये. त्यामुळे कन्येनेही तिच्या मराठी बोलण्यातले बरेचसे प्रत्यय उडवून लावलेत. ती गाय'ला' पोळी घालते, गायीला नाही. 'चोर'ला पकडायला पाहिजे, असं ती म्हणते. हा 'वाला' तो 'वाला' असं म्हणणारी माझी लेक 'लालवाला स्कर्ट पेहनायचाय' असं सहज म्हणून जाते.\nखरी गंमत तिचा अभ्यास घेताना होते. तिला गोष्ट तीन भाषांमध्ये सांगावी लागते. मराठी भाषांत शिकलेल्या आम्हाला तिला गोष्ट सांगताना भयंकर शाब्दिक फरफट करावी लागते. ती जाते, इंग्रजी माध्यमात. पण तिथे 'मॅम' समजावून सांगतात, ते हिंदीत. आणि आम्ही घरी बोलतो मराठीत. पण गोष्ट सांगताना तिच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आम्हाला आमच्या तोडक्यामोडक्या हिंदीचाच आधार घ्यावा लागतो. अनेक शब्द आठवावे लागतात. मराठीला पर्यायी हिंदी शब्दांचा पाठलाग करून त्यांना पकडावे लागते. कोल्हा म्हणजे की 'भेडिया' चमकादड म्हणजे वटवाघूळ, उल्लू म्हणजे घुबड हे लक्षात ठेवावं लागतं. तिला गोष्टीही खरगोश-कछुवा, चुहा- बिल्ली यांची सांगावी लागते.\nतिच्या अभ्यासात येणार्‍या शब्दांकडेही नीट लक्ष द्यावं लागतं, नाही तर आमचीच एखाद्या गाफिल क्षणी विकेट उडण्याची शक्यता असते. आम्ही अ अननसाचा शिकलो होतो. आ आईचा होता. पण तिच्या शाळेत अ अनारचा, आ 'आम'चा इ इमलीचा आणि ई 'ईख'चा( उस) असतो. तिची बाराखडीचीही गाणी आहेत. 'अम्मा आई आम लायी..' हे सुरवातीच्या शाळेतलं गाणं आता आणखी वेगळं झालंय. 'अ अनार का मीठा दान आ आम को चूसके खाना' असं झालंय. 'एडी ढोलो ऐनक ले लो, ओखली में मूसल कांड, औरत ने फिर पकडा कान' यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आधी आम्हाला समजून घेऊन तिला सांगायला लागलाय. आमच्या लहानपणीची गाणी तिला आम्ही शिकवलीय, पण ज्या गाण्यांचा पगडा तिच्यावर बसलाय अर्थातच ती हिंदी आहेत. कारण ती शाळेत घोकून घेतली जातात. 'खबडक खबडक घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा' म्हणणारी माझी कन्या आता 'लकडी की काठी काठी पे घोडा' सहजपणे म्हणून जाते. मराठीतून पोहणारी आमची मासोळी तिच्या तोंडी 'मछली जल की रानी है. जीवन उसका पानी है' अशी झालीय. 'कोरा कागद निळी शाई' म्हणणार्‍या आम्हा आई-बापांची ही लेक खेळातही हिंदी गाण्यांवर 'झुमते'. 'अटकन मटकन दही चटाकन, राजा गया दिल्ली, दिल्ली से लाया बिल्ली, बिल्ली गई लंडन' 'ओ मीनो सुपर सीनो, कच्चा धागा रेस लगाओ' ही सध्या तिची खेळातली गाणी.\nएका अरूंद पुलावर दोन बकरे आले आणि भांडता भांडता दोघांनी पलीकडे जाण्याचा उपाय शोधला ही गोष्ट ' एक सकरे पुलपर दो बकरे' अशी हिंदीत आहे. कन्या सांगत असतानाच त्याचा अर्थ कळला, पण दहावीपर्यंत हिंदी विषय असूनही 'सकरे' म्हणजे अरूंद हे समजायला मुलगी हिंदी माध्यमाच्या शाळेत जावी लागली.\nतिच्या हिंदीतले शब्दच फक्त मराठीत घुसखोरी करतात असं नाही. तर हिंदीची वाक्यरचना तिच्या मराठीत डोकावते. म्हणूनच जाईल्ले, करील्ले, खाईल्ले हे उच्चारही तिने नकळत आत्मसात केले आहेत. शिवाय 'गडबड होऊन जाईल, 'गोष्टी करून घे' 'मी तर तैय्यार झाले', अशी हिंदीच्या चालीवरची मराठी वाक्येही ती बोलून जाते.\nपण आता या सगळ्याची आम्हाला सवय झालीय. मराठीचा आग्रह आम्ही सोडलाय. तिला मराठी यायला हवं हे नक्की. पण आम्ही जसं बोलतो तसं ती कसं बोलेल दोघांची बालपणं वेगळ्या वातावरणात गेली. त्यातला फरक असा मिटवता येणार नाही याचीही कल्पना आलीय. एक मात्र नक्की तिचं हिंदी उच्चारणही अगदी इकडच्यासारखं टिपीकल होतंय. आमची मात्र हिंदीची झटापट अजूनही सुरूच आहे. हिंदी बोलताना येणारा मराठी लहेजा लपवू म्हणता लपत नाही. आणि मुलगी मात्र मावशीच्या कडेवर बसून जगाच्या खिडकीबाहेर नजर टाकतेय.\nवेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता\nएंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी\nक्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या\nशिर्डीत ५००च्या नोटांचा महापूर\nसोन्याचे दर पडले तोळा 30 हजार\nनोटांचे दुखत निधन झाले…\n13 ते 19 नोव्हेंबर 2016चे साप्ताहिक भविष्यफल\nअरुण जेटली यांची प्रेस कॉन्फ्रेंस...\nयावर अधिक वाचा :\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-house-damage-incidence-bankot-113669", "date_download": "2018-08-19T22:44:19Z", "digest": "sha1:6BEKZ6HMP5N7J2GPR6EL4ZETL54Q7DQ6", "length": 12035, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News house damage incidence in Bankot बाणकोट येथील घरांना सुरुंग स्फोटामुळे तडे | eSakal", "raw_content": "\nबाणकोट येथील घरांना सुरुंग स्फोटामुळे तडे\nगुरुवार, 3 मे 2018\nमंडणगड - बाणकोट ते बागमांडला दरम्यान सागरी महामार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या पिलरच्या कामासाठी बाणकोट व हिंमतगड किल्याचे परिसरात दगडासांठी करण्यात येणाऱ्या सुरुंग स्फोटांमुळे परिसरातील घरांना तडे जात आहेत. कूपनलिकांच्या पाणी पातळीवर परिणाम झाला. नागरिकांनी या संदर्भात तक्रारही केली.\nमंडणगड - बाणकोट ते बागमांडला दरम्यान सागरी महामार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या पिलरच्या कामासाठी बाणकोट व हिंमतगड किल्याचे परिसरात दगडासांठी करण्यात येणाऱ्या सुरुंग स्फोटांमुळे परिसरातील घरांना तडे जात आहेत. कूपनलिकांच्या पाणी पातळीवर परिणाम झाला. नागरिकांनी या संदर्भात तक्रारही केली.\nगेल्या वर्षापासून बाणकोट किल्ला येथे अनेक घरांना तडे गेले. बाणकोट किल्ला येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पुलाच्या कामासाठी वेळासकडे जाणारा जुना रस्ता वाढवण्यात येत आहे.\nपरिसरामधील काळ्या दगडाचा वापर करण्यात येतो. दगड फोडण्यासाठी सुरुंग लावल्याने बाणकोट किल्ला येथे अकबर नाडकर, मकसूद मुकादम, इब्राहिम मापकर, इजाज अनवारे, शमशोद्दीन मापकर, हमिदा मापकर, शकील मुकादम, समीर दिनवारे, अशरफ मापकर, सुलतान मापकर, जहीर मापकर, नजीर मापकर, अब्दुल्ला नाडकर, सलीम मुकादम, मदार मापकर, रफीक मापकर, फयाज अनवारे, जाविद मापकर, गयास मापकर, फरान मुकादम, मकबूल मापकर, मुझफ्फर मापकर व इलियास नाडकर यांच्या घराच्या भिंतीना तडे गेले आहेत. तक्रारीनंतर काही दिवस सुरुंग बंद झाले.\nपक्‍क्‍या आरसीसी इमारतींनाही सुरुंगाचा हादरा बसून भिंतींना तडे गेले आहेत. त्याचबरोबर अन्य एका आरसीसी इमारतीचे काम सुरू असून, त्या इमारतीलाही तडे गेले आहेत व अन्य काही घरांच्या छपरावरील पत्र्यांनाही तडे गेले आहेत.\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nबारामती - केंद्र सरकारची नोटाबंदी, जीएसटीसह सर्वोच्च न्यायालयाने दारू दुकानांबाबत केलेल्या नियमांचा फटका एका वर्षानंतर यंदा द्राक्ष उत्पादकांना...\nचिखलातून वाट काढत चिमुकले गाठतात शाळा\nउमरगा - शहराच्या मध्यवर्ती वस्तीत असलेल्या पतंगे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सतत वर्दळीचा व शाळकरी विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी सोयीच्या...\nअमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)\nअमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी...\nलासुर्णेमध्ये शेतकऱ्यांनी पंचनाम्याचे काम बंद पाडले\nवालचंदनगर (पुणे) : नव्याने होणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गालगच्या इमारत, झाडांचे पंचानामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/isl-201718-draft-to-include-200-indian-players-the-fourth-edition-of-the-indian-super-league-will-be-held-over-five-months-and-will-include-10-teams-after-the-addition-of-jamshedupr-fc-and-bengaluru/", "date_download": "2018-08-19T23:02:55Z", "digest": "sha1:V5JB3XHDPTWUBEOZEDQZRJZ7MS2GOYTN", "length": 9305, "nlines": 88, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयएसएल २०१७: २०० भारतीय फुटबॉल खेळाडूंचे उद्या ठरणार भविष्य -", "raw_content": "\nआयएसएल २०१७: २०० भारतीय फुटबॉल खेळाडूंचे उद्या ठरणार भविष्य\nआयएसएल २०१७: २०० भारतीय फुटबॉल खेळाडूंचे उद्या ठरणार भविष्य\nइंडियन सुपर लीगचा यंदाच्या मोसमात वाढ झाली असून हा चौथा मोसम पाच महिने चालणार आहे. यात दोन नवीन संघाला स्पर्धेत सामावून घेतले आहे. भारतीय फुटबॉल इतिहासात खूप जुनी असणारी आय लीग स्पर्धेतून इंडियन सुपर लीगमध्ये आलेला बेंगलुरू एफ. सी आणि जमशेदपूर एफ. सी. हे दोन नवीन इंडियन सुपर लीगमध्ये नव्याने दाखल झाले आहेत.\nस्पर्धेच्या नवीन नियमानुसार संघातील भारतीय खेळाडू ठेवण्यात आता मर्यादा येणार असून आता फुटबॉल संघ फक्त १५ ते १८ भारतीय खेळाडू संघात ठेवू शकणार आहे. तर तुम्हाला तुमच्या संघातील दोन सिनिअर खेळाडू ठेवण्याची परवानगी आहे. अंडर २१चे कमीतकमी दोन खेळाडू संघाने घडवण्यासाठी संघात कायम करायचे आहेत. जास्तीत ३ अंडर २१चे खेळाडू संघात ठेवता येतील. दिल्ली डायनॅमो आणि जमशेदपूर एफ सी संघाने अजून कोणताच खेळाडू कायम ठेवला नाही. हे संघ ड्रॅफ्टिंगच्या पुढील फेऱ्यातून संघातील खेळाडू निवडणार आहेत. ड्रॅफ्टिंगच्या तिसऱ्या फेरीपर्यंतची खेळाडूंची यादी तयार झाली आहे.\nफुटबॉल संघानी कायम केलेल्या खेळाडूंची यादी\nसिनियर खेळाडू:१देबजीत मुजामदार ,२प्रबीर दास\nअंडर २१:-अद्याप निवडला नाही\nसिनियर खेळाडू:१सुनील छेत्री, २उदांता सिंग\nअंडर २१:१ निशू कुमार,२ मॉलसवझुला\nसिनियर खेळाडू:१जेजेलाल पेखळलूवा,२करंजीत सिंग\nअंडर २१:१जेरीलाल रिझुवाना,२अनिरुद्ध थापा\nसिनियर खेळाडू:-अद्याप निवडला नाही.\nअंडर २१:-अद्याप निवडला नाही.\nसिनियर खेळाडू: १लक्ष्मीकांत कट्टीमनी, २मंदार राव देसाई\nअंडर २१:अद्याप निवडला नाही.\nएफ सी पुणे सिटी\nसिनियर खेळाडू: १सि.के. विनीत,२संदेश झिंगन\nमुंबई सिटी एफ सी\nसिनियर खेळाडू:१अमरिंदर सिंग२, शेहनाज सिंग\nअंडर २१:अद्याप निवडला नाही.\nसिनियर खेळाडू:१ टी.पी रेहनेश ,रोलिंग बार्जेस\nअंडर २१:अद्याप निवडला नाही.\nसिनियर खेळाडू:अद्याप निवडला नाही.\nअंडर २१:अद्याप निवडला नाही.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/09/ca25and26sept2017.html", "date_download": "2018-08-19T23:06:12Z", "digest": "sha1:PBV5EG5JQIHT76MQPPRYHZBSMVCK2FZQ", "length": 19372, "nlines": 129, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २५ व २६ सप्टेंबर २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २५ व २६ सप्टेंबर २०१७\nचालू घडामोडी २५ व २६ सप्टेंबर २०१७\nज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे निधन\nपत्रकारिता आणि साहित्याच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे आज (सोमवार) पहाटे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. साधू यांच्या अखेरच्या इच्छेनुसार जेजे रुग्णालयात देहदान करण्यात येणार आहे\nअरुण साधू यांनी केसरी, माणूस, इंडियन एक्स्प्रेस अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांतून पत्रकारिता केली होती. सहा वर्षे ते पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते.\n८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मानही त्यांना मिळाला होता. साधू यांनी झिपर्‍या, तडजोड, त्रिशंकू, बहिष्कृत, मुखवटा, मुंबई दिनांक, विप्लवा, शापित, शुभमंगल, शोधयात्रा, सिंहासन, स्फोट या कादंबऱ्या लिहिल्या\nअणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात भारत तिसर्‍या क्रमांकावर\n'वर्ल्ड न्यूक्लियर इंडस्ट्री स्टेटस रीपोर्ट २०१७' अहवालानुसार, अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात भारत ६ अणुभट्ट्यासह जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे. चीन हा या यादीत २० अणुभट्ट्यासह प्रथम क्रमांकावर आहे\n२०१६ साली जागतिक स्तरावर अणुऊर्जेत १.४% ने वाढ झाली आणि वीज निर्मितीमध्ये अणुऊर्जेचा वाटा १०.५% होता. तसेच जागतिक स्तरावर पवन ऊर्जा उत्पादन १६% आणि सौर ऊर्जा ३०% पर्यंत वाढले. जागतिक नविकरणीय ऊर्जा निर्मिती क्षमता ६२% एवढी आहे.\nमॅराडोना लिखित 'टच्ड बाय गॉड: हाऊ वी वोन द मेक्सिको 86 वर्ल्ड कप' पुस्तक प्रकाशित\nफूटबॉलपटू दिएगो आर्मंडो मॅराडोना आणि डॅनियल आकुर्ची यांनी लिहिलेले 'टच्ड बाय गॉड: हाऊ वी वोन द मेक्सिको 86 वर्ल्ड कप' पुस्तक प्रकाशित झाले. पेंग्विन बुक्स हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.\nअर्जेंटिनाचा मॅराडोना हा इतिहासातला सर्वांत श्रेष्ठ फूटबॉलपटूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने अर्जेंटिना राष्ट्रीय संघ, अर्जेंटिना जूनियर्स, बोका, बार्सिलोना, नॅपल्ज़, सेविले, आणि नेवेल्स ओल्ड बॉइज या संघांकरिता खेळले होते.\nडॅनियल आकुर्ची हा अर्जेंटिनामध्ये फुटबॉल सामान्यांवर लिहिणारा एक पत्रकार आहे.\nपंतप्रधानांच्या हस्ते 'सर्वांसाठी वीज' योजनेच्या शुभारंभ\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ सप्टेंबर २०१७ रोजी 'सर्वांसाठी वीज (Power for all)' योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेला 'सौभाग्य' योजना म्हणून ओळखले जाईल आणि ज्यामधून ट्रान्सफॉर्मर, मीटर आणि तारा अश्या उपकरणांवर अनुदान प्रदान केले जाणार.\nया योजनेच्या माध्यमातून डिसेंबर २०१७ च्या अखेरपर्यंत सर्व गावांचे विद्युतीकरण करून सर्व ग्रामीण कुटुंबांना वीज उपलब्ध करून दिले जाण्याचे अपेक्षित आहे.\nयाशिवाय, राजीव गांधी उर्जा भवन हे नाव बदलून दीनदयाल उपाध्याय उर्जा भवन या नावाने ONGC च्या नवीन कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.\n२०००-२०१५ दरम्यान भारतात बालमृत्यू दरात घट\nवैद्यकीय क्षेत्रातले नियतकालिक 'लॅन्सेट' ने नवजातांच्या मृत्युदरासंदर्भात त्यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालासाठी विशिष्ट कारणांस्तव नवजात (१ महिन्याहून कमी वयाचे) आणि १-५९ महिन्यांच्या वयोमर्यादेत मृत्यूदराचे सर्वेक्षण केले गेले.\nसर्वेक्षणानुसार, सन २००० ते सन २०१५ या काळात भारतात बालमृत्यू दरात प्रचंड घट झाल्याचे दिसून आले आहे.\nभारतात नवजातांच्या मृत्युदरात वार्षिक सरासरी ३.४% आणि १-५९ महिन्यांच्या वयोमर्यादेत मृत्यूदरात ५.९% इतकी घट नोंदवली गेले. २००५ सालापासून प्रथमच या स्वरुपात घट दिसून आलेली आहे, ज्यामुळे २०००-२००५ च्या परिणामांच्या तुलनेत एक दशलक्षापेक्षा अधिक बालमृत्यू टळलेले आहेत.\nमेरी कोम IOC अॅथलिट्स फोरम येथील AIBA प्रतिनिधी\nभारतीय महिला मुष्टियोद्धा मेरी कोम ही आगामी IOC अॅथलिट्स फोरमसाठी आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध महामंडळ (AIBA) प्रतिनिधी म्हणून निवडण्यात येणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.\n११ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर २०१७ या काळात स्वीत्झर्लंडच्या लॉसेनमध्ये इंटरनॅशनल ऑलम्पिक कमिटी (IOC) अॅथलिट्स फोरमची ८ वी बैठक आयोजित करण्यात आली आहे.\nआंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध महामंडळ (AIBA) ही मुष्टियुद्ध या क्रीडाप्रकारासाठी एक क्रीडा संघटना आहे, जी जगभरात मुष्टियुद्ध सामने आयोजित करते आणि जागतिक आणि अधीनस्थ विजेतेपद बहाल करते.\nAIBA ची स्थापना १९४६ साली करण्यात आली. याचे मुख्यालय स्वीत्झर्लंडच्या लॉसेन शहरात आहे.\nजर्मनीची सूत्रे पुन्हा मर्केल यांच्याकडेच\nजर्मनीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानानंतर विद्यमान चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्यावरच नागरिकांनी विश्‍वास दर्शविल्याचे स्पष्ट झाले आहे. चॅन्सलरपदाचा मर्केल यांचा हा चौथा कार्यकाल असणार आहे.\nमर्केल यांच्या ख्रिश्‍चन डेमोक्रॅट पक्षाला सर्वाधिक ३२ टक्‍क्‍यांहून अधिक मते मिळाली आहेत.\nउत्तर कोरियानंतर आता इराणने अमेरिकेला आव्हान दिले असून इराणने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली. हे क्षेपणास्त्र दोन हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदू शकते.\nअमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही इराणने क्षेपणास्त्राची चाचणी केल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. इराणने नियमाला अनुसरुनच क्षेपणास्त्र चाचणी केल्याचा दावा केला आहे. तर इराणने अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी केला असा अमेरिकेचा दावा आहे.\nजुलै २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचे पाच कायम सदस्य, युरोपियन युनियन आणि इराण यांच्यात अणुप्रश्नाविषयी सर्वसहमती झाली होती. यानंतर इराणवरील आर्थिक आणि राजकीय बंधने उठवण्यात आली होती.\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच इराणवर निर्बंध घालणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी केली होती. यानुसार इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात मदत करणारे आणि या क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी आर्थिक हितसंबंध असलेल्यांना आर्थिक दंड ठोठावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला होता\nअण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस २६ सप्टेंबर\nदरवर्षी २६ सप्टेंबरला जगभरात 'अण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस ' (International Day for the Total Elimination of Nuclear Weapons) पाळला जातो. हा दिवस जगाला अण्वस्त्रापासून मुक्त करण्यासाठी समर्पित आहे, हे की संयुक्त राष्ट्रसंघाचे खूप जुने उद्दिष्ट आहे.\n१९७८ साली, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने आपल्या प्रथम विशेष सत्रात पुष्टी केली की अण्वस्त्राच्या निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य आहे. १९७५ सालापासून, न्यूक्लियर नॉन-प्रोलीफरेशन ट्रिटी (NPT) हा जवळपास प्रत्येक आढावा बैठकीचा एक प्रमुख विषय आहे.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2012/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-112110100001_1.htm", "date_download": "2018-08-19T23:38:52Z", "digest": "sha1:A7IUM4ANVXKGZHEXIS3TQAQLSK2JWDSW", "length": 20760, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नोव्हेंबर महिन्यातील तुमचे भविष्य | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनोव्हेंबर महिन्यातील तुमचे भविष्य\nमेष (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ)\nया महिन्यात सर्वकाही मध्यम राहील. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या वातावरण अनुकूल नसेल. तुम्ही मानसिक दृष्ट्या त्रस्त राहाल. आप्तजनांकडून वाईट बातमी कळू शकेल. ज्याची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण तुमचा दरवाजा ठोठावणारच आहे. जुन्या कोर्ट-खटल्यांपासून सुटका मिळेल. वेळॆचा योग्य वापर करा. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. स्वाध्यायात आवड वाढेल, व्यापार चालेल.\nमिथुन (का, कि, कु, घ, ड., छ, खे, खो, हा)\nही वेळ निव्वळ योजना आखण्याची नाही तर त्यावर अंमलबजावणी करण्याची आहे. अचानक एखाद्या दूरवरच्या प्रवासाला जाऊ शकता. जीवनात नवा आनंद प्राप्त होणारच आहे, खुल्या मनाने त्याचे स्वागत करा. एकाग्रचित्ताने काम करा, यश नक्की मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुठेतरी बाहेर फिरायलाही जाऊ शकाल. शत्रू तुमचे नुकसान करण्यासाठी टपून बसले आहेत, सावध राहा. परिवारात नवा आनंद येणार आहे. एकुणच हा महिना चांगलेच फळ देईल.\nकर्क ( ही, ह, हे, हो, डा, डी, डू, डे, डो)\nमहिन्याची सुरुवात कष्टप्रद होईल, पण १५ तारखेनंतर आर्थिक बाजूत सुधार होण्याची चिन्हे आहेत. पण शारीरिकदृष्ट्या उदर आणि गुडघ्याच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो. आप्तजनांची साथ तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देत राहील. अपत्य-प्राप्तीचे सुख मिळण्याचे संकेत आहेत. जुन्या मित्रांच्या भेटी तुम्हाला साहाय्यकारी ठरतील. शत्रू शांत असतील. सर्व काही सामान्य राहील. उगीचच इथे-तिथे भटकणे टाळा. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा. चढ-उताराच्या दृष्टीने या महिन्याचा उत्तरार्ध ठीक असेल. अडलेली कामे पूर्ण होण्याची वेळ जवळ आली अहे.\nसिंह (मा, मी, मू, मो, टा, टी, टू, टे)\nमानसिक शांती लाभेल. तणाव पुरेशा प्रमाणात कमी होऊ शकेल. चित्त शांत राहील. अपत्याकडून शुभ बातमी कळेल. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा, त्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल. परिवारात आपला सम्मान वाढेल. तुमच्या बोलण्याला वजन येईल. आपल्या रचनात्मकतेचे कौतूक होईल. भौतिक साधनांवर पैसे खर्च होतील. मित्रांचे सहकार्य आपल्या जीवनाच्या गाडीला गतिमान करेल. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थी वर्गाला लाभ होईल. नोकरीत पुढे जाण्याची आशा आहे. आरोग्याप्रती सजग राहा.\nकन्या (टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो)\nकोणीतरी जवळचा व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकतो. नोकरीत जागाबदल होण्याचे योग आहेत. वैवाहिक संबंधांमध्ये कटुता येऊ शकते. जोडीदाराच्या प्रती उदार धोरण ठेऊन वागा. तुमचा राग बनत्या गोष्टी बिघडवू शकतो. मद्यसेवनापासून दूर राहा, हे तुमच्यासाठी हितकारक आहे. अडकलेले धन परत मिळेल. कोर्ट-कचेरीची प्रकरणे सुरळीत होतील. आनंदात वाढ होईल. मुलांच्या बाजूने काही तरी त्रास होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची तब्येत चिंताजनक असेल.\nतूळ (रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते)\nव्यापारी वर्गासाठी हा महिना फारच लाभदायक आहे. नशीब आपल्यासोबत आहे, पण बेपर्वाई आपल्याला फार मोठी हानी पोहोचवू शकते. खाजगी संबंधांच्या मदतीने मिळकतीचे नवे स्त्रोत उपलब्ध होतील. महिला आणि वृद्धांना सांधेदुखीचा त्रास सोसावा लागू शकतो. लक्षात ठेवा क्रोध तुमचे नुकसानच करतो. तुमच्या वाणीला नियंत्रणात ठेवा. तुमच्या कुठल्यातरी गोष्टीवर तुमचा जोडीदार नाराज होऊ शकतो. कुठल्यातरी दुर्घटनेची शक्यता तयार होत आहे, यामुळे अतिरिक्त सावधानी बाळगा.\nवृश्चिक (ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू)\nअडलेली कामे होतील. खूप दिवसांपासून तुम्ही बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरवत आहात, तो पूर्ण होईल. कोणीतरी तुमच्यावर खोटा आरोप लावण्याची संधी शोधत आहे., सावधान राहा. अधिकारी लोकांशी चांगले संबंध राहतील, जे तुम्हाला दीर्घकालीन लाभ देतील. मन अशांत राहील. विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल वेळ. मनासारखी स्थळं न मिळाल्याने निराशा राहील. वडील आणि भावाशी वाद होतील. वाहन चालवताना अति-दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. मद्यपान करताना संयम ठेवा.\nधनु (ये, यो, भ, भी, भू, धा, फा, ढा, भे)\nशत्रू तुमचे अहित करण्याची संधी शोधत आहे, सावधान राहा. तुमच्या जुन्या अनुभवांपासून शिकून जीवनात मार्गक्रमण करा. स्वत:वर विश्वास ठेवा हीच यशाची शिडी आहे. घरात मांगलिक कार्ये होऊ शकतात. आई-वडील आणि वृद्धांचा आशीर्वाद घेऊन नवे काम सुरू करा. आळशीपणा दारिद्रयाचे दुसरे नाव आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. तुमचे चालढकलीचे वागणे तुमचे यश रोखू शकते. अधिकारीही तुमच्या या वागण्याने नाराज होऊ शकतात, वाहन वगैरे चालवताना सावधानी बाळगा. कोणा वृद्धाचा अपमान करु नका.\nमकर (भो, जा, जी, खी, खू, खे, गो, गा, गी)\nतुम्ही जर तुमचा राग नियंत्रित करु शकलात, तर सर्व काही तुमच्या नियंत्रणात आहे. तुमचे शत्रू तुमच्या याच रागाचा फायदा घेऊ शकतील.लक्ष्य निर्धारीत करून मेहनतीने ते प्राप्त करण्यासाठी झटा, यश नक्की मिळेल. ही वेळ एखाद्या धडयासारखी आहे. कठीण वेळ आहे आणि याच वेळी तुम्हाला समजेल की कोण तुमचा किती मित्र आहे. मानसिक तणाव तर असेल, पण ईश्वर- नामस्मरणाने शांती मिळेल. महिनाअखेरच्या आठवडयात परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. धीर ठेवा तोच आपल्याला स्थिर ठेवेल.\nकुंभ (गू, गे, गो, सा, सि, सु, से, सो, द)\nप्रवासाच्या नियमांचे पालन करा वेगाने वाहन चालवणे साहसाचे द्योतक नाही, ही गोष्ट लक्षात असू द्या. गुंतवणुकीसाठी उत्तम वेळ आहे. सोन्याच्या खरेदीने भविष्यात फायदा होईल. आपल्या योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मार्मिक वेळ आहे. उधार देऊ नका आणि घेऊही नका. मानसिकरीत्या सुदृढता जाणवेल. पैसे येण्याचे नवे मार्ग खुलतील. आरोग्याच्या भल्यासाठी बाहेर खाणे टाळा. सुर्योपासेनचा लाभ होईल.\nमीन (दी, दू, थ, झ, य, दे, दो, ची)\nतुमच्या जीवनात अचानक बदल येतील. महिन्याच्या मध्यापर्यंत तुमचे नशीब पूर्णपणे तुमची साथ देईल. या दरम्यान भाग्य तुमचा दरवाजा ठोठावेल पण संधीचा फायदा घेणे तुमच्या हातात आहे. जोडीदाराचे वागणे तुमच्यासाठी सुखद असेल. कार्य प्रगतीवर राहतील. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडयात काही त्रास होऊ शकतो. जोडीदारासोबत तणाव होऊ शकतो. पण संयमाने वागल्यास तुम्ही प्रकरण सांभाळू शकता. मुलांच्या बाजूने काही समस्यांचा सामना करावा लागेल.\nसाप्ताहिक भविष्यफल 14 ते 20 ऑक्टोबर\nऑक्टोबर महिन्यातील राशी भविष्य\nयावर अधिक वाचा :\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/04/ca14and15Aprl2017.html", "date_download": "2018-08-19T23:04:00Z", "digest": "sha1:3ZTKIBWPYCEPDWBIOOW62WZV4XZDWQ52", "length": 18184, "nlines": 124, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १४ व १५ एप्रिल २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी १४ व १५ एप्रिल २०१७\nचालू घडामोडी १४ व १५ एप्रिल २०१७\nमहाराष्ट्रातील १२ अधिकारी झाले IAS\nमहाराष्ट्र राज्याच्या सेवेत कार्यरत असलेल्या १२ अधिकाऱ्यांची 'भारतीय प्रशासकीय सेवे'त (आयएएस) पदोन्नती झाली आहे. केंद्र सरकारच्या 'पर्सोनल ऍण्ड ट्रेनिंग' विभागाने नुकताच आदेश जारी करून या नियुक्‍त्या जाहीर केल्या आहेत.\nमहाराष्ट्र प्रशासकीय सेवेत ठराविक वर्षे नोकरी केलेल्या व उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाऱ्यांना आयएएस पदावर पदोन्नती दिली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या सेवेतील पात्र अधिकाऱ्यांच्या आयएएस पदोन्नतींना कमालीचा विलंब झाला आहे.\nपदोन्नती झाल्याने या अधिकाऱ्यांची आता राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), सहआयुक्त, आयुक्त अशा आयएएस अधिकाऱ्यांसाठी असलेल्या पदांवर नियुक्ती होईल.\nGST विधेयकावर उमटली राष्ट्रपतींची मोहर\nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नुकतीच वस्तू आणि सेवा कर विधेयकांना (GST) मंजुरी दिली आहे. लोकसभा आणि राज्यसभेने मंजुरी दिल्यानंतर आज (गुरुवार) राष्ट्रपतींनी GST विधेयकावर स्वाक्षरी केली आहे.\nGST विधेयकाला २९ मार्च रोजी लोकसभेत तर ६ एप्रिलला मंजुरी देण्यात आली होती. राष्ट्रपतींनी 'GST'च्या समन्वित, केंद्रीय, राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठीच्या चार वित्त विधेयकांना मंजुरी दिली आहे.\nराष्ट्रपतींनी GST विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर आता १ जुलैपासून देशभरात GST लागू करण्याचा केंद्र सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे.\nGSTमुळे देशभरात एकसमान करप्रणाली तयार होईल आणि त्यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता येणार असल्याचा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. वस्तु व सेवा करामुळे (GST) करचुकवेगिरी कठीण होण्याबरोबरच वस्तु व सेवा स्वस्त होतील.\nसध्या भारतातील करव्यवस्था गुंतागुंतीची आहे. मात्र आता GSTमुळे जटिल करव्यवस्था सोपी व सुटसुटीत होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 'GST' कायदा लागू झाल्यावर केंद्रीय व राज्य अबकारी कर, सेवाकर, 'व्हॅट' व इतर करांच्या जंजाळातून जनतेची मुक्तता होणार आहे.\nमहिला सुरक्षिततेसाठी हरियानामध्ये 'ऑपरेशन दुर्गा'\nमहिलांच्या सुरक्षिततेसाठी हरियाना सरकारने महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'ऑपरेशन दुर्गा' ही मोहिम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत पोलिसांनी आतापर्यंत ७२ जणांना ताब्यात घेतले आहे.\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांची छेडछाड करणाऱ्या रोमिओंविरूद्ध कारवाईची मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेतून प्रेरित होऊन इतर काही राज्यांतही महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.\nहरियाणामध्ये 'ऑपरेशन दुर्गा' मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत पोलिसांनी २४ भरारी पथकांची स्थापना केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात महिलांची छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.\nभारतात ‘बीबीसी’वर अभयारण्यात पाच वर्षांची बंदी\nकाझीरंगा अभयारण्याची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनवर (बीबीसी) भारताकडून १० एप्रिल २०१७ पासून पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने घातलेल्या या बंदीमुळे आता बीबीसीला पुढील पाच वर्षे भारतामधील राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करता येणार नाही.\nकाही दिवसांपूर्वी बीबीसीकडून प्रदर्शित करण्यात आलेल्या एका माहितीपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिष्ठेची न भरुन येणारी हानी झाल्याचे सरकारने म्हटले आहे.\nफेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने ( एनटीसीए) काझीरंगा अभयारण्यातील परिस्थितीचे चुकीचे पद्धतीने वार्तांकन केल्याप्रकरणी बीबीसीचे दक्षिण आशियातील प्रतिनिधी जस्टीन रॉवलाट यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच बीबीसीवर बंदी टाकण्याची शिफारसही केली होती.\nबीबीसीकडून तयार करण्यात आलेल्या या माहितीपटात काझीरंगा अभयारण्यातील शिकार रोखण्यासासंदर्भातील धोरणाविषयी भाष्य करण्यात आले होते.\n२७ फेब्रुवारीला एनटीसीएने आसाममधील सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या प्रमुखांना बीबीसीला कोणत्याही प्रकारच्या चित्रीकरणासाठी परवानगी न देण्याचे आदेशही दिले होते. केंद्रीय वनमंत्रालयाने एनटीसीएचा हा निर्णय उचलून धरला असून त्यानुसार १० एप्रिलपासून बीबीसीला देशभरातील कोणत्याही राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यांमध्ये चित्रीकरण करता येणार नाही.\nसाक्षी मलिक, दीपा कर्माकरला पद्मश्री प्रदान\nप्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारांचे आज (गुरुवार) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. ऑलिंपिक पदक विजेती साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांच्यासह ७५ जणांना पद्मश्री देण्यात आला.\nराष्ट्रपती भवनात आज हा पुरस्कार सोहळा पार पडला. जानेवारीमध्ये या पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली होती. पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री असे ८९ जणांना पुरस्कार घोषित करण्यात आले होते. यात १९ महिला आणि ७०पुरुषांचा समावेश होता.\nहुलकावणी देणारा नेपच्यूनसारखा ग्रह सापडला\nनेपच्यूनच्या आकाराचा हरवलेला ग्रह खगोलशास्त्रज्ञांना पृथ्वीपासून तीन हजार प्रकाशवर्षे अंतरावर सापडला आहे.\nनवीन ग्रहाचे नाव केप्लर १५० एफ असे असून त्याच्याकडे गेली अनेक वर्षे कुणाचे लक्ष गेले नव्हते, असे येल विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले.\nसंगणक अलगॉरिथमच्या मदतीने अनेक बाह्य़ग्रहांचा शोध लागला असून त्यात या ग्रहाचा समावेश आहे.\nकाहीवेळा संगणकात काही गोष्टी दृष्टोत्पत्तीस येत नसत, त्यातून केप्लर १५० या ग्रहप्रणालीचा शोध लागला. हा ग्रह त्याच्या ताऱ्यापासून सूर्यापासून पृथ्वीचे जेवढे अंतर आहे त्यापेक्षा दूर आहे.\nकेप्लर १५० एफ या ग्रहाला त्याच्या ताऱ्याभोवती फिरण्यास ६३७ दिवस लागतात. पाच किंवा आणखी ग्रहांच्या प्रणालीत एवढी लांब कक्षा कुणाचीच नाही. केप्लर मोहिमेत चार ग्रह सापडले असून त्यात केप्लर १५० बी, सी,डी व इ यांचा समावेश आहे. त्यांच्या कक्षा मात्र ताऱ्याच्या जवळ आहेत.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-08-19T23:04:09Z", "digest": "sha1:YCYAGNONIPC53ZKNV72CYNRWNWHKP7IC", "length": 24153, "nlines": 192, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:विकिप्रकल्प इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nसर्वसाधारण माहिती (संपादन · बदल)\nटिप्पण्या हवे असलेले लेख\n१ रोमन सम्राटांच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण करणे\n२.१ प्रस्ताव मांडतेवेळी रोमन सम्राट या वर्गातील पानांची आशयघनता\n२.२ आंतरविकि दुव्यांचे विकिडाटात विलनीकरणानंतरची आशयघनता\n३ प्रकल्प पूर्ण झाल्यावर रोमन सम्राट या वर्गातील पानांची आशयघनता\nरोमन सम्राटांच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण करणे[संपादन]\nउद्दिष्ट: वर्ग:रोमन सम्राट वर्गातील रोमन सम्राटांविषयीच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण. यात ढोबळ मानाने खालील निकष पुरे करायचे आहेत :\nरोमन सम्राटाचे नाव, जन्म, मृत्यू, कारकिर्दीचा कालावधी याची माहिती नोंदवणे\nरोमन सम्राटाचे चित्र लेखात जडवणे.\nरोमन सम्राटाविषयीच्या लेखात किमान एक संदर्भ देणे.\nरोमन सम्राटाच्या लेखात किमान एक बाह्य दुवा नोंदवणे.\nरोमन सम्राटाच्या कारकिर्दीतल्या एखाद्या/मोजक्या महत्त्वपूर्ण घटनांबद्दल उल्लेख.\nप्रस्ताव मांडणारा/री सदस्य: संतोष दहिवळ (चर्चा | योगदान)\nकाम सुरू झाल्याचा दिनांक: २५ मार्च , इ.स. २०१२.\nकालावधी: किमान एक वर्ष (अन्य सदस्य जोडले गेल्यास), कमाल दोन वर्षे (फक्त प्रस्ताव मांडणार्‍या सदस्याचे योगदान असल्यास)\nकाम पूर्ण झाल्याचा दिनांक:\nप्रस्ताव मांडतेवेळी रोमन सम्राट या वर्गातील पानांची आशयघनता[संपादन]\nरोमन सम्राटांच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण करणे हा प्रस्ताव मांडतेवेळी रोमन सम्राट या वर्गात एकूण ४४ पाने होती व त्यांची एकूण आशयघनता (+८४,३८५) (+२६७५९) इतकी होती. प्रस्ताव मांडतेवेळी या पानात झालेला शेवटचा बदल हा खाली स्वतंत्रपणे बदलाची वेळ, बदलाचा दिनांक, बदल कोणी केला, आणि पानाची आशयघनता या क्रमाने नोंदवलेला आहे.\nअँटोनियस पायस - २१:३७, २२ मे २०११‎ Luckas-bot . . (१,७४६ बाइट)\nऑगस्टस - ०९:०७, २३ मार्च २०१२‎ EmausBot . . (३,१७७ बाइट)\nऑरेलियन - ०२:३५, २९ डिसेंबर २०११‎ Luckas-bot . . (१,४०१ बाइट)\nकालिगुला - ०६:०५, १० फेब्रुवारी २०१२‎ EmausBot . . (४,००० बाइट)\nकॉन्स्टन्टाईन पहिला, रोमन सम्राट - ०२:०१, ७ ऑक्टोबर २०११‎ HerculeBot . . (३,१३८ बाइट)\nकॉन्स्टान्शियस क्लोरस, रोमन सम्राट - ००:१७, २१ जानेवारी २०१२‎ Luckas-bot . . (१,८८८ बाइट)\nकॉन्स्टान्शियस दुसरा, रोमन सम्राट - १३:१७, ४ मार्च २०१२‎ HiW-Bot . . (१,६७७ बाइट)\nकॉन्स्टान्स - २०:४९, १८ जानेवारी २०१२‎ EmausBot . . (२,९३४ बाइट)\nकोमॉडस - ००:४५, १५ जून २०११‎ Luckas-bot . . (१,०२२ बाइट)\nक्लॉडियस - ०२:३१, २८ डिसेंबर २०११‎ निनावी . . (४,५१० बाइट)\nगॅल्बा - ००:२०, २६ जानेवारी २०१२‎ Luckas-bot . . (१,७४८ बाइट)\nजुलियस सीझर - २२:३४, १६ फेब्रुवारी २०१२‎ JackieBot . . (४,४८५ बाइट)\nजोव्हियन - १२:२६, ११ ऑगस्ट २०११‎ FoxBot . . (१,००९ बाइट)\nज्युलियन, रोमन सम्राट - ०४:५३, १२ फेब्रुवारी २०१२‎ MastiBot . . (१,६०१ बाइट)\nटायटस - ०९:४१, २४ जानेवारी २०१२‎ EmausBot . . (३,७३९ बाइट)\nट्राजान - ०२:२०, २८ डिसेंबर २०११‎ निनावी . . (३,१३३ बाइट)\nडोमिशियन - १५:०५, १७ जानेवारी २०१२‎ Luckas-bot . . (२,४५४ बाइट)\nतिबेरियस - १४:५७, १८ डिसेंबर २०११‎ WikitanvirBot . . (२,८२८ बाइट)\nथियोडोसियस पहिला - १०:१९, २७ फेब्रुवारी २०१२‎ EmausBot . . (२,३०१ बाइट)\nनर्व्हा - १९:०३, १७ डिसेंबर २०११‎ KamikazeBot . . (३,०६१ बाइट)\nनीरो - ०६:४३, २६ डिसेंबर २०११‎ WikitanvirBot . . (१,४१० बाइट)\nनेपोटियानस - १२:३२, १७ मे २०११‎ WikitanvirBot . . (३९१ बाइट)\nपर्टिनॅक्स - ०२:०७, २४ जुलै २०११‎ FoxBot . . (१,२५८ बाइट)\nपेट्रोनियस मॅक्सिमस - ०६:३२, १८ डिसेंबर २०११‎ EmausBot . . (१,०४० बाइट)\nफ्लाव्हियस ऑनरियस - २०:२७, ९ मार्च २०१२‎ EmausBot . . (१,३८८ बाइट)\nफ्लाव्हियस व्हॅलेरियस सेव्हेरस - १७:४९, २१ मार्च २०१२‎ GedawyBot . . (१,१६७ बाइट)\nमाजोरियन - ०२:१५, ७ ऑगस्ट २०११‎ EmausBot . . (७७१ बाइट)\nमार्कस ऑरेलियस - १०:३७, २१ मार्च २०१२‎ EmausBot . . (२,३८८ बाइट)\nमार्कस साल्व्हियस ओथो - १७:१५, १ ऑक्टोबर २०११‎ Amirobot . . (१,६०३ बाइट)\nमार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस - १८:१५, १ जुलै २०११‎ Luckas-bot . . (१,३८४ बाइट)\nमॅक्झेंटियस - १९:३२, २९ सप्टेंबर २०११‎ Luckas-bot . . (१,००० बाइट)\nमॅक्रिनस - ०७:०३, ३ जानेवारी २०११‎ Xqbot . . (९८३ बाइट)\nमॅक्सिमिनस - १५:२४, २८ ऑगस्ट २०११‎ EmausBot . . (१,०७४ बाइट)\nरोमन सम्राट - ०९:२१, १५ मार्च २०१२‎ Luckas-bot . . (८०९ बाइट)\nलिसिनियस - २३:०४, २६ जानेवारी २०११‎ WikitanvirBot . . (९४९ बाइट)\nलुसियस व्हेरस - १३:५२, १३ मार्च २०१२‎ GedawyBot . . (१,११३ बाइट)\nव्हिटेलियस - १६:००, २४ डिसेंबर २०११‎ Luckas-bot . . (१,६१७ बाइट)\nव्हॅलेंटिनियन पहिला - १५:२०, २५ मार्च २०१२‎ Luckas-bot . . (१,७४३ बाइट)\nव्हॅलेंटिनियन तिसरा - ०७:२८, १२ जून २०११‎ EmausBot . . (१,९६० बाइट)\nव्हॅलेन्स - ००:०२, ८ जानेवारी २०१२‎ अभय नातू . . (१,०३१ बाइट)\nव्हेस्पासियन - १७:२५, २८ फेब्रुवारी २०१२‎ EmausBot . . (२,५४३ बाइट)\nसेप्टिमियस सेव्हेरस - १४:०२, १० फेब्रुवारी २०१२‎ Ptbotgourou . . (१,६९७ बाइट)\nहेड्रियान - १५:१४, १२ मार्च २०१२‎ Vagobot . . (१,४९० बाइट)\nआंतरविकि दुव्यांचे विकिडाटात विलनीकरणानंतरची आशयघनता[संपादन]\nप्रस्ताव कालावधीत आंतरविकि दुव्यांचे विकिडाटावर विलिनीकरण झाल्याने या पानांची आशयघनता (-५७६२६) कमी झाल्याने प्रस्ताव मांडतेवेळीची आशयघनता (+२६७५९) इतकी झालेली आहे. विकिडाटावरील विलिनीकरणाच्यावेळी या पानांची कमी झालेली आशयघनता खाली स्वतंत्रपणे कमी केल्याची वेळ, कमी केल्याचा दिनांक, कमी कोणी केली, आणि पानांची आशयघनता किती बाईट्सने कमी झाली क्रमाने नोंदवलेली आहे.\nअँटोनियस पायस - ०४:०४, ६ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,६६०)\nऑगस्टस - १२:२३, १० मार्च २०१३‎ संतोष दहिवळ ‎(-२,९१९)‎\nऑरेलियन - १३:२१, ६ एप्रिल २०१३ EmausBot (-१,३४३)\nकालिगुला - १४:५०, ६ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,४८४)\nकॉन्स्टन्टाईन पहिला, रोमन सम्राट - १२:३०, १० मार्च २०१३‎ संतोष दहिवळ (-३,०८६)\nकॉन्स्टान्शियस क्लोरस, रोमन सम्राट - १५:०४, ६ एप्रिल २०१३ EmausBot (-१,७३९)\nकॉन्स्टान्शियस दुसरा, रोमन सम्राट - १५:०४, ६ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,३९०)‎\nकॉन्स्टान्स - १५:०४, ६ एप्रिल २०१३‎ EmausBot (-८८१)\nकोमॉडस - १५:१५, ६ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,०१५)\nक्लॉडियस - १५:३८, ६ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,४५२)\nगॅल्बा - १६:१६, ६ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,०५२)\nजुलियस सीझर - १२:२८, १० मार्च २०१३‎ संतोष दहिवळ (-३,४३०)‎\nजोव्हियन - १८:२०, ६ एप्रिल २०१३‎ EmausBot (-८८३)\nज्युलियन, रोमन सम्राट - १८:२६, ६ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,४८०)\nटायटस - १८:४१, ६ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,४०३)‎\nट्राजान - १८:५५, ६ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,३६९)\nडोमिशियन - १९:२९, ६ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,३७२)\nतिबेरियस - १८:४२, ६ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,५२४)\nथियोडोसियस पहिला - २०:०३, ६ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,६२५)\nनर्व्हा - ०४:३२, १५ एप्रिल २०१३‎ Addbot (-९६७)\nनीरो - ०७:२८, १५ एप्रिल २०१३‎ Addbot (-१,२४५)\nनेपोटियानस - २१:२९, ६ एप्रिल २०१३‎ EmausBot (-३३३)‎\nपर्टिनॅक्स - २१:५७, ६ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,१३७)\nपेट्रोनियस मॅक्सिमस - २२:३८, ६ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,०३२)\nफ्लाव्हियस ऑनरियस - २३:५२, ६ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,३०१)‎\nफ्लाव्हियस व्हॅलेरियस सेव्हेरस - २३:५२, ६ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,१३८)\nमाजोरियन - ०२:००, ७ एप्रिल २०१३‎ EmausBot (-६९८)\nमार्कस ऑरेलियस - ०२:१५, ७ एप्रिल २०१३‎ EmausBot (-२,०६३)\nमार्कस साल्व्हियस ओथो - ०२:१५, ७ एप्रिल २०१३‎ EmausBot (-९९४)\nमार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस - ०२:१५, ७ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,४२०)\nमॅक्झेंटियस - ०२:५१, ७ एप्रिल २०१३‎ EmausBot (-९५८)\nमॅक्रिनस - ०२:५१, ७ एप्रिल २०१३‎ EmausBot (-९३६)\nमॅक्सिमिनस - ०२:५२, ७ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,०२६)‎\nरोमन सम्राट - ०५:०८, ७ एप्रिल २०१३‎ EmausBot (-७५७)\nलिसिनियस - ०५:३५, ७ एप्रिल २०१३‎ EmausBot (-८९०)‎\nलुसियस व्हेरस - ०५:४३, ७ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,०५८)\nव्हिटेलियस - ०७:०२, ७ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,१७५)\nव्हॅलेंटिनियन पहिला - ०७:०६, ७ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,२५८)\nव्हॅलेंटिनियन तिसरा - ०७:०६, ७ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,३३९)\nव्हॅलेन्स - ०७:०६, ७ एप्रिल २०१३‎ EmausBot (-८८०)\nव्हेस्पासियन - ०७:०८, ७ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,६०८)\nसेप्टिमियस सेव्हेरस - ०९:११, ७ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,७७४)\nहेड्रियान - १०:१३, ७ एप्रिल २०१३‎ EmausBot (-१,४३२)\nप्रकल्प पूर्ण झाल्यावर रोमन सम्राट या वर्गातील पानांची आशयघनता[संपादन]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ फेब्रुवारी २०१४ रोजी २३:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/dussara-marathi/dussara-115101900016_1.html", "date_download": "2018-08-19T23:33:22Z", "digest": "sha1:RS3AZQ32ACXQ7N6A4N6BYJCAUPYZMVZJ", "length": 12215, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "फलदायी आहे प्रभू रामाचे हे 10 अद्भुत मंत्र | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफलदायी आहे प्रभू रामाचे हे 10 अद्भुत मंत्र\nराम नावाची शक्ती असीम आहे. त्यांच्या नावाचे दगड पाण्यात तरंगले. त्यांनी चालवलेला बाण रामबाण अचूक म्हणून ओळखला गेला मग अश्या प्रभू रामाच्या मंत्राची शक्ती तर काही वेगळीच आहे. जाणू रामाचे काही मंत्र ज्यांचा जप केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.\n'राम' हा मंत्र स्वत:मध्ये पूर्ण आहे. ह्या मंत्राचा जप कोणत्याही परिस्थित केला जाऊ शकतो. हा तारक मंत्र आहे.\n(2) 'रां रामाय नम:' हा मंत्र राज्य, लक्ष्मी पुत्र, आरोग्य व आणि विपत्तीचा नाश करण्यासाठी प्रसिद्ध आहे.\nचरणामृत आणि पंचामृतामध्ये काय अंतर आहे\nम्हणून अन्नावर कधी राग काढू नये...\nhindu dharma : का होत नाही एकाच गोत्रा‍त विवाह\nरस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये\nयावर अधिक वाचा :\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\n\"जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ....Read More\n\"अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील....Read More\n\"कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा...Read More\n\"अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा...Read More\n\"उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष...Read More\n\"काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात...Read More\n\"आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न...Read More\n\"प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही...Read More\nकाळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/fifa-u17-world-cup-2017-india-0-3-usa-5-talking-points/", "date_download": "2018-08-19T23:05:47Z", "digest": "sha1:ZHEIPLN6MXTHQECRWFCRACZLEC2X7626", "length": 10885, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पराभूत होऊनही भारतीय संघांने या ५ गोष्टी मिळवल्या ! -", "raw_content": "\nपराभूत होऊनही भारतीय संघांने या ५ गोष्टी मिळवल्या \nपराभूत होऊनही भारतीय संघांने या ५ गोष्टी मिळवल्या \nफिफा अंडर १७ विश्वचषकाचा पहिला सामना भारतीय संघाने युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्याविरुद्ध गमावला आहे. हा सामना जरी भारतीय संघाने गमावला असला तरी या सामन्यात भारतीय संघाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणे आणि विजय मिळवणे या गोष्टीचे जे दडपण असते ते या संघाने प्रथमच अनुभवले आहे.\nया सामन्यात भारतीय संघाला त्यांच्या कामगिरीला न्याय देता आला नाही हे खरे असले तरी काही नवीन समीकरणे या सामन्यात भारतीय संघात दिसून आली. या लेखात आपण चर्चा करणार आहोत भारतीय संघाच्या कालच्या सामन्यातील काही वैशिष्ट्यांची –\n#१ भारतीय आघाडीवीरांचा आक्रमक खेळ-\nअमेरिकेच्या वेगवान मिडफिल्डर्समुळे भारतीय संघाला जास्तीत जास्त वेळ डिफेन्सवर भर देत खेळ करावा लागला. परंतु दुसऱ्या हाफ मध्ये भारतीय फॉरवर्ड्सने उत्तम खेळ केला आणि अमेरिकेच्या डिफेन्समध्ये गोंधळ उडवून दिला. सामन्यानंतर अमेरिकेचे प्रशिक्षक जॉन हॅकवर्थ म्हणाले की, दुसऱ्या हाफमध्ये भारतीय प्रतिआक्रमणे खूप दर्जेदार होती. त्यांमुळे अमेरिकेच्या क्षेत्रात थोडाकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भारतीय खेळाडूंनी त्यांच्या फिनीशींगवर काम केले तर पुढील सामन्यात उत्तम कामगिरी करतील आणि गोल होऊ शकतात.\n#२ डिफेन्समधील उत्तम बांधणी –\nया सामन्यात भारतीय संघाने जरी ३ गोल स्वीकारले असले तरी त्यातील फक्त १ मैदानी गोल भारतीयांनी स्वीकारला आहे. जितेंद्र सिंग आणि अन्वर अली यांनी पहिल्या हाफमध्ये उत्तम खेळाचे प्रदर्शन केले होते.परंतु या सामन्यात आर.के.प्रवीण याने खूप लाजवाब प्रदर्शन केले.\n#३ कोमल थाटाल याचे प्रदर्शन –\nअनेक मोठ्या क्लबचा मुख्य टार्गेट असणाऱ्या या खेळाडूने काल सामन्यात उत्तम प्रदर्शन केले. त्याने विरोधी संघाच्या सीमेत केलेले रन खूप उत्कंटावर्धक होते. त्याची गती आणि पडदालित्य वाखाणण्याजोगे होते. तो सामन्यात गोल करण्याच्या खूप जवळ आला होता पण त्याला गोल जाळ्याचा अचूक वेध घेता आला नाही.\n#४ भारतीय गोलकीपर धीरज मोइरांगथेमची जबरदस्त कामगिरी –\nया सामन्यात भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले असतेपण धीराजने काल चांगली कामगिरी करत ती नामुष्की भारतीय संघावर येऊ दिली नाही. धीराजने या सामन्यात डोळ्याचे पारणे फेडणारे काही अफलातून सेव केले.\n#५ एकूणच चांगला खेळ-\n२०१७ मध्ये अमेरिकेचा संघ खूप भन्नाट लयीत आहे. हा संघ गोल करण्याची नवीन मशीन बनला आहे. मागील ११ सामन्यांतील १० सामने हा संघ जिंकला आहे. एक सामना या संघाने बरोबरीत राखला आहे. जिंकलेल्या त्या १० सामन्यात अमेरिकेने प्रत्येक मान्यता ३ किंवा त्यापेक्षा जास्त गोल केले आहेत. या मागील सामन्यात त्यांनी ४२ गोल केले आहेत. या संघाचा एकूण खेळ पाहता भारतीय संघाने त्यांना फक्त एक मैदानी गोल करू देणे हा खेळ म्हणजे खूप वाईट नाही.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/index.php/content/about%20us", "date_download": "2018-08-19T22:55:38Z", "digest": "sha1:MDKWB4OY2TYZ6K7FTOHJB2GV3ESEOWUE", "length": 8119, "nlines": 154, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "आमचे बाबत | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nगुंतवणूक आमच्या मार्फत का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nगुंतवणूक आमच्या मार्फत का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 4th & 5th Aug 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 4th & 5th Aug 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2015/03/blog-post_14.html", "date_download": "2018-08-19T22:53:18Z", "digest": "sha1:AIGVQXNECWH2JOO2LLCUABZN7BYODNMD", "length": 13329, "nlines": 110, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: संस्कार म्हणजे काय", "raw_content": "\nशनिवार, १४ मार्च, २०१५\n- डॉ. सुधीर रा. देवरे\n संस्कार हे सापेक्ष असतात का संस्कार हे सुसंस्कारच असतात का संस्कार हे सुसंस्कारच असतात का खरे तर संस्कार या शब्दातच सु ही गृहीत धरलेली संज्ञा आहे. तरीही संस्कारात सुसंस्कार आणि कुसंस्कार अशी वर्गवारी करता येईल का खरे तर संस्कार या शब्दातच सु ही गृहीत धरलेली संज्ञा आहे. तरीही संस्कारात सुसंस्कार आणि कुसंस्कार अशी वर्गवारी करता येईल का संस्कार हे कृत्रिम असतात का नैसर्गिक असतात संस्कार हे कृत्रिम असतात का नैसर्गिक असतात निसर्गाला अनुसरून असणारे संस्कार कोणते आणि निसर्गाच्या विरूध्द असणारे संस्कार कोणते निसर्गाला अनुसरून असणारे संस्कार कोणते आणि निसर्गाच्या विरूध्द असणारे संस्कार कोणते संस्कारांनी माणसाचा देव होतो का संस्कारांनी माणसाचा देव होतो का होत असेल तर संस्कारांनीच माणसाचा राक्षस होतो का होत असेल तर संस्कारांनीच माणसाचा राक्षस होतो का होत असावा. कारण संस्कारानेच दहशतवादी वा मानवी बाँब स्वखुशीने तयार होतात.\nरोज मंदिरात जाणे, रामरक्षा म्हणणे, त्रिसंध्या करणे, प्रार्थना म्हणणे, पोथ्या वाचणे, आरत्या म्हणणे, उपवास करणे, सत्संग करणे, जानवे घालणे, मुंज करणे याला पारंपरिक अर्थाने संस्कार म्हटले जाते. इतर धर्मातील याच पध्दतीची विशिष्ट कर्मकांडे करणे यालाही त्या त्या धर्मात संस्कार म्हटले जातात. अशा धार्मिक कर्मकांडांनाच फक्‍‍त संस्कार म्हटले पाहिजे का संस्कारात यापेक्षा विशाल दृष्टीकोन असू शकतो असे संस्कार विशिष्ट गटांसाठी आहेत की सार्वत्रिक ठरतात\nआजच्या अर्थाने रोज प्रमाणापेक्षा जास्त पाणी वापरणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का प्रमाणापेक्षा जास्त वीज वापरणे वा वीज चोरी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का प्रमाणापेक्षा जास्त वीज वापरणे वा वीज चोरी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का घराच्या आजूबाजूला झाडे न लावणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का घराच्या आजूबाजूला झाडे न लावणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का झाडे तोडणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का झाडे तोडणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का येता जाता रस्त्यावर थुंकणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का येता जाता रस्त्यावर थुंकणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का भर रस्त्यावर वाहणे उभी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का भर रस्त्यावर वाहणे उभी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का सार्वजनिक जागी अस्वच्छता करणे वा कचरा टाकणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का सार्वजनिक जागी अस्वच्छता करणे वा कचरा टाकणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का एखाद्याला घरातून बाहेर बोलवण्यासाठी कॉलनीत जोराने हॉर्न वाजवणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का एखाद्याला घरातून बाहेर बोलवण्यासाठी कॉलनीत जोराने हॉर्न वाजवणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का सुसाट वाहने चालवणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का सुसाट वाहने चालवणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का वयाच्या अठरा वर्षाच्या आत मुलांजवळ वाहने चालवायला देणे हे चांगले संस्कार आहेत का वयाच्या अठरा वर्षाच्या आत मुलांजवळ वाहने चालवायला देणे हे चांगले संस्कार आहेत का महिलांशी बळजबरी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का महिलांशी बळजबरी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का ध्वनी-वायु-जल प्रदुषण करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का ध्वनी-वायु-जल प्रदुषण करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का सभ्य भाषेत न बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का सभ्य भाषेत न बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का खोटे बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का खोटे बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का न्यायालयात धर्मग्रंथाची शपथ घेऊन खरे बोलण्याच्या आविर्भावात खोटे बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का\nआपल्या मागण्यांसाठी आंदोलने करताना सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणे वा जाळपोळ करणे हे चांगल्या संस्काराचे लक्षण आहे का लाच घेणे- देणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का लाच घेणे- देणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का हुंडा घेणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का हुंडा घेणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का प्रमाणापेक्षा जास्त नफा घेणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का प्रमाणापेक्षा जास्त नफा घेणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का साठेबाजी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का साठेबाजी करणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का आपल्या कळपाविरूध्द असलेल्याला कोंडीत पकडणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का आपल्या कळपाविरूध्द असलेल्याला कोंडीत पकडणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का कोणाला त्याच्या व्यंगावरून बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का कोणाला त्याच्या व्यंगावरून बोलणे याला चांगले संस्कार म्हणता येतील का आपल्या देशात कशावरही उठसूट नवनवीन कायदे करावे लागतात हे नागरिकांच्या चांगल्या संस्काराचे लक्षण आहे का\nसारांश, जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात जे वागणे सुसंस्कृत वाटेल त्यालाच संस्कार म्हणता येतील. संस्कार हा आपल्या घरापेक्षा, आपल्या जातीपेक्षा आणि आपल्या धर्मापेक्षा खूप मोठा असतो. अशा वैश्वीक संस्कारांची आज गरज आहे.\n(यातील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ११:४७ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी अभिजात भाषा आहे का \nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2013/11/blog-post_23.html", "date_download": "2018-08-19T22:54:01Z", "digest": "sha1:O57ZMUBBIZ2XHSDZCWUZT2LRIWDY5EPX", "length": 12175, "nlines": 112, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: सगळीकडे तहलका", "raw_content": "\nशनिवार, २३ नोव्हेंबर, २०१३\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nगावगुंडापासून ते राजकीय व्यक्तींपर्यंत आणि धर्मगुरूंपासून ते पत्रकारांपर्यंत सगळ्यांचेच पाय मातीचे. सगळेच कशात ना कशात फसलेले. रोज नवीन नवीन तहलका देशात खळबळ माजवून देतात. नवनवीन स्कँडल गाजरगवतासारखे उगवतात. हे कधी थांबेल कोणाला माहीत नाही. दिल्लीतला बलात्कार शेवटचा ठरेल असे तात्कालिक जनभावनेतून वाटले होते. पण बलात्कारातील क्रौर्याची ती सुरूवात होती की काय असे आज वाटू लागले आहे. रोज भयानक घटना घडताहेत. कोणीही आणि कुठेही सुरक्षित नाही.\nसार्वजनिक जीवनात आतापर्यंत कोणताही डाग नसलेल्या एका नवीन राजकीय पक्षाच्या लोकांनी देणगी म्हणून रोख पैसे घेण्याची सीडी असो. एका सामान्य मुलीवर पाळत ठेवणारी एका राज्याची सरकारी यंत्रणा असो. टेलिफोन टॅपिंगच्या घटना असोत. गरीबांसाठी असलेले धान्य राजरोस बाजारात विकणारे लोक असोत. कोणाला फसवण्यासाठी ब्लॅक मेलींग करण्याची सीडी असो. कॉलेजमधील रॅगींग असो. एटीएम मध्ये महिलेवरील हल्ला असो. अँसिड हल्ला असो. मार्जिनसाठी केला जाणारा कागदोपत्रीचा विकास असो. कोणाला आयुष्यातून उठवण्यासाठी केलेला खोटा आरोप असो. आपल्या आजूबाजूला सगळ्याच वैताग आणणार्‍या घटना घडत आहेत. आणि आता एका महिला नवोदित पत्रकाराचा तिच्या बॉसने- तहलकाचे संपादक तरूण तेजपाल यांनी केलेला विनयभंग.\nअसा सगळीकडे तहलका असल्यावर विश्वास नेमका कोणावर ठेवावा हे ही आता समजेनासे झालंय. आरोप असणार्‍यांवर का फसवल्या गेलेल्या व्यक्तींवर. जीवनात वैचित्र्य असू शकते आणि कोणत्याही पदावर असणार्‍या माणसाला निसर्ग चुकलेला नाही. पण अनुनय करून निखळ आनंद मिळवणे वेगळे आणि कोणाच्या इच्छेविरूध्द वा सत्तेच्या-पैशाच्या जोरावर कोणाच्या मजबूरीचा गैरफायदा घेऊन अमिष दाखवून हवे ते मिळवणे वेगळे.\nरोज रोज घडणार्‍या अशा घटनांबाबत आपण एकांगी विचार तर करत नाही ना, हे ही समजायला मार्ग नाही. कोणतीही व्यक्ती शंभर टक्के बरोबर कधीच असू शकत नाही. आणि कोणतीही व्यक्ती शंभर टक्के चूक असू शकत नाही. कोणाला किती ‍समजून घ्यायचे आणि कोणाला किती मोकळीक द्यायची वा कोणाला किती खेचायचे हे कोणी ठरवायचे दिवसेंदिवस माणूस आपल्यातच घुसमटून आपल्या चाकोरीबध्द आयुष्यातून मोकळे होण्यासाठी त्याचा एकदम तोल जाऊन स्फोट होतोय की काय\nशेवटी प्रश्न उरतो, सत्य काय आहे कोणाच्याही बाबतीत आणि कोणत्याही घटनेत सत्य काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे असते. अगदी सामान्य माणूसही आपल्या पातळीवर सत्य जाणून घेण्यासाठी सत्याचे संशोधन करीत असतो. आपल्या लोकशाहीमुळे- लोकशाहीतील चौथ्या स्तंभामुळे म्हणजेच मिडीयामुळे आपण निखळ सत्यापर्यंत पोचत नसलो तरी घटनेतले अर्धसत्य आपण समजू शकतो. अशा या अर्धसत्य का होईना पण प्रसार माध्यमांच्या वार्तांच्या प्रक्षेपणातून काही प्रमाणात तरी पुढे होणार्‍या अशाच काही वाईट कृती टळत असाव्यात असे म्हणायलाही वाव आहेच. सत्य मेव जयते\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ३:३६ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलैंगिक विषयाचा शास्त्रीय लेख\nअसा प्रचार संविधान विरूध्द आहे\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/124-vidarbha-nagpur", "date_download": "2018-08-19T23:07:42Z", "digest": "sha1:AETO4SGRVTLY4S7HUIS25IJIRE3FTZEK", "length": 5908, "nlines": 154, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nऑनलाइन मैत्री पडली महागात...\nभुजबळांची भेट टाळण्यासाठी विधानसभेची बेल आली धावून...\nमाणुसकीला काळीमा फासणारी घटना, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत...\nअन् त्या पाच जणांची ठेचून हत्या...\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन राष्ट्रीय महामार्गांचं उद्घाटन\nपीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याला अखेर अटक...\nत्या बापाने केली स्वत:च्या 3 मुलांची निघृणपणे हत्या\nनागपूर मेट्रोचं काम सुरु असताना आढळला धड नसलेला मृतदेह\nलग्नाला नकार दिल्याने तो संतापला अन्...\nनागपूर - टोळापार येथे गॅस्ट्रोचे थैमान\nगांधींचं 'डाकघर' बनलंय 'निवासस्थान'\nनागपुरातील खळबळजनक घटना, एकाच कुटुंबातील 5 जणांची निघृणपणे हत्या...\nपाण्यासाठी घडला हा जीवघेणा प्रकार\nनांदेड: 80 विद्यार्थ्यांना अन्नपदार्थातून विषबाधा\nभंडारा – गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीत कोण बाजी मारणार \nविदर्भात उष्णतेची लाट...नागरिकांची लाहीलाही\nपाण्याच्या समस्येवर सोशल माध्यमातून उपाययोजना; बुलडाण्यातील तरुणांचा संकल्प\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://vanvasi.org/2017/03/29/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-19T22:57:12Z", "digest": "sha1:2YX7XYSWEFJYVWS65VHGTVL7MWG3IPSW", "length": 4376, "nlines": 82, "source_domain": "vanvasi.org", "title": "Nagya Katkari sanskar varga 2nd anniversary – Vanvasi Kalyan Ashram", "raw_content": "\nमोशी जवळ चिम्बली नावाचे छोटेसे गाव आहे. त्याच्या वेशीवर �...\nमोशी जवळ चिम्बली नावाचे छोटेसे गाव आहे. त्याच्या वेशीवर एक छोटीशी वस्ती आहे. नदीच्या काठी वसलेली, छोट्या छोट्या झोपड्या असलेली….. आपल्या डोळ्यासमोर एखादं सुन्दर चित्र तयार होतय की काय नाही हो ही वस्ती सुन्दरतेच्या कुठल्याही परिभाषेत बसत नाही\nअठरा विश्व दारिद्र्य. आणि ओसाड माळरान, इतस्ततः पसरलेल्या जमेल ते वापरून बांधलेल्या झोपड्या, आणि अतिशय कळ्कट अवतारात फिरणारी मुलं…..\n एक भीषण औदासीन्याची परिस्थिती डोळ्यासमोर येते ना\nपण तसे नाहीच मुळी त्या सर्व परिस्थितीत सुद्धा तिथे एक अवर्णनीय चैतन्य आहे. तिथली मुलं त्या चैतन्याचे जिवंत रूप आहे……\nआणि आम्ही खरच भाग्यवान आहोत की आम्हाला वनवासी कल्याण आश्रमामुळे ही चिखलातली कमळ फुलताना बघण्याची, त्यांना ख़त पाणी घालण्याची संधी मिळाली “नाग्या कातकरी बाल संस्कार वर्ग” ह्या उपक्रमाच्या निमित्ताने…..\nआता गुढी पाडव्याला आमचा दुसरा वाढदिवस आम्ही तुमच्याबरोबर साजरा करायचं ठरवलं आहे.\nतुम्ही तुमच्या सर्व स्नेहींना घेऊन नक्की या\nआमची मुले तुमची वाट बघताहेत.\nस्थळ -चिम्बली फाटा कात्कारी वस्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/vidhansabha-acjourned-for-the-day-276634.html", "date_download": "2018-08-20T00:05:48Z", "digest": "sha1:ALKPDQDRV4IO5W2WPYQGM4PZXBWX6NJQ", "length": 12475, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब\nविधानसभेत विरोधकांचा गोंधळ केला. विरोधी आमदार आज वेलमध्ये उतरले. सर्व कामकाज बाजूला ठेऊन कर्जमाफीवर चर्चा घ्यावी अशी विरोधकांची मागणी आहे. पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव असल्यामुळे स्थगन प्रस्ताव घेऊ शकत नाही असं सांगत अध्यक्षांनी फेटाळला.\n11 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहे. विरोधकांच्या विरोधामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आलंय.\nविधानसभेत विरोधकांचा गोंधळ केला. विरोधी आमदार आज वेलमध्ये उतरले. सर्व कामकाज बाजूला ठेऊन कर्जमाफीवर चर्चा घ्यावी अशी विरोधकांची मागणी आहे. पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव असल्यामुळे स्थगन प्रस्ताव घेऊ शकत नाही असं सांगत अध्यक्षांनी फेटाळला.\nतर मुख्यमंत्र्यांनीही आज विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. तुम्ही 2008 ला संपूर्ण विदर्भाला जितके पैसे दिले तेवढे आम्ही फक्त बुलढाण्याला दिले आहेत. तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाल पानं पुसली आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे तुमचं पाप आहे असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसंच शेतकरी आणि बोंड अळीच्या प्रश्नावर योग्य वेळी उत्तर देऊ असंही ते म्हणाले.\nत्यामुळे एकंदरच विधानसभेतील वातावरण चांगलच तापलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nपुण्यात 11 मजली इमारतीत आग, सुरक्षा रक्षकांनी वाचवले दोघांचे प्राण\nआंबेनळी घाटात अपघातानंतर मृत कर्मचाऱ्यांचे मोबाईल गायब\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://davashree.blogspot.com/2010/05/blog-post.html", "date_download": "2018-08-19T23:42:26Z", "digest": "sha1:6WSMK2YCPVRJKIRDAYE32PDC3SLANV7A", "length": 6108, "nlines": 82, "source_domain": "davashree.blogspot.com", "title": "मन तरंग....", "raw_content": "\nएक छोटासा प्रयास मनाची चाहूल धेण्याचा....\nतुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील \nआज परत एकदा वाट चुकल्या सारख वातातय....\nप्रवास कधी, कुठे, कसा चालू झाला कही अठवत नहीं....पण तरी\nकही तरी चुकल्या सारखे वाटतय....\nजसा नदीचा उगम एके ठिकाणी होतो अणि प्रवाहा बरोबर वाहत जाते....तिला तरी कुठे माहित आहे की कुठे जायचय\nखच कल्ग्यांचे रस्ते मागे टाकत टी पुढे चाललेली असते.....\nएक - अनोलाखी वलना वरुण - विशाल सागर ला जून मिलते....\nतुठेच तिचा प्रवास संपतो....तिला हे थोडा नंतरच समजते - पण तोवर टी खुप आनंदाने भिजुन जाते...\nपण मग प्रवास संपलेली नदी....असते कुठे....\nनव्याने शोधले तुला , पण तू तर अजनच गहिरा झालेला, नजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास नव्याने शोधले तुला नदीच्या काठी,...\nतूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले.. पण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले... अधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली... तसा कही फार काळ ल...\nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ... काहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी... निळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ... कधी निर...\nतुझा बरोबर उडायला, तुझ्या बरोबर पाळायला, तुझ्या बरोबर तरंगायला, मला तुझे पण हवे आहे, फुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\n(Photo credit: Wikipedia ) पान गळती झालेल्या झाडा प्रमणे.......... सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी... पान गळती झालेल्या ...\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी सरी वर सारी अन तू विशाल आभाळी ..... पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी थेंबे थें...\nशाळेत शिकलेले धड़े आयुष्यात कधी कुठे संदर्भात येतील सांगताच येत नहीं ...... कधीही न समजलेली भावना ....आता राहून राहून मनातून जात नहीं .....\nवाऱ्याची झुळूक यावी तसा तू नव्याने आलास... हवेचा गारवा तुझ्या नजरेत मिळाला.. नेहमीच तुझी सावली बनावे तसे आज परत सुगंध झाले... तुझ्या झोतात ...\n(Photo credit: Metrix X ) भिरभिरती नजर कही तरी शोधते आहे...... कळत च नहीं नक्की काय ते अत्ता नज़ारे आड़ झालेला तू ....\nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट... मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात, एथे ही मातीच ती पण कोरडे श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2015/10/my-blogs.html", "date_download": "2018-08-19T22:53:25Z", "digest": "sha1:QFFHQTENIFNY3LGI7Y742BLYE6H64VYI", "length": 17920, "nlines": 109, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: My Blogs ग्रुपला एक वर्ष पूर्ण", "raw_content": "\nशनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५\nMy Blogs ग्रुपला एक वर्ष पूर्ण\n- डॉ. सुधीर रा. देवरे\n‘आपला ब्लॉग व्हॉटस् अॅप वर पाठवत चला म्हणजे आम्हाला वाचता येईल’ अशी विनंती काही मित्रांनी केल्यामुळे 1 नोव्हेंबर 2014 ला व्हॉटस् अॅप वर My Blogs नावाचा ग्रुप तयार करण्यात आला. त्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. एप्रिल 2012 पासून मी सातत्याने ब्लॉग लिहितोय. सुरूवातीचे दोन वर्ष प्रत्येक आठवड्याला एक, नंतर पंधरा दिवसातून एक असे ब्लॉगवर लेख देतोय. कोणत्याही कारणाने अजून तरी ठरलेल्या दिवशी लेख देण्यात खंड पडला नाही. प्रत्येक महिण्याच्या एक आणि पंधरा तारखेला माझ्या ब्लॉग साईटसह फेसबुकवरही तोच लेख देत असतो.\nग्रुपसाठी आधी 50 सभासद संख्या मर्यादित असल्याने निवडक मित्रांनाच My Blogs व्हॉटस् अॅप ग्रुप वर घेता आले. आता ही सभासद संख्या वाढता वाढता शंभर झाली आहे. व्हॉटस् अॅप ग्रुपची मर्यादा आज तरी शंभर सभासदांचीच असल्याने आपल्याला या संखेवर थांबावे लागले. ब्लॉग टाकल्यानंतर दरम्यानच्या पंधरा दिवसाच्या काळात ब्लॉगवर टिपण्यांच्या स्वरूपात चर्चा करता येते. ही चर्चा लेखकावर न होता लेखाच्या विषयावर व्हावी अशी अपेक्षा असते आणि लेखावर प्रतिकूल प्रतिक्रियांचेही स्वागत होते. काही प्रतिक्रिया भाबड्या असल्या तरी त्या चर्चेत सामावल्या जातात. ग्रुपवर अनावश्यक मजकूर येत राहिला की सतत वाजत राहणार्‍या आणि आपल्या कामात व्यत्यय आणणार्‍या अलार्ममुळे अनेक मित्र कंटाळून ग्रुप सोडून जातात. म्हणून योग्य तीच चर्चा ग्रुपवर करावी अशी मी ग्रुपवरील मित्रांना कायम विनंती करत असतो. सर्व मित्रांच्या सहकार्याने असा आगळा वेगळा ग्रुप व्हॉटस् अॅप वर एका वर्षापासून सुरळीत सुरू आहे.\nया ग्रुपवर तब्बल पंधरा दिवस एकाच विषयावर चर्चा होते. सकाळची पोष्ट संध्याकाळी जुनी होण्याच्या आजच्या गतिमान मोबाईल जमाण्यात एकाच विषयावर पंधरा दिवस चर्चा करणे ही गोष्ट काहींच्या दृष्टीने रटाळ आणि कंटाळवाणी असली तरी उठसुठ कोणतीही जुनी पोष्ट नवीन समजून फॉरवर्ड करत राहणे हे अनेक लोकांच्या दृष्टीने डोकेदुखी असते आणि नाइलाजाने त्यांना ग्रुप नकोनकोसा होतो. एकाच विषयावर बोलायचे बंधन असल्याने अनावश्यक पोष्ट ग्रुपवर येण्याचे थांबते. म्हणून अधून मधून ग्रुपवर शांतता असते. अशी शांतताही कामात व्यग्र असलेल्या माणसाला आवश्यक असते. दिलेल्या ब्लॉगच्या विषयावर पंधरा दिवस चर्चा झाली तर ती चर्चा प्रासंगिक न ठरता तिला संग्राह्य मूल्य प्राप्त होते. एकाच विषयावर महत्वाचा दस्ताऐवज तयार होतो. युज अँड थ्रो च्या जमाण्यात साहित्य आणि विचार सुध्दा वाचा नि डिलेट करा या गटात जाऊन बसू नयेत म्हणून हा प्रयत्न आहे. गटातील सभासद दिलेल्या विषयावर विचार करत त्यावर टिपण्या तयार करतात. या मंथनातून एकेका विषयाचे नवनीत बाहेर यावे ही अपेक्षा आहे. या ग्रुपवर साहित्यिक, कलावंत, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, संपादक, पत्रकार, जागरूक नागरिक आणि काही रसिक मित्र व विद्यार्थी आहेत. ग्रुपवर येण्यासाठी अनेक मित्र इच्छुक असून त्यांनाही टप्प्याटप्प्याने ग्रुपवर घेण्यात येईल.\nया ग्रुपवर संपूर्ण महाराष्ट्रातील मित्र तर आहेतच पण महाराष्ट्राबाहेरील काही मित्रही आहेत. ब्लॉगचे लिखाण आणि चर्चा मराठी भाषेत होत असल्याने हा ग्रुप देश पातळीवर नेता येत नाही. (मात्र जिथे जिथे मराठी माणूस आहे अशा ठिकाणी म्हणजे देशभरात आणि परदेशातही ब्लॉगवरील लेखन वाचले जाते.) आतापर्यंत सुमारे एकशे पन्नास ब्लॉग प्रकाशित झाले असून त्यांत विषयांची विविधता जाणून बुजून नाही तर आपोआप आली आहे. नवीन लिहिलेल्या लेखांसोबत माझ्या प्रकाशित पुस्तकांतील निवडक मुद्दे आणि विविध नियतकालिकांत प्रकाशित झालेले निवडक लेखही निमित्ताने ब्लॉग स्वरूपात देत असतो. स्थलकालाची मर्यादा आणि दैनंदिन व्यस्ततेमुळे अनेक वाचकांना वाचनाची इच्छा असूनही प्रत्येक पुस्तकापर्यंत वा नियतकालिकांपर्यंत पोचता येत नाही ही विदारक वस्तुस्थिती आहे. म्हणून माझ्या प्रकाशित पुस्तकातील प्रकरणे ब्लॉगमधून दिल्याने अनेक वाचकांची सोय झाल्याचे त्यांनी आवर्जून कळवले आहे. अनेक वाचक ब्लॉग वाचून मूळ पुस्तकापर्यंतही पोचलेत.\nMy Blogs नावाचा व्हॉटस् अॅप ग्रुप हा एक प्रयोगिक प्रयत्न आहे. व्हॉटस् अॅपचा वापर विविध बातम्या, निरोप, निमंत्रणे, फोटो, विनोद, थट्टा मस्करी, गप्पा, शुभेच्‍छा, सुविचार, छोटे चटपटीत मजकूर, कॉपी- पेष्ट फॉरवर्ड आदी कारणांसाठी सर्वत्र होत आहे. व्हॉटस् अॅप चा वापर आपण ब्लॉग सारख्या सामाजिक- वैचारिक- सांस्कृतिक गोष्टीसाठीही करून पहावा असे वाटले. आणि प्रत्येकाला स्वतंत्ररित्या ब्लॉगवरील लेख पा‍ठविण्याऐवजी एक गट तयार करून पंधरा दिवस ब्लॉगवरील एकाच विषयावर चर्चा घडवून आणली तर ती कदाचित यशश्वी होऊ शकेल, अशी आशा वाटली. असा हा प्रयत्न सफल होण्याच्या मार्गावर आहे. गटावरील लांबलचक लेख खास वेळ काढून वाचक वाचतात आणि हा प्रयोग एक वर्षभर चालला याचा विशेष आनंद होत आहे. या यशश्वीतेचे श्रेय ग्रुप मधील प्रत्येक सभासदाला द्यावे लागेल. प्रत्येक सभासदाचे हे यश आहे. ब्लॉगच्या लेखांवरील आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया (प्रतिकूल प्रतिक्रिया सुध्दा) वाचून मला खूप आनंद मिळतो. हा आनंद आपण सर्व मिळून यापुढेही घेत रहायचा का माझ्या ब्लॉगवरील लेखांचे जवळजवळ तीन हजार वाचक आहेत पण व्हॉटस् अॅप ग्रुपच्या शंभर सभासदांच्या प्रतिक्रिया मला प्रातिनिधीक स्वरूपाच्या वाटतात. या ब्लॉग्सवरील लेखांमधून आपल्याला काही नवीन माहिती वा नवीन ज्ञान मिळते का माझ्या ब्लॉगवरील लेखांचे जवळजवळ तीन हजार वाचक आहेत पण व्हॉटस् अॅप ग्रुपच्या शंभर सभासदांच्या प्रतिक्रिया मला प्रातिनिधीक स्वरूपाच्या वाटतात. या ब्लॉग्सवरील लेखांमधून आपल्याला काही नवीन माहिती वा नवीन ज्ञान मिळते का प्रबोधन होते का वा तसे होत नसेल तर किमान सांस्कृतिक- सामाजिक उजळणी तरी होते का अशा प्रश्नांचे मंथन करत आपण या पंधरा दिवसात आपली मते मांडण्याचा प्रयत्न केला तर...\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे १:१८ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nMy Blogs ग्रुपला एक वर्ष पूर्ण\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2013/03/uddhab-bharali-grassroot-innovator.html", "date_download": "2018-08-19T23:31:48Z", "digest": "sha1:KISCREFNYMLTORB2D3J3DPOWZI6HZHYS", "length": 11934, "nlines": 72, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "उद्धब भराली - The grassroot innovator - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nमित्रहो, आज मी तुमची भेट एका अवलियाशी करुन देणार आहे. हा अवलिया एक अतिशय हुशार , बुद्धीमान आणि मेहनती असा संशोधक आहे. उद्धब भराली (Uddhab Bharali) नावाच्या या व्यक्तीकडे एकुण ३९ जागतीक पेटंट्स आहेत आणि त्यांनी ९८ वेगवेगळी उत्पादने बनविली आहेत.\nआसाम मध्ये राहणार्‍या उद्धब यांनी बनविलेल्या एका उपकरणाला नुकताच नासाने (NASA) NASA Exceptional Technology Achievement या पुरस्काराने गौरविले.\nउद्धब हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते. त्यांच्या या हुशारीमुळेच त्यांना शाळेत असताना पहिलीतून थेट तिसरीत आणि पुढे पाचवीतून थेट दहावीत प्रवेश मिळाला होता. त्यांना गणित या विषयात विशेष रुची होती. शाळेत असताना देखिल ते ११-१२ ची कठीण गणिते सोडवु शकत होते. उद्धबजींनी पुढे इंजीनीअरींगला प्रवेश मिळवला परंतु आर्थिक समस्येमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. काम करुन घरखर्च चालवण्याची जबाबदारी त्याम्च्यवर पडली आणि यातूनच त्यांना त्यांच्यातील संशोधकाची ओळख झाली.\nवडीलांच्या तोट्यात गेलेल्या व्यवसायामुळे उद्धब यांच्या घरावर बॅंकेचे १८ लाख इतके कर्ज झाले होते. कोणतीही नोकरी करुन इतके कर्ज फेडता येणे शक्य नव्हते हे उद्धबना ठाऊक होते. त्याचवेळेस एका कंपनीस पॉलीथीन बनविणार्‍या एका परदेशी मशिनची कॉपी करुन तशीच मशीन कमीत कमी खर्चात भारतात बनवाय्चे होती. उद्धबजींनी हे आव्हान स्वीकारले. ५ लाख रुपये किंमत असलेल्या या मशीनची प्रतीकृती त्यांनी बनवून दाखविली आणि ते देखील फक्त ६७००० रुपये इतक्या कमी किमतीत. तेव्हा उद्धबजीम्चं वय होते २३ वर्षे. आपल्यातील या कौशल्याची त्यांना जाणीव झाली नंतर त्यांनी अनेक अशी उत्पादने बनविण्याचा सपाटाच लावला.\n२००५ साली National Innovation foundation (NIF) Ahmedabad यांनी उद्धब भरालींच्या उत्पादनांची आणि शोधांची दखल घेतली. आणि त्यानंतर उद्द्बजींना कधीच मागे वळून पहावे लागले नाही.\nउद्धब यांनी मुख्यत्वेकरुन शेती साठी उपयुक्त ठरतील अशी अनेक उपकरणे बनविली. त्यांचे सर्वात जास्त गाजलेले संशोशन म्हणजे Pomegranate de-seeder.(डाळींब सोलण्याचे यंत्र). डाळींबाचे फळ सोलण्यासाठीचे यंत्र बनविण्यासाठी अमेरीकेतील इंजीनीअर्स बरेच प्रयत्न करत होते. परंतु ३० वर्ष मेहनत करुन देखील असे यंत्र त्यांना बनवता आले नव्हते.\nजेव्हा उद्धबजींना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी या यंत्रावर काम करण्याचे ठरविले. आसाममध्ये डाळिंब हे फळ सहजगत्या उपलब्ध नव्हते. म्हणून त्यांना फळे विकत आणण्यासाठी ५०० किमी प्रवास करावा लागत असे. अनंत प्रयोग करुन अखेरीस त्यांनी हे यंत्र बनवून दाखविलेच. याच यंत्राला NASA , MIT या मोठ्या संस्थांनी नावाजले. आणि उद्धब भराली हे व्यक्तीमत्व जगासमोर आले. आज त्यांना अनेक विविध देशांमधून वेगवेगळी उत्पादने बनविण्याची कामे दिली जात आहेत.\nPomegranate de-seeder.(डाळींब सोलण्याचे यंत्र) प्रमाणेच सुपारी फोडण्याचे यंत्र, अपंगांसाठी बनविलेली Mechanised toilet , चहाच्या पानांपासुन चहा पावडर (CTC) बनविण्याचे यंत्र ही त्यांची गाजलेली इतर उत्पादने होत.\nएवढ्या विविध उपकरणांचा शोध लावून देखील उद्धबजींनी कोणतेही उपकरण गरजु आणि गरीब शेतकर्‍यांना विकले नाहे, तर ते त्यांनी मोफत वाटले आहे. तसेच या उपकरणांची व्यापारी तत्त्वावर निर्मीती (Commercial production) करणे त्यांनी टाळले. पैसा आणि संपत्ती ही माणसाला वेडं करते आणि त्यामुळे नविन संशोधन होऊ शकत नाही असे त्यांचे ठाम मत आहे. आपले कुटूंब आणि संशोधनाचा खर्च चालावा यासाठी ते आपली उत्पादने बनविणार्‍या कंपन्यांकडून Royalty च्या स्वरुपात पैसे घेतात.\nअसा हा जागतीक दर्जाचा innovator हा भारताचा खरा सुपुत्र आहे. उद्धब भरालींसारख्या व्यक्ती भारतात असणे ही आपणां भारतीयांसाठी गर्वाची बाब आहे.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/category/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2018-08-19T23:33:51Z", "digest": "sha1:EQ2JOUDEJBRKETVPDWV4MMPEQ5CZJRJE", "length": 14279, "nlines": 161, "source_domain": "palakneeti.org", "title": "पालकत्व | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nबालभवनमधे गट घेणार्‍या ‘कार्यकर्तीला’ जवळिकीच्या नात्याने ‘ताई’असे म्हटले जाते. आई, आजी, मावशी, काकू ही नातीही आपुलकीची असतात. तरी ‘ताई’ ह्या नात्यात ‘समवयस्कता’ जाणवते. शाळेत बाई किंवा सर असतात, तिथे शिक्षक आणि मूल यात एक दुरावा जाणवतो. तो एखाद्या व्यक्तीला ‘ताई’ म्हणून हाक मारल्याने एकदम कमी होतो आणि बालभवनची ताई आणि मूल हे एक जिवाभावाचे नाते तयार होते.\nमुलांच्या वर्तनसमस्या आणि बालभवन \n'लहानपण देगा देवा' असे वाक्य मोठ्या आशेने म्हणणाऱ्या मोठ्यांना आपल्या लहानग्यांचा हेवा वाटत असतो. पण कधी कधी लहान मुलांच्या वागण्याने हैराण झाल्यामुळे वैतागही वाटतो. हट्टीपणा, आक्रस्ताळेपणा, विचित्र सवयी, टीव्ही-मोबाईलचे वेड, आरडाओरडा, मारामाऱ्या, या आणि अश्या अनेक वर्तनसमस्या आणि त्यातून उद्भवणारे नाना प्रश्न सोडवताना पालकांच्या अगदी नाकी नऊ येतात. सगळ्या सोयीसुविधा पुरवूनही ही मुले अशी का वागतात, हेच आई -बाबांना समजत नाही.\nखरेच, 'मुले अशी का वागतात' या प्रश्नाचे एकच अचूक उत्तर नसून अनेक उत्तरे आहेत' या प्रश्नाचे एकच अचूक उत्तर नसून अनेक उत्तरे आहेत (की शक्यता म्हणावे \nभेटीला आले आणि मित्र होऊन गेले...\nएव्हलीन किंग (आता तिचं नाव आहे एव्हलीन मेटकाफ) नावाची एक अमेरिकन मुलगी काही शिकायला पुण्याला आली. काही निमित्तानं ती माझ्या घरी आली, मी तिला बालभवन बघायला बोलावलं. अमेरिकेत ती चौथीच्या मुलांना शिकवत असे. बालभवन तिला खूप आवडलं. तिला सुचलं, आणि म्हणाली आपण इकडच्या आणि तिकडच्या मुलांची काही देवाण-घेवाण करूया. आधी दोन्हीकडच्या मुलांनी एकमेकांना काही चित्रं काढून पाठवली. अमेरिकेतील मुलांच्या चित्रांमध्ये काही माणसांच्या केसांचे रंग केशरी, पिवळे होते, डोळेही वेगळ्या रंगाचे होते. ते पाहून बालभवनच्या मुलांना नवल वाटलं.\nअसू दे, असू दे, बालभवन असू दे \n१९७९ साल हे आंतरराष्ट्रीय बालकवर्ष म्हणून जगभर साजरं केलं गेलं. पुण्यातही त्यावेळी खूप उपक्रम झाले. पण तेवढ्यापुरते उपक्रम होऊन तिथेच थांबू नयेत तर मुलांसाठी नियमितपणे काम चालावं अशी कल्पना पुढे आली. गरवारे बालभवनचा जन्म या संकल्पनेतून झाला आणि १ सप्टेंबर १९८५ रोजी ते बाळ संचालिका शोभा भागवत यांच्या ओटीत आलं. शोभाताईंनी अतिशय सक्षमपणे, संवेदनशीलतेनं व सर्जनशीलतेनं आजवर सांभाळलं. त्याचा नावलौकिक केवळ पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला. या कार्याला (१) आदिशक्ती पुरस्कार-पुणे; (२) डॉ.\nबालभवन हे मुलांसाठीचं हक्काचं स्थान इथल्या वातावरणामुळे, उपक्रमांमुळे मुलांमधील सुप्त गुणांना फुलायची संधी मिळते. १९८८मध्ये बालभवनच्या प्रशिक्षणानंतर मला जाणवलं की आपल्याला मुलांमध्येच काम करायचं आहे. बालभवनचं मोकळ्या उत्साहानं भरलेलं वातावरण आणि परस्परांमधला आपलेपणाचा व्यवहार बघून तर मी बालभवनचीच झाले.\n मी नाचू, गाऊ कुठं\nबडबड केली की आई रागावते,\nखेळायला लागलो की बाबा चिडतात,\nजरा उड्या मारल्या तर ‘एका जागी बस बरं’ म्हणतात,\nगाणं म्हणलं तर गुरकावतात ‘गप्प बस’.\nमी जाऊ तरी कुठं आणि करू तरी काय\n... गिजुभाई बधेका (बालदर्शनमधून)\nआधी खेळायला मग ताई म्हणून शिकवायला आणि आता पालक म्हणून असं विविध टप्प्यांवर बालभवन अगदी जवळून बघितलं, अनुभवलं. उद्घाटन समारंभापासूनची दृश्यं आजही जशीच्या तशी आठवतात. एवढ्या मोठ्या संस्थेची जबाबदारी आपली आई घेणार, यातून दहाव्या वर्षी वाटलेला अभिमान आणि आपली आई आपल्यापासून दूर तर जाणार नाही ना अशी वाटलेली अस्वस्थता हे दोन्ही अनुभवल्याचं आठवतं. मुलांना मोकळीक देणं म्हणजे काय असतं हे मला कधी पुस्तकात वाचावं लागलं नाही कारण स्वतः मूल असल्यापासून मिळणाऱ्या वागणुकीतून ते मी अनुभवलं. बालभवनमुळे फक्त स्वतःची मोकळीक नाही तर आजूबाजूच्या सर्वांना मिळणारी मोकळीक महत्त्वाची असल्याचं समजलं.\nबालभवन: बालकारणाचे पहिले पाऊल\n‘बालकारण’ हा शब्द ताराबाई मोडक यांनी त्यांच्या कामाकडे लक्ष वेधताना आणि बालशिक्षणाविषयी जागृतीची चळवळ उभारताना वापरला, आणि आता बालह्क्काच्या सर्व प्रयत्नांना तो कवेत घेत आहे. बालविकास, बालरंजन, बालसाहित्य यांकडे प्रौढांनी एक जबाबदारी म्हणून बघायला पाहिजे, ही जाणीव गेल्या शतकात झालेल्या अनेक बदलांची परिणती आहे. औद्योगिक प्रगती, महानगरी समाज आणि आक्रसत गेलेला कुटुंबाचा आकार या सर्व गोष्टींचे परिणाम लक्षात येऊ लागल्यावर मुलांच्या खुरटणार्या विश्वाची बोच निर्माण झाली.\nया अंकात गरवारे बालभवन ह्या पुण्यातील संस्थेची ओळख करून दिलेली आहे.\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-need-just-217-to-win-their-fourth-u19cwc-title/", "date_download": "2018-08-19T23:03:54Z", "digest": "sha1:7K5QMDUPWD3VKB6E7ZKAM2IF5M6TUYUE", "length": 7285, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ऑस्ट्रेलियाचे भारताला २१७ धावांचे आव्हान -", "raw_content": "\nऑस्ट्रेलियाचे भारताला २१७ धावांचे आव्हान\nऑस्ट्रेलियाचे भारताला २१७ धावांचे आव्हान\nन्यूझीलंड मध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अंतिम फेरीचा सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ५० षटकात २१७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.\nऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांची सुरवात अडखळत झाली. भारताचा वेगवान गोलंदाज ईशान पोरेलने मॅक्स ब्रायंट(१४) आणि जॅक एडवोर्ड(२८) या दोन्ही सलामीवीरांना लवकर बाद केले. त्यानंतर लगेचच कमलेश नागरकोटीने ऑस्ट्रेलिया कर्णधार जेसन संघाला(१३) बाद केले.\nया खराब सुरवातीनंतर मात्र जोनाथन मेर्लो आणि परम उपाल(३४) यांनी डाव सावरत ७५ धावांची भागीदारी रचली. जोनाथनने १०२ चेंडूत ७६ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला उपाल बाद झाल्यावर नॅथन मॅक्स्विन्नीनेही(२३) चांगली साथ दिली होती. पण पुन्हा एकदा शेवटच्या काही षटकात ऑस्ट्रेलियाच्या तळातल्या फलंदाजांना विशेष काही करता न आल्याने त्यांनी कालांतराने बळी गमावले.\nभारताकडून ईशान पोरेल(२/३०), कमलेश नागरकोटी(२/४१), शिवा सिंग(२/३६), शिवम मावी(१/४६) आणि अनुकूल रॉय(२/३२) यांनी बळी घेत ऑस्ट्रेलियाचा डाव ४७.२ षटकात २१६ धावांवर संपुष्टात आणला.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-saswad-harit-compost-brand-approved-60452", "date_download": "2018-08-19T22:57:57Z", "digest": "sha1:GAX4DGSJGRVRC6ODSINHPSJ2T5ES63PA", "length": 15499, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news saswad harit compost brand approved सासवडच्या खताला 'हरित कंपोस्ट' ब्रँड वापरण्यास शासनाची परवानगी | eSakal", "raw_content": "\nसासवडच्या खताला 'हरित कंपोस्ट' ब्रँड वापरण्यास शासनाची परवानगी\nमंगळवार, 18 जुलै 2017\nशेतकऱयांना खतविक्री व पालिकेला सबसिडीही..\nपालिकेच्या `हरित कंपोस्ट` ब्रँडच्या या खताची विक्री किलोमागे १ रुपया ८० पैसे या दराने शेतकरी व वितरकांना होईल. विशेष म्हणजे या खताच्या विक्रीवर शासन टनामागे 1,500 रुपये सबसिडी देणार आहे, असे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सांगितले.\nसासवड : शहरातील कचऱ्यापासून नगरपालिका यंत्रणेकडून तयार करण्यात आलेल्या कंपोस्ट खताचे मार्केटिंग व प्रत्यक्ष विक्री करण्यासाठी `हरित कंपोस्ट खत` हा ब्रँड वापरण्यास राज्य शासनाने सासवड नगरपालिकेस परवानगी दिली आहे. राज्यातील फक्त चार नगरपालिकांना ही परवानगी मिळाली असून त्यात येथील पालिकेचा समावेश आहे.\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते ता. 19 जुलै रोजी येथील नगराध्यक्ष मार्तंड भोंडे व मुख्याधिकारी विनोद जळक यांना पालिकेसाठी खताबाबतचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, याकरीत घनकचरा निर्मितीच्या जागीच कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्या पासून कंपोस्ट खत तयार करण्यात येते. या खताची गुणवत्ता तपासून शासनाने सासवड नगरपालिकेची याबाबत निवड केली आहे. खताची गुणवत्ता वाढविण्यासाठी मुख्याधिकारी जळक यांचे प्रयत्न होते. त्यात विज्ञान आश्रम (पाबळ) यांनी मोलाची मदत केली. नगराध्यक्ष भोंडे व मुख्याधिकारी जळक यांनी सांगितले कि., पालिकेने ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरु केली. शहरातील सांडपाणी प्रक्रीयेच्या डिच हौसलगत 1.5 कोटी रुपयांची यंत्रसामग्री आणि कुंभारवळणला 3.5 कोटी रुपयांची यंत्रसामग्री बसविली आहे. तसेच ओला व सुका कचरा वेगळा करण्याची प्रक्रिया नियमित शहरातच सुरु आहे.\nशहरातील नागरिकांमध्येही याबाबत जागृती केली जातेय. पालिकेने कुंभारवळणला कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे केंद्र सुरु केले आहे. तसेच सध्या शहराचा कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो, तेथे कमीत कमी कचरा कसा जाईल., याचे नियोजन केले आहे. याशिवाय हा शहरातील जुना कचरा डेपो हलविण्यासाठी 66 लाख खर्चाची तरतूद झाली आहे. येत्या तीन महिन्यात संपूर्ण कचरा हलविला जाईल. शहराच्या कचरा व्यवस्थापनासाठी शासनाने 3.23 कोटींचा निधी मंजूर केलाय. गृहनिर्माण सोसायट्यांमधील कचऱ्याचे वर्गीकरण करून तेथेच खत निर्मितीचे प्रात्यक्षिक मुख्याधिकारी जळक हे पदाधिकाऱयांसह घेतातेय. प्लॅस्टिक कचरा विघटनामध्ये मोठा अडथळा असल्याने प्लॅस्टीक बंदी लागू केली आहे., असे आरोग्य प्रमुख मोहन चव्हाणांनी सांगितले. या सर्वांचा परिणाम म्हणून शासनाने खताची पहाणी करून पालिकेस `हरित कंपोस्ट` ब्रँड वापरण्यास परवानगी दिली. याबाबत गटनेत्या आनंदीकाकी जगताप, उपनगराध्यक्ष विजय वढणे व नगरसेवकांनीही समाधान व्यक्त केले.\nई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :\nभाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी व्यंकय्या नायडूंना उमेदवारी​\nनिर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी परमेश्वराने आयुष्य द्यावे: छगन भुजबळ​\n\"जीएसटी स्पिरिट'मुळे अधिवेशन महत्त्वाचेः नरेंद्र मोदी\nमुंबई-पुण्यावर सीसी टीव्हींची नजर​\nगोपालकृष्ण गांधींची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात: संजय राऊत​\nनोटाबंदी, जीएसटी हा मोठा गैरव्यवहार : ममता बॅनर्जी​\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/latur/new-pudge-haldi-kunku-vidhava-women/", "date_download": "2018-08-19T23:48:49Z", "digest": "sha1:KRLGNEPNCUL63VRGTSC76AHWPAKQAWRY", "length": 29537, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "New Pudge: Haldi - Kunku For Vidhava Women | नवा पायंडा : हळदी- कुंकवासाठी विधवा महिलांनाही दिला मान | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nनवा पायंडा : हळदी- कुंकवासाठी विधवा महिलांनाही दिला मान\nहळदी- कुंकवाच्या कार्यक्रमात सुवासिनींनाच मान देण्याची प्रथा आहे़ परंतु, निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) येथील महिलांनी ही जूनी प्रथा मोडित काढली आहे. मकर संक्रातीनिमित्तच्या हळदी- कुंकू कार्यक्रमास विधवा महिलांनाही मान देत नवा पायंडा घालण्याबरोबर सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय सुरु केला आहे.\nलातूर - हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमात सुवासिनींनाच मान देण्याची प्रथा आहे़ परंतु, निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) येथील महिलांनी ही जूनी प्रथा मोडित काढली आहे. मकर संक्रातीनिमित्तच्या हळदी- कुंकू कार्यक्रमास विधवा महिलांनाही मान देत नवा पायंडा घालण्याबरोबर सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय सुरु केला आहे.\nआनंदवाडी (गौर) येथील विठ्ठल मंदिरात मकर संक्रातीनिमित्त हळदी- कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ या कार्यक्रमासाठी आनंदवाडी व गौर या दोन्ही गावातील सुवासिनींसह विधवा महिलांना बोलाविण्यात आले होते़ उपस्थित महिलांनी एकमेकांना तीळगुळ देऊन गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या़ त्याचबरोबर उर्वरित आयुष्य एकमेकींसोबत राहून एकमेकींना सामाजिक आधार देण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी ग्रामविकास संकल्पनेतून गावातच निर्माण केलेले केमिकल विरहित होळीचे रंग व दंतमंजन वाण म्हणून भेट देण्यात आले.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच शोभा कासले होत्या़ यावेळी आशाताई सनगले, रुक्मिणबाई सगर, विजयमाला पगडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी राधिका चामे, सुवर्णा चामे, संगीता चवरे, अयोध्या चामे यांनी आपले मनोगत व्यक्त केले़ विधवाचे जीवन कोणाच्या वाट्याला येईल, हे सांगता येत नाही़ मग या महिला कुठल्या आधारावर जगायच्या हा मोठा प्रश्न आहे़ आता यापुढे आपण सर्वजण एकमेकींच्या सुख- दु:खात सहभागी होत सहकार्य करु, असे मनोगतात महिलांनी सांगितले.\nप्रास्ताविक तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षा मीरा सगर यांनी तर सूत्रसंचालन गयाताई सोनटक्के यांनी केले. आभार वर्षा चवरे यांनी मानले़ यशस्वीतेसाठी कमलताई चवरे, माया चवरे यांच्यासह गावातील महिलांनी परिश्रम घेतले.\nआता महिलांमध्ये होणार नाही भेदभाव\nयावेळी महिलांनी सर्वानुमते चार ठराव मंजूर केले़ त्यात गावातील विधवा महिलांबाबत कसल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही़ गावातील प्रत्येक शुभकार्यात समान संधी देण्यात येईल़ तसेच त्यांना योग्य त्या स्वरुपात आधार देण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि त्यासाठी आम्ही वचनबध्द राहणार आहोत़ जर कुणावरही घरगुती अत्याचार होत असतील तर तिच्या पाठीशी गावातील सर्व महिला शक्ती उभी राहील, असे ठराव मंजूर करण्यात आले़\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून \"कारभारणी प्रशिक्षण अभियान\"\nसंपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे,1 जुलैपासून नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश\nराज्याच्या पोलीस महासंचालकपदी दत्ता पडसलगीकर\nलातूरमध्ये कोचिंग क्लास संचालकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या\n‘श्रीं’च्या पालखीचे वाशिम जिल्ह्यात भावपूर्ण स्वागत \nसांगली आणि जळगाव महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले\nआॅक्सिटोसीन इंजेक्शन आता थेट डॉक्टरांना मिळणार; मेडिकलवरील खुली विक्री होणार बंद\nMarashatra Bandh : मराठा आरक्षणासाठी देवणी तालुक्यात कडकडीत बंद\nMaharashtra Bandh : ‘नको हत्या, नको आत्महत्या; करु रक्तदान, देऊ जीवदान’; लातूर-उस्मानाबादेत आंदोलकांचा स्तुत्य उपक्रम\nMaratha Reservation: आरक्षणासाठी शिक्षकाची आत्महत्या, ह्रदय पिळवटून टाकणारे शेवटचं पत्र...\nमराठा आरक्षणासाठी लातूर-सोलापूर महामार्गावर रास्तारोको\nमराठा आरक्षणासाठी दोघांची आत्महत्या, चिठ्ठी लिहून संपवले जीवन\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sehwag-shared-how-harbhajan-once-wanted-to-go-to-canada-and-drive-trucks-to-support-his-family-before-changing-his-mind-and-slogging-it-out-on-his-way-to-becoming-one-of-the-most-successful-off-spinne/", "date_download": "2018-08-19T23:05:21Z", "digest": "sha1:ZCH7C5MRHK655XXRK6VPOI2ETMIY6VYQ", "length": 6429, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हरभजन सिंगला व्हायचं होत ट्रक ड्राइवर! -", "raw_content": "\nहरभजन सिंगला व्हायचं होत ट्रक ड्राइवर\nहरभजन सिंगला व्हायचं होत ट्रक ड्राइवर\nभारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने काल आपला ३७ वा वाढदिवस साजरा केला. फिरकी गोलंदाज म्हणून मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेल्या या खेळाडूला कधी काळी ट्रकड्राइवर व्हायचं होत असं जर कुणी म्हटलं तर यावर विश्वास बसणार नाही.\nपरंतु हे खर आहे. याचा खुलासा खुद्द भज्जीचा एकवेळचा संघासहकारी असणाऱ्या सेहवागने केला आहे. काल भज्जीला ट्विटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर दिग्गजांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यात एक शुभेच्छांचा ट्विट वीरेंद्र सेहवागचाही होता.\nसेहवाग म्हणतो, “आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी एकवेळ कॅनडाला जाऊन ट्रक ड्राइवर होण्याचा विचार ते एक महान गोलंदाज हा खरंच एक चांगला प्रवास आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भज्जी\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/dr-sayli-kank-first-medical-officer-raigad-129623", "date_download": "2018-08-19T23:08:17Z", "digest": "sha1:4H3DMPNSJCZATICRXCTW6OIPYM3NE2JQ", "length": 11852, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dr. Sayli Kank, the first medical officer in Raigad डॉ.सायली कंक रायगडातील पहिली वैद्यकीय अधिकारी | eSakal", "raw_content": "\nडॉ.सायली कंक रायगडातील पहिली वैद्यकीय अधिकारी\nमंगळवार, 10 जुलै 2018\nमहाड : महाड तालुक्याला असलेल्या सैनिकी परंपरेत आणखी एक भर पडली असुन भारतीय सैन्य दलाच्या आर्मड् फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसमध्ये येथील डॉ. सायली कंक लेफ्टनंट म्हणून रुजु झाली आहे. लष्करी वैद्यकीय सेवेमध्ये दाखल होणारी सायली हि रायगड जिल्ह्यातील पहिलीच तरुणी ठरली आहे.\nकुलाबा मुंबई येथील आयएनएचएस अश्वीनी या लष्करी तळावर तिची नियुक्ती करण्यात आली आहे. आपले माध्यमिक शिक्षण महाडच्या नवयुग विद्यापीठ ट्रस्टमधून पूर्ण कल्यानंतर सायलीने उच्च माध्यमिक शिक्षण तिने पुण्यात घेतले. तर ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले.\nमहाड : महाड तालुक्याला असलेल्या सैनिकी परंपरेत आणखी एक भर पडली असुन भारतीय सैन्य दलाच्या आर्मड् फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसमध्ये येथील डॉ. सायली कंक लेफ्टनंट म्हणून रुजु झाली आहे. लष्करी वैद्यकीय सेवेमध्ये दाखल होणारी सायली हि रायगड जिल्ह्यातील पहिलीच तरुणी ठरली आहे.\nकुलाबा मुंबई येथील आयएनएचएस अश्वीनी या लष्करी तळावर तिची नियुक्ती करण्यात आली आहे. आपले माध्यमिक शिक्षण महाडच्या नवयुग विद्यापीठ ट्रस्टमधून पूर्ण कल्यानंतर सायलीने उच्च माध्यमिक शिक्षण तिने पुण्यात घेतले. तर ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले.\nसर जे.जे. रुग्णालयातून एम.डी करीत असतानाच तिचे आर्मड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनची परिक्षा दिली आणि त्यात यशस्वी होऊन मार्च 2018 च्या बॅचची अधिकारी म्हणून ती भारतीय सैन्यात दाखल झाली आहे. महाड काकरतळे भागात राहणारी डॉ. सायली ही भारतीय सेन्याच्या वैद्यकीय सेवेत दाखल होणारी रायगडची पहिलीच कन्या आहे.\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nगोविंदांच्या विम्याला राजकीय कवच\nमुंबई - गोविंदांना सक्ती करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या विम्याला राजकारण्यांचे कवच मिळत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nदादासाहेब गायकवाड योजनेत महिलांना प्राधान्य\nमुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-football/europe-south-america-strikes-new-conflicts-128302", "date_download": "2018-08-19T23:09:07Z", "digest": "sha1:KYRMH4JWQEQZK6UN6DOD5E6WMECAJ4FQ", "length": 16489, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "Europe-South America strikes new conflicts युरोप-दक्षिण अमेरिका संघर्षास नवे वळण | eSakal", "raw_content": "\nयुरोप-दक्षिण अमेरिका संघर्षास नवे वळण\nगुरुवार, 5 जुलै 2018\n- युरोप किंवा दक्षिण अमेरिकन व्यतिरिक्त एकही संघ उपांत्यपूर्व फेरीत नसण्याची ही गेल्या सात स्पर्धांत चौथी वेळ.\n- खेळात आगळे प्रयोग करणारे युरोपियन आणि भक्कम बचावास पसंती देणारे दक्षिण अमेरिकन असाच सामना असतो.\n- दक्षिण अमेरिकेतील ब्राझील हे खेळाचा आनंद देणारे, तर उरुग्वे भक्कम बचावाच्या जोरावर विजयाचा प्रयत्न करणारे.\n- या दोन देशांचे प्रतिस्पर्धी असलेले बेल्जियम तसेच फ्रान्स हे आक्रमणास पसंती देणारे.\n- उरुग्वेने पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला निष्प्रभ केले, तर फ्रान्स लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनावर भारी.\nसामारा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा विजेतेपदासाठी कायम युरोप आणि दक्षिण अमेरिकन संघातच अंतिम चुरस होते. रशियातील स्पर्धाही यास अपवाद नाही. आता उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच आशिया, आफ्रिका तसेच उत्तर अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आले आहे, पण आता स्पर्धेचा ड्रॉ पाहता गेल्या पन्नास वर्षांत विजेतेपद न जिंकलेला संघ किमान अंतिम फेरीत असेल हे जवळपास नक्की आहे.\nविश्‍वकरंडकाच्या विजेतेपदाचे कायम प्रबळ दावेदार असलेले जर्मनी, स्पेन तसेच अर्जेंटिना उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच बाद झाले आहेत. स्पर्धेत अनपेक्षित निकालांची मालिका सुरू आहे, त्यामुळे कागदावरील ताकद बघितली तर स्पर्धेच्या बाद फेरीचा ड्रॉ असमतोल भासत आहे.\n1966 मध्ये विजेतेपद जिंकल्यानंतर इंग्लंडने कधीही अंतिम फेरी गाठलेली नाही, तर त्यांची लढत होणारे स्वीडन 1958 चे उपविजेते आहेत, पण त्यानंतर अंतिम फेरी त्यांच्यासाठी दूरच आहे. इंग्लंड - स्वीडन लढतीतील विजेता संघ लढणार आहे तो क्रोएशिया-रशिया यांच्यातील विजेत्याशी. अस्तंगत सोव्हिएत संघराज्याने 1966 मध्ये उपांत्य फेरी गाठली होती; पण त्यानंतर सोव्हिएत असो अथवा रशिया या कामगिरीची पुनरावृत्ती झालेली नाही. क्रोएशियाने 1998 मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला होता; पण त्यांच्याकडूनही या कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा तज्ज्ञांना नव्हती.\n50 वर्षांत विजेतेपदापासून खूपच दूर असलेल्या चार संघांतील एक संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर त्याच वेळी तीन माजी विजेत्यांपैकी एक जण यासाठी प्रयत्न करेल. त्यांची गणिते जागतिक क्रमवारीत तिसरा असलेला बेल्जियम बिघडवू शकेल. बेल्जियमची उपांत्यपूर्व लढत पाच वेळच्या विजेत्या ब्राझीलविरुद्ध आहे. त्याच वेळी 1998 चे विजेते फ्रान्स आणि दोनदा स्पर्धा जिंकलेले उरुग्वे उपांत्यपूर्व फेरीत लढतील.\nस्पर्धेचा हा भिन्न ड्रॉ पाहून इंग्लंड चाहते खूष असतील. बेल्जियमविरुद्ध पराजित होण्याची चाल आत्तापर्यंत यशस्वी ठरल्याचे त्यांना समाधान आहे. अर्थात इंग्लंडसमोरील आव्हान सोपे नाही. स्वीडनची खेळाची शैली इंग्लंडला सतावणारी आहे, असेच तज्ज्ञांचे मत आहे. अर्थात, इंग्लंड असो वा स्वीडन त्यांच्या चाहत्यांनी आपला संघ उपांत्य फेरीत असेल, अशी अपेक्षा बाळगली नव्हती हेच रशिया किंवा क्रोएशियाबाबतही म्हणता येईल.\n- युरोप किंवा दक्षिण अमेरिकन व्यतिरिक्त एकही संघ उपांत्यपूर्व फेरीत नसण्याची ही गेल्या सात स्पर्धांत चौथी वेळ.\n- खेळात आगळे प्रयोग करणारे युरोपियन आणि भक्कम बचावास पसंती देणारे दक्षिण अमेरिकन असाच सामना असतो.\n- दक्षिण अमेरिकेतील ब्राझील हे खेळाचा आनंद देणारे, तर उरुग्वे भक्कम बचावाच्या जोरावर विजयाचा प्रयत्न करणारे.\n- या दोन देशांचे प्रतिस्पर्धी असलेले बेल्जियम तसेच फ्रान्स हे आक्रमणास पसंती देणारे.\n- उरुग्वेने पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला निष्प्रभ केले, तर फ्रान्स लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनावर भारी.\nसातव्या मृदगंध स्पर्धेत 'सैनिकहो तुमच्यासाठी' नाटिकेस प्रथम क्रमांक\nबारामती : येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्यावतीने आयोजित सातव्या मृदगंध 2018 विविध गुणदर्शन स्पर्धेत पिंपळीच्या विद्या प्रतिष्ठान न्यू बाल...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्‍चिती झाली असली तरी...\nआव्हान आपलेच; पण सतर्क राहायला हवे\nकबड्डी सातासमुद्रापार फार खेळली जात नसली, तरी प्रो-कबड्डीच्या माध्यमातून ती सातासमुद्रापार असणाऱ्या घराघरांत निश्‍चित पोचली आहे. ही स्पर्धा आशियाई...\nआजोबांच्या बागेतून प्रेरणा (पोपटराव पवार)\nहिवरेबाजार गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आमचं बागायती क्षेत्र आणि तिथं आजोबांनी लावलेली मोसंबीची बाग हे अनेक वर्षांपासून गावात येणाऱ्या...\nअमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)\nअमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-shivshahi-vs-lal-pari-st-bus-119774", "date_download": "2018-08-19T23:08:54Z", "digest": "sha1:BUDC5RCTEKGOLGDEBJ6LOMQH2UX3U7MR", "length": 12719, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News ShivShahi v/s Lal Pari ST Bus शिवशाही विरुद्ध लाल परी | eSakal", "raw_content": "\nशिवशाही विरुद्ध लाल परी\nसोमवार, 28 मे 2018\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात दाखल झालेल्या शिवशाही बसचा बोलबाल झाला आहे. एस.टी. महामंडळ यातून पुन्हा चर्चेत आले. शिवशाहीची क्रेझ वाढत आहे; मात्र यातून शिवशाही विरुद्ध एसटीचे कर्मचारी यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.\nकोल्हापूर - आरामदायी व आलिशान प्रवासासाठी एसटी महामंडळाने खासगी कंपनीच्या मदतीने शिवशाही गाड्या सुरू केल्या. त्यातून खासगी कंपनीकडून कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या गाड्या म्हणजे खासगीकरणाचा डाव, असा सूर कर्मचारी संघटनांत उमटत आहे. त्यामुळे शिवशाहीचे कर्मचारी आणि एसटी कर्मचाऱ्यांत अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याचे दिसते.\nएसटी महामंडळाने ६५ वर्षे राज्याच्या कानाकोपऱ्यांत प्रवासी सेवा दिली. दहा वर्षांत खासगी प्रवासी वाहतूक वाढली. एसटीला समांतर स्पर्धा निर्माण झाली. अशात एसटीने स्वतः व काही वेळा सरकारी मदतीतून गाड्या घेतल्या. त्यामुळे दुर्गम वाड्या-वस्त्यांवर एसटी पोचली. दिवसाला ३६ हजार गाड्यांतून ७८ लाख प्रवासी वाहतूक होते. यातील बहुतांशी श्रेय एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांना जरूर लाभले.\nदहा वर्षांत एसटी महामंडळाचा संचित तोटा एक हजार कोटींच्या पुढे गेला. यात शासनाकडून आर्थिक मदतही बंद झाली. अशा वेळी प्रवासी संख्या वाढली, एसटीच्या एकूण गाड्यांपैकी ३० टक्के गाड्यांची क्षमता संपली. तरीही योग्य ती डागडुजी करून एसटीतून सेवा दिली जाते. यात एसटीला पुरेसा नफा नाही, गाड्या घेण्यासाठी आर्थिक ऐपत नाही व शासकीय मदत नाही म्हणून एसटीने खासगी कंपनीकडून शिवशाही गाड्या घेतल्या. काही मोजक्‍या गाड्या स्वतः घेतल्या.\nशिवशाही गाड्या महामंडळाने चालविल्यास त्याचे स्वागत आहे; मात्र खासगी कंपन्यांकडून शिवशाही चालविण्यात येते. एसटीच्या आर्थिक महसुलावर ताण पडतो. याचा पुनर्विचार व्हावा.\nजिल्हाध्यक्ष, एसटी कर्मचारी संघटना\nएसटीची सेवा चांगली आहे. शिवशाहीची सेवा आरामदायी, आलिशान व किफायतशीर दरात आहे. त्यामुळे ही सेवा एसटीनेच दिली तर आणखी\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे - बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने राज्यात दोन दिवस पावसाचा...\nमुंबई - नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी जालना येथील राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यास रविवारी सायंकाळी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस)...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nचीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव\nनाशिक - चीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे...\nदादासाहेब गायकवाड योजनेत महिलांना प्राधान्य\nमुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-jalyukt-shivar-129510", "date_download": "2018-08-19T23:07:52Z", "digest": "sha1:WZS2QTWJCIRWTUBUWHEP2ITQNI7GABMJ", "length": 13063, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon jalyukt shivar जलयुक्त'ची 401 कामे अपूर्णच | eSakal", "raw_content": "\nजलयुक्त'ची 401 कामे अपूर्णच\nमंगळवार, 10 जुलै 2018\nजळगावः जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात 2017-18 मध्ये 4 हजार 93 कामे प्रस्तावित होती. त्यापैकी 3 हजार 692 कामे पूर्ण झाली असून, पावसाळा सुरू होऊनही 401 कामे अपूर्ण आहेत.\nही कामे केव्हा पूर्ण होतील आणि त्यात केव्हा पाणी साठले जाईल, याबाबत शंकाच उपस्थित केली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हाधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियानाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.\nजळगावः जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात 2017-18 मध्ये 4 हजार 93 कामे प्रस्तावित होती. त्यापैकी 3 हजार 692 कामे पूर्ण झाली असून, पावसाळा सुरू होऊनही 401 कामे अपूर्ण आहेत.\nही कामे केव्हा पूर्ण होतील आणि त्यात केव्हा पाणी साठले जाईल, याबाबत शंकाच उपस्थित केली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हाधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियानाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.\nजिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक संजय दहिवले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, लघुसिंचनचे (जलसंधारण) कार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार, लघुसिंचनचे (जिल्हा परिषद) कार्यकारी अभियंता श्री. नाईक, कृषी उपसंचालक अनिल भोकरे उपस्थित होते.\nश्री. निंबाळकर म्हणाले, की जिल्ह्यात जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेर. ज्या भागात अद्याप पावसाचे प्रमाण कमी आहे, त्या भागातील प्रगतीत असलेली कामे वेळेत पूर्ण होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत. जी कामे पूर्ण झाली आहेत, त्यांचे जिओ टॅगिंग वेळेत करावे. बैठकीत 2016-17 मधील कामांचा आढावा घेण्यात आला; तर 2018-19 मध्ये करण्यात येणाऱ्या कामांच्या नियोजनाची माहिती जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांकडून जाणून घेतली. जिल्ह्यास 2 हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यापैकी जिल्ह्यात आतापर्यंत 1886 शेततळी पूर्ण झाली आहेत. उर्वरित शेततळ्यांची कामे लवकर मार्गी लावण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nमार्गदर्शक शिक्षिकेला ग्रामस्थांकडून मोटार\nशिक्रापूर - पिंपळे-खालसा (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील १९ विद्यार्थी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले....\nचिपीत पहिले विमान उतरणार 12 सप्टेंबरला\nमालवण - चिपी विमानतळावर 12 सप्टेंबरला पहिले विमान उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली. खासदार...\nप्रेयसीसह तिघींना जाळणाऱ्या प्रियकराला अटक\nनाशिक : पंचवटीतील दिंडोरीरोडवरील कालिकानगरमध्ये प्रेयसीसह तिची मुलगी व नातीला पेटवून देऊन पसार झालेल्या संशयिताला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने...\nमाजी विदयार्थ्यांनी केली शाळा डिजिटल\nपाली : जिल्हा परिषद शाळेत शिकलेले अनेक विदयार्थी अाज विविध क्षेत्रात अापला ठसा उमटवित आहेत. मोठ्या हुद्यांवर असुनही अापण गावातील ज्या शासकिय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/travel/do-not-worry-about-money-these-five-countries/", "date_download": "2018-08-19T23:47:01Z", "digest": "sha1:CEPDQ52V2D7EPFFPLI47OBTF3QGCF5KM", "length": 35440, "nlines": 483, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सोमवार २० ऑगस्ट २०१८", "raw_content": "\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nया पाच देशात फिरा,पैशाची चिंता अजिबात नको\nव्हिएतनाम : कम्युनिस्ट चीनचा प्रभाव असलेला व्हिएतनाम. इथे राजधानी हनोई, ला लोंगची खाडी, वॉटर पपेट (पाण्याच्या अद्भुत बाहुल्या) पॅराडाईजच्या गुहा, व्हिएतनामी म्युझियम अशा अनेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. डोंग हे व्हिएतनामचं चलन आहे. व्हिएतनामी डोंगमध्ये एका भारतीय रूपयाची किंमत 349 रु पये इतकी होते.\nकंबोडिया : या देशात गेल्यावर तुम्हाला कदाचित भारताची फारशी आठवण येणार नाही. कारण आपल्या देशासारखीच कंबोडियामध्ये अनेक मोठी-मोठी मंदिरं आहेत. जगातलं विष्णुचं सर्वांत मोठं मंदिरही कंबोडियामध्येच आहे. याशिवाय अंकोर वट, क्राती, कोहरोंग सारखी ठिकाणं आकर्षणाचं केंद्र आहेत. राईल हे कंबोडियाचं चलन आहे. एका भारतीय रूपयाची किंमत कंबोडियन राइलमध्ये 62.19 रूपये इतकी होते.\nनेपाळ : नेपाळ हे आपलं एक महत्वाचं शेजारी राष्ट्र आहे. नेपाळमध्ये फिरताना तुम्हाला भारतीय संस्कृतीशी मिळत्याजुळत्या अशा अनेक गोष्टी दिसतील. नेपाळमध्ये बाबर महल, पुजारी मठ, गोरखा मेमोरियल म्युझियम, पाटन म्युझियम, चितवन नॅशनल पार्कसारख्या अनेक ठिकाणी भारतीय पर्यटकांची गर्दी असते. नेपाळचं चलनही रूपयाच आहे. पण भारताच्या एका रूपयाची किंमत नेपाळमधल्या रूपयात 1.60 रु पये इतकी होते.\nआयर्लण्ड : युरोपमधल्या आयर्लण्डमध्ये फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. इथल्या स्वार्तीफोस, ब्रिडाविक बीच, आस्कजा, स्कोगाफोस, ब्लू लगून सारख्या ठिकाणांवर तुम्हाला अगदी स्वर्ग धरतीवर अवतरल्याचा अनुभव येईल. क्रोना हे आयर्लण्डचं चलन आहे. त्याच्याशी तुलना केली तर भारताच्या एका रूपयाची किंमत क्रोनामध्ये 1.60 रु पये इतकी होते.\nइंडोनेशिया : स्फटिकासारखं निळंशार स्वच्छ पाणी आणि गर्द हिरवाई हे इंडोनेशियातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचं प्रमुख केंद्र असतं. याशिवाय टोबा तलाव, बालियम पर्वतरांगा, माऊंट ब्रोमो, कोमोडो नॅशनल पार्कसारखी स्थळं पर्यटकांना खुणावत असतात. भारतीय रूपया इथे किती जोरात चालतो याची कल्पना तुम्हाला दोन्ही देशांतल्या चलनाची तुलना केल्यावर येईल. इंडोनेशियाचं चलनही रूपयाच आहे. पण भारताच्या एका रु पयाची किंमत इंडोनेशियातल्या 208 रूपयांइतकी आहे.\nलव बर्ड्ससाठी 'जन्नत' आहे शिमला\nभारतातच करा परदेशवारी; 'ही' पर्यटनस्थळं एकदम भारी\nखवय्ये असाल तर जगभरातील 'या' फूड फेस्टिव्हल्सला नक्की भेट द्या\n'ही' आहेत जगातील सर्वात सुंदर बस स्थानकं\n'या' देशात जाण्यासाठी भारतीयांना लागत नाही व्हिसा\nपक्षीप्रेमींसाठी 'ही' अभयारण्यं ठरतील खास पर्वणी\nसमुद्राच्या मध्यभागी गुहेतलं हे रेस्टॉरंट पाहिलंय का\nपाहा भारतातील 'ही' लोकप्रिय ठिकाणं काही वर्षांनी कशी दिसतात\n'हे' आहे जगातील सर्वात लहान आयलॅन्ड\nएकटं फिरायला जाण्याचा विचार करताय तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या\nपावसाळ्यात भारतातील 'या' सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या\nपावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी 'या' ठिकाणी भेट द्या \n मुंबईजवळच्या 'या' पाच किल्ल्यांचा नक्की विचार करा\nसुरक्षेला कोणताही धोका नाही; 'या' देशांत बिनधास्त करा भटकंती\nजगभरातील प्रसिद्ध चहाचे मळे...\nविमान प्रवासादरम्यान लगेज हरवलं, त्वरीत करा या 5 गोष्टी\nपावसाळ्यात गाडी चालवताना या गोष्टींची काळजी घ्या \n'या' देशांचा व्हिसा मिळवणं भारतीयांसाठी पिझ्झा मागवण्याइतकं सोपं\nया आहेत जगातल्या सर्वात सुंदर आणि लक्झरी रेल्वे\nपाहा सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसचे खास फोटो\nभारतातील 'या' पाच ठिकाणी भारतीयांनाच जाण्यास आहे मनाई\nदेशातील प्रसिद्ध वास्तूंबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nकचऱ्याचा वापर करून तयार केलाय 'हा' सुंदर बगीचा\nजगातली 10 सर्वात मोठी हिंदू मंदिरे\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nव्हायरल फोटोज् 26/11 दहशतवादी हल्ला मुंबई सीरिया\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nसलमान खान अनिल कपूर रणवीर सिंग रणबीर कपूर अमिताभ बच्चन हृतिक रोशन टायगर श्रॉफ\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\nसलमानला बॉलीवुडचा 'दबंग' का म्हणतात याचा प्रत्यय हे फोटो पाहिल्यावर येईल.प्रत्येकजण त्याला हवी असाणारी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. आपल्या स्वप्नातील आवडती गोष्टीविषयी अनेक वेगवेगळ्या कल्पना रंगवू लागतो.असेच काहीसे स्वप्न सलमानचेही असावे. विशेष म्हणजे आजपर्यंत अनेकदा बॉलिवूड कलाकारांच्या आलिशान घराचे बाहेरील आणि आतील छायाचित्रे अनेकदा समोर आली आहेत. अगदी त्याचप्रमाणे आता व्हॅनिटी व्हॅनचेही फोटो समोर येत आहेत. सलमान व्हॅनिटी व्हॅनचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.लग्झरिअस व्हॅनिटीचे इंटेरिअरही खास पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे. सलमान खान सध्या माल्टामध्ये त्याच्या आगामी 'भारत' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दरम्यान भारतचे निर्माते निखिल नमित यांनी सलमानच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये त्याची व्हॅनिटी व्हॅन अतिशय लग्झरिअस दिसतेय. व्हॅनिटीचा आउटलूकसुद्धा जबरदस्त आहे. हे आहे सलमानच्या व्हॅनिटीचे खास वैशिष्ट्य म्हणजे व्हॅनिटी व्हॅनमध्ये मेकअप रुमशिवाय स्टडी रूमसुद्धा असून येथे तो चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचतो आणि रिहर्सल करतो.व्हॅनमध्ये शॉवर आणि टॉयलेटव्यतिरिक्त मूडनुसार अॅडजस्ट होणारी लाइटिंगसुद्धा आहे. सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबाबतची गोष्ट. ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. आता असाच एक सेलिब्रिटी चर्चेत आला आहे,तो स्वतःमुळे नाही तर त्याच्या या फोटोमुळे. एरव्ही सलमानला पाहताच अनेक जण त्याच्या भोवती एक फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. मात्र हा फोटो पाहून तुम्हीही विचारात पडला असणार. कारण फोटोत चक्क सलमान खान फोटोग्राफर बनत सुनिल ग्रोव्हरचे विविध पोज कॅमे-यात कॅप्चर करताना दिसतो आहे.‘भारत’ सिनेमात सुनिल ग्रोव्हरही विशेष भूमिकेत झळकणार आहे. सध्या या सिनेमाचे माल्टामध्ये शुटिंग सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण स्टारकास्ट माल्टा येथे शूटिंगमध्ये बिझी आहेत.\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nलग्न सोहळा असेल,पुरस्कार सोहळा असेल किंवा मग आणखीन काही निक आणि प्रियंका दोघेही एकत्रच हातात हात घेत एंट्री मारताना दिसले.\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nसचिन पिळगांवकर बॉलिवूड सेलिब्रिटी\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAtal Bihari Vajpayee: आत्मविश्वास अन् विकास... अटलबिहारी वाजपेयींनी देशाला काय-काय दिलं\nजगातले सर्वोत्तम सनसेट पॉइंट तुम्हाला माहिती आहेत का...\nहॅप्पी वाला बर्थ डे 'सैफू'\nसैफ अली खान बॉलिवूड\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/malegaon/", "date_download": "2018-08-19T23:47:03Z", "digest": "sha1:HNHQTJWUVASQRIYFECXCRAYC63CEJSYW", "length": 29730, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Malegaon News in Marathi | Malegaon Live Updates in Marathi | मालेगांव बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nजळगाव (निं)च्या क्रीडापटूंची जिल्हास्तरावर निवड\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमालेगाव : येथे तालुकास्तरीय क्रीडास्पर्धा झाल्या. यात जळगाव (निं) येथील गो. य. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, कुस्ती क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर निवड झाली. ... Read More\nजुन्या पेन्शनसाठी राज्यमंत्र्यांना साकडे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाºयांना तत्कालीन सरकारने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू केली. सदर योजना कर्मचाºयांना मान्य नसल्याने ती रद्द करून जुनी पेन्शन योजना चालू करावी अशा मागणीचे निवेदन जुनी पेन ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमालेगाव तालुक्यातील दाभाडी गावात प्लॅस्टिकबंदी करण्यात आली असून, ग्रामपालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने २३ मार्च व पर्यावरण विभागाने ११ एप्रिल २०१८ च्या पत्रकान्वये संपूर्ण राज्यात प्लॅस्टिकबंदी केली. याच आधारे दाभाडी गावात या निर ... Read More\nइलेक्ट्रिीसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षा रक्षक सेलची बैठक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमालेगाव : येथे महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षा रक्षक सेलची बैठक राज्य सचिव जी. एच. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सुरक्षा रक्षक कंत्राटी कामगार यांच्या प्रलंबित प्रश्ना संदर्भात २७ आॅगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबत चर्चा ... Read More\nमालेगावी ३७ ठिकाणी महागठबंधनची धरणे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशहरातील वॉर्ड क्रमांक २० येथील ३७ कागदोपत्री उरकण्यात आलेल्या कामांची मनपा प्रशासनासह आर्थिक गुन्हे शाखाद्वारे चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी आज महागठबंधन आघाडीच्या वतीने मालेगावी ३७ चौकात प्रत्येकी तीन कार्यकर्त्यांनी लाक्ष ... Read More\nमालेगाव तालुका टीडीएफची कार्यकारिणी जाहीर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमालेगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) व मालेगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच अनिल अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ... Read More\nघरकुल योजनेच्या ‘ड’ यादीला मुदतवाढ\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nप्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रतीक्षा म्हणजे ‘ड’ यादीत नावे समाविष्ट करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. आॅगस्ट २०१८ अखेर ग्रामसभेत इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी ‘ड’ यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी आपले नाव नोंद करावे असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती प्रत ... Read More\nअवैध दारु धंदे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर; १.९५ लाखाचा मुद्देमाल जप्त\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवाशिम : जिल्हयात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतिने अवैध हातभट्टी, अवैध देशी , विदेशी दारु धंदयावर विभागाच्यावतिने मोहीम राबविण्यात आली. यामध्ये १.९५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी फरार आहेत. ... Read More\nसौंदाणेत पिण्याच्या पाण्यासाठी साखळी उपोषण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावाला पिण्याचे पाणी गिरणा उजवा कालव्याद्वारे गावतळे, चारी क्र मांक १, गलाठी नदीवरील बंधारा व गाव परिसरातील सर्व चारींमध्ये पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी सौंदाणेला साखळी उपोषण आंदोलन करण्यात आले. आश्वासनानंतर आंदोलन स्थग ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआझादनगर : मनपा वॉर्ड क्रमांक २० मधील कागदोपत्री झालेली विकासकामे शोधण्यासाठी महागठबंधन आघाडीच्या वतीने माजी आमदार मोहंमद इस्माईल व गटनेता बुलंद एकबाल यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी ११ वाजता शहिदों की यादगार पासून ‘विकास की तलाश’ नावाने पदयात्रा क ... Read More\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/08/ca03and04juy2017.html", "date_download": "2018-08-19T23:06:36Z", "digest": "sha1:SR4K3VI3QFYWZZAJHA4AL2F2V4AIL2EY", "length": 13782, "nlines": 120, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी ०३ व ०४ जुलै २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी ०३ व ०४ जुलै २०१७\nचालू घडामोडी ०३ व ०४ जुलै २०१७\nझारखंडने 'धार्मिक स्वातंत्र्य विधेयक २०१७' मंजुर केले\nझारखंडच्या राज्य मंत्रिमंडळाने 'धार्मिक स्वातंत्र्य विधेयक २०१७' ला त्यांची मंजुरी दिली आहे.\nमनाविरुद्ध किंवा प्रलोभन दाखवून धर्मांतरण करण्यास प्रेरित करणे हा एक अजामीन गुन्हा असेल, असे हे विधेयक स्पष्ट करते.\nकायद्याचे उल्लंघन झाल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा ५०००० रूपये दंड शिक्षा म्हणून दिली जाईल. जर अल्पवयीन, महिला किंवा अनुसूचीत जातीजमाती समुदायातील व्यक्ती असल्यास शिक्षा चार वर्षे कारावास आणि एक लाख रुपये दंड असा होईल.\nFICCI चे पुढील महासचिव संजय बारू\nफेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (FICCI) चे पुढील महासचिव म्हणून पदासाठी संजय बारू यांची निवड करण्यात आली आहे.\nही निवड ए. दिदार सिंग यांच्या जागेवर करण्यात येत आहे. बारू १ सप्टेंबर २०१७ पासून महासचिवचा पदभार सांभाळतील.\nFICCI ही भारतामधील व्यावसायिक संस्थांची एक संघटना आहे. या महासंघाची १९२७ साली स्थापना झाली आणि नवी दिल्ली येथे याचे मुख्यालय आहे.\nभारतात १२ राज्यांमध्ये आणि जगभरातील ८ देशांमध्ये याची उपस्थिती आहे.\nमाजी केंद्रीय मंत्री संतोष मोहन देव यांचे निधन\nमाजी केंद्रीय मंत्री व वरिष्ठ राष्ट्रीय काँग्रेस नेते संतोष मोहन देव यांचे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. सात वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार म्हणून संतोष देव भारतीय संसदेच्या लोकसभेवर निवडून आले होते.\nया काळात त्यांनी पाच वेळा सिलचर आणि दोनदा त्रिपुरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी अवजड उद्योग मंत्रीपद देखील सांभाळले होते.\nव्यापारसुधारित भारत-भूटान करार अंमलात आला\nव्यापार, वाणिज्य आणि संक्रमण यावर भारत आणि भूटान यांच्यात झालेल्या नवीन द्वैपक्षीय कराराला अंमलात आणण्यात आले आहे आणि ते २९ जुलै २०१७ पासून लागू झाले.\nदोन्ही देशांच्या दरम्यान मुक्त व्यापार चालविण्यासाठी नियमावली प्रदान करण्यात आली आहे. कोणत्याही तिसऱ्या देशांसोबत होणार्‍या व्यापारासाठी भूटानच्या उत्पादनांच्या करमुक्त संक्रमणासाठी करारात तरतूद आहे.\nBRICS कृषि संशोधन मंच उभारण्यासाठीच्या कराराला मंजूरी\nBRICS कृषी संशोधन मंच उभारण्यासाठी भारत आणि विभिन्न BRICS सदस्य राष्ट्रांत झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी दिली आहे.\nहे केंद्र BRICS सदस्य राष्ट्रांना कृषी क्षेत्रात धोरणात्मक सहकार्याद्वारे अन्न सुरक्षा पुरवण्यासाठी शाश्वत कृषी विकास आणि दारिद्र्य निर्मूलनाला प्रोत्साहन देणार\nभारताच्या जलविद्युत प्रकल्पांस जागतिक बॅंकेची मान्यता\nभारतास 'काही बंधने' पाळून सिंधु पाणीवाटप करारांतर्गत झेलम व चिनाब या नद्यांवर सिंधु पाणी वाटप करारांमधील कलमांचे उल्लंघन न करता जलविद्युत प्रकल्प बांधण्याची परवानगी असल्याचे जागतिक बॅंकेने स्पष्ट केले.\nसिंधु नदीच्या या उपनद्यांवर भारताकडून किशनगंगा (क्षमता ३३० मेगावॅट) व रतल (क्षमता ८५० मेगावॅट) हे जलविद्युत प्रकल्प बांधण्यात येत आहेत. मात्र पाकिस्तानचा या प्रकल्पांस विरोध आहे. या प्रकल्पांमुळे पाकिस्तानला मिळणाऱ्या पाण्यावर 'परिणाम' होण्याची भीती या देशास आहे.\nया पार्श्‍वभूमीवर, जागतिक बॅंकेकडून या प्रकल्पांसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रकल्पांच्या तांत्रिक रचनांसंदर्भात असलेल्या आक्षेपांच्या सुनावणीसाठी एक न्यायालयीन लवाद नेमण्यासंदर्भातील पूर्वतयारी पाकिस्तानने करावी, असे जागतिक बॅंकेने म्हटले आहे.\nरशियातल्या टँक बायॅथलॉन २०१७ मध्ये भारतीय लष्कर सहभागी\n२९ जुलै २०१७ रोजी रशियामधील अलाबिनो येथील सराव क्षेत्रात आयोजित टॅंक बायॅथलॉन २०१७ मध्ये भारतीय लष्कर आपल्या T90 रणगाड्यासह भाग घेतला आहे.\nटॅंक बायॅथलॉन हा आंतरराष्ट्रीय लष्करी खेळाचा एक भाग आहे. यावर्षी यामध्ये १९ देशांनी भाग घेतला. हा कार्यक्रम १२ ऑगस्ट २०१७ पर्यंत चालणार आहे.\nटॅंक बायॅथलॉन हा खेळ २०१३ सालापासून दरवर्षी आयोजित केला जात आहे. आंतरराष्ट्रीय लष्करी खेळ रशिया, बेलारूस, अझरबैजान, कझाकिस्तान आणि चीन या पाच देशांमध्ये आयोजित केले जातात.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/foreigners-to-people-from-family-all-have-become-as-congress-president-mk-276656.html", "date_download": "2018-08-20T00:05:38Z", "digest": "sha1:2MMBR43FXUJ45TKMF2VA6A46KV3GM6W4", "length": 15500, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नेहरू-गांधी घराण्यासह इतर नेतेही राहिले काँग्रेसचे अध्यक्ष !", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nनेहरू-गांधी घराण्यासह इतर नेतेही राहिले काँग्रेसचे अध्यक्ष \nनेहरू-गांधी घराण्यातील पाचवी पिढी राहुल गांधी यांच्या रुपाने काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झालीये\n11 डिसेंबर : नेहरू-गांधी घराण्यातील पाचवी पिढी राहुल गांधी यांच्या रुपाने काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झालीये. 132 वर्ष जुन्या काँग्रेस पक्षात अध्यक्षपदावर राष्ट्रपिता महात्मा गांधींपासून ते हिंदू महासभाचे मोठे नेते राहिले आहे. परदेशातील लोकांपासून ते देशातील सगळ्या कानाकोपऱ्यातील लोकांनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळलीये. ज्या नेत्याने अध्यक्षपदाची धुरा सांभाळली यामध्ये चार महिला आणि तीन नेत्यांची हत्या झाली आहे.\nभारतातील सर्वात जुन्या काँग्रेस पक्षात आतापर्यंत प्रत्येक अध्यक्षांनी इतिहासाच्या पानात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. 47 वर्षीय राहुल गांधींची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात 19 वर्षांनंतर बदल झाले आहे.\n1985 मध्ये काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. भारताला स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत काँग्रेस पक्षात 15 नेत्यांनी नेतृत्वाची धुरा सांभाळली. यापैकी 4 जण हे नेहरू-गांधी घराण्याशी संबंधीत आहे. राहुल गांधी हे गांधी घराण्यातील पाचवे व्यक्ती आहे जे अध्यक्ष झाले आहे.\n1927 पासून ते भारताला स्वांतत्र्य मिळेपर्यंत 38 वर्ष नेहरू-गांधी घराण्याचं नेतृत्व राहिलं आहे. जवाहरलाल नेहरू यांनी 3 वर्षं, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी प्रत्येकी 8-8 वर्ष अध्यक्ष राहिले आहे. तर सोनिया गांधींनी सर्वाधिक 19 वर्ष काँग्रेसचे अध्यक्षपद भुषवले आहे.\nस्वातंत्र्यापूर्वी राहुल गांधींचे खापरपंजोबा मोतीलाल नेहरू पक्षाचे अध्यक्ष राहिले होते. मोतीलाल नेहरू हे काँग्रेस अध्यक्ष म्हणून या घराण्यातून पहिले व्यक्ती होते.\nमहात्मा गांधी, सरदार वल्लभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, अबुल कलाम आजाद आणि सरोजिनी नायडू या दिग्गजांनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले होते.\nडिसेंबर 1885 मध्ये काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात पत्रकार आणि बॅरिस्टर वोमेश चंद्र बोनर्जी यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. तर दादा भाई नौरोजी हे काँग्रेसचे अध्यक्ष होणारे दुसरे व्यक्ती ठरले होते.\nसोनिया गांधी परदेशातील असल्यामुळे अनेकांनी सवाल उपस्थितीत केले होते पण त्यांच्या आधी 5 अशा व्यक्ती होत्या जा काँग्रेसच्या अध्यक्षापदाची धुरा सांभाळली होती आणि त्यांचा जन्म भारताबाहेर झाला होता.\n(साभार -हिंदी फर्स्टपोस्ट काॅम)\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nअटलजींना मुखाग्नी देणाऱ्या कोण आहेत नमिता भट्टाचार्य\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/03/phishing-attacks-explained-in-plain.html", "date_download": "2018-08-19T23:33:12Z", "digest": "sha1:WZBCMGWM5PMC36GTNCVGOIDKMVPEDUB3", "length": 3431, "nlines": 60, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Phishing attacks - Explained in plain English - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ajwain-planting-will-be-beneficial-vidarbha-maharashtra-2369", "date_download": "2018-08-19T22:57:19Z", "digest": "sha1:RMUEPKFSXAZK6MQ2T7WXKGZYO2HLK2HN", "length": 16165, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, ajwain planting will be beneficial in vidarbha, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविदर्भात ओवा ठरेल फायद्याचा\nविदर्भात ओवा ठरेल फायद्याचा\nशुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017\nविदर्भाच्या काही जिल्ह्यांत ओव्याला वातावरण पोषक आहे. उत्पादन खर्च कमी असल्याने या पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याची गरज असून, त्याकरिता कृषी आयुक्‍तांना यापूर्वी प्रस्ताव दिला होता. आता पुन्हा असा प्रस्ताव दिला जाईल.\n- डॉ. एस. सी. नागपूरे, कृषी अर्थशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला\nनागपूर ः विदर्भातील वातावरणात ओवा पीक फायद्याचा ठरेल. त्यामुळे हरभरा, गव्हासोबतच ओवा पिकाचादेखील मुख्य रब्बी पिकाच्या श्रेणीत समावेश करावा व ओवा लागवडीला कृषी विभागामार्फत प्रोत्साहन मिळावे, असा प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी आयुक्‍तांना पाठविला आहे.\nविदर्भाच्या अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांतील वातावरण ओवा पिकाकरिता पोषक असल्याचा निष्कर्ष कृषी विद्यापीठाने अभ्यासाअंती मांडला आहे. कृषी अर्थशास्त्र विभागाचे डॉ. आर. जी. देशमुख, डॉ. एस. सी. नागपुरे, डॉ. श्याम घावडे यांनी हा अभ्यास केला. त्याअंतर्गत २०१० ते २०१३ या तीन वर्षे कालावधीतील या पिकाचा उत्पन्न व खर्चाचा ताळेबंद तपासण्यात आला. १८ ते २२ हजार रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळतो. २०१०-११ ला ११ हजार रुपये, २०१२-१३ या वर्षात ७५०० रुपये प्रतिक्‍विंटल तर २०१५-१६ या वर्षात २२ हजार रुपये प्रतिक्‍विंटल दर ओव्याला मिळाले.\nगुजरातमधील उंझा, जामनगर, मध्य प्रदेशातील निमच जावरा, पोहरी, महाराष्ट्रातील शेगाव, नंदूरबार, लासूर स्टेशन, राजस्थानमधील भिलवाडा, आंध्र प्रदेशमधील कर्नुल येथे बाजारपेठ आहे. चार महिने कालावधीच्या या पिकाची उत्पादकता ८ ते ९ क्‍विंटल मिळते. हेक्‍टरी २३ हजार रुपयांचा खर्च होतो. २०११-१२ मध्ये १४१० हेक्‍टर ओवा लागवड होती. त्यानंतर आजच्या घडीला हे क्षेत्र तीन हजार हेक्‍टरपेक्षा अधिक झाल्याचे डॉ. राजेंद्र देशमुख यांनी सांगितले.\nहे पीक फायदेशीर असून उत्पादकतेवर १ रुपया खर्च केला तर २ रुपये ४२ पैसे मिळतात, असे निरीक्षण कृषी अर्थशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांनी आपल्या अभ्यासात नोंदविले आहे. रबी हंगामात गहू, हरभऱ्याच्या जोडीला या पिकालाही प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्याकरिता यापूर्वी कृषी आयुक्‍तांना प्रस्ताव देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा प्रस्ताव देऊन याकडे लक्ष वेधले जाणार आहे.\nयेथे होते ओवा लागवड\nअकोला ः अकोला, अकोट\nबुलडाणा ः शेगाव, मेहकर,\nअमरावती ः दर्यापूर, अंजनगावसूर्जी\nवाशीम ः वाशीम, मंगरुळपीर, काटा, जांभरुण महाले\nविदर्भ पूर अर्थशास्त्र कृषी विद्यापीठ कृषी विभाग वाशीम यवतमाळ मध्य प्रदेश महाराष्ट्र गहू\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...\nखरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...\nडाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...\nअतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nचंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...\nकेरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...\nकधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...\nमराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...\nग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...\nकोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai?start=72", "date_download": "2018-08-19T23:08:07Z", "digest": "sha1:7YMQR5X7PY2RBUCMFXTWAUKDR3GSYVXX", "length": 5813, "nlines": 156, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nघाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, पायलटसह 5 जणांचा मृत्यू\nअमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री \nछोट्या दुकानदारांना प्लास्टिक वापरण्याची परवानगी - रामदास कदम\nउद्यापासून प्लास्टिकबंदी शिथिल होणार - रामदास कदम\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर सडकून टिका...\n#MumbaiRain मुंबईत पावसाची दमदार हजेरी, मुंबईची लाईफलाइन विस्कळीत...\nमहाराष्ट्र बँकप्रकरणी सामनामधून मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंचा टोला...\nमुसळधार पावसाने कोसळली भिंत...\nप्लास्टिक उत्पादन करणाऱ्यांवर करडी नजर असेल - रामदास कदम\nलोकासांगे ब्रह्मज्ञान; आणीबाणीवरुन राज ठाकरेंचं नवे व्यंगचित्र...\nमुंबई तुंबली नाही - महापौर, उद्धव ठाकरेंचा अजब दावा\n'आपले समुद्र प्लास्टिकचे बेट' - आदित्य ठाकरे\nलिफ्टने घेतला बळी, तुम्ही वापरता ती लिफ्ट आहे का सुरक्षित \nविधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षण मतदारसंघासाठी आज मतदान...\nआंतरराष्ट्रीय योग दिन, कंगना आणि मोदींनी केलं योगासन...\nप्लास्टिक व्यापारीकडून निवडणुकीचा फंड - राज ठाकरे\n#MumbaiRain सांताक्रूझमध्ये सर्वात जास्त पाऊस...\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-bouncer-craze-kolhapur-110339", "date_download": "2018-08-19T22:48:18Z", "digest": "sha1:N6LIG325CQLGOCUKBE5DGNSDZFBL4LUJ", "length": 16301, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Bouncer craze in Kolhapur बाऊन्सरना सोबत घेऊन फिरण्याची कोल्हापुरात क्रेझ | eSakal", "raw_content": "\nबाऊन्सरना सोबत घेऊन फिरण्याची कोल्हापुरात क्रेझ\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\n. कोल्हापुरात १०० हून अधिक बाऊन्सर आहेत, ते तब्येतीने एकाहून एक सरस आहेत. काही सफारी किंवा काळ्या टी शर्टमध्ये जाणवणारे त्यांचे अस्तित्व तर वेगळेच आहे; पण या तरुण बाऊन्सरना रोजगाराची एक संधी मिळाली आहे.\nकोल्हापूर - आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी कोण पेहराव आकर्षक करतो, कोण हेअर स्टाईल बदलतो, कोण एखादे देखणे वाहन वापरतो. परंतु आता आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधले जावे म्हणून सभोवती काळ्या सफारीतल्या खासगी रक्षकांचा (बाऊन्सर) ताफा बाळगण्याची एक क्रेझ आली आहे. बाऊन्सर ही खासगी सुरक्षा व्यवस्था आहे. त्यात असणारे पिळदार शरीरयष्टीचे रक्षक व त्यांच्या हालचाली हा जरूर कुतूहलाचा विषय आहे. अनेक कलाकारांनी त्यांना आपल्या सेवेत ठेवले आहे. आता या काळ्या सफारीतल्या बाऊन्सरना सोबत घेऊन फिरण्याची क्रेझ कोल्हापुरातही आली आहे.\nएवढेच काय, लग्न समारंभ, स्वागत समारंभातही त्यांचे अस्तित्व मुद्दाम दाखवले जात आहे. कोल्हापुरात १०० हून अधिक बाऊन्सर आहेत, ते तब्येतीने एकाहून एक सरस आहेत. काही सफारी किंवा काळ्या टी शर्टमध्ये जाणवणारे त्यांचे अस्तित्व तर वेगळेच आहे; पण या तरुण बाऊन्सरना रोजगाराची एक संधी मिळाली आहे. व्यायाम करून शरीर पिळदार बनवलेल्यांबरोबरच ग्रामीण भागातील ताडमाड उंचीच्या व शरीराच्या तरुणांना या निमित्ताने एक वेगळा लूकही आला आहे. विशेष हे की, वरवर उग्र, ताडमाड शरीराचे दिसणारे हे तरुण कोल्हापुरातील अतिशय मध्यम वर्गातील आहेत.\nबाऊन्सरने उग्र भाषाच वापरली पाहिजे. समोर येणाऱ्याला ढकलूनच दिले पाहिजे. चेहऱ्यावर कायम रगच जपली पाहिजे, हे गैरसमज आहेत. काही बाऊन्सर उग्र वागले असतील; पण प्रत्यक्षात ही थंड डोक्‍याने देण्याची सेवा देतो.\nमुंबईत काही कलाकारांच्या सभोवती दिसणारे हे बाऊन्सर म्हणजे त्या कलाकाराची खासगी सुरक्षा असते. हे बाऊन्सर सार्वजनिक ठिकाणी त्या कलाकाराभोवती कडे करतात, जेणेकरून उत्साही, आगाऊ चाहत्यांपासून ते कलाकारांना लांब ठेवतात. या निमित्ताने या बाऊन्सरची आक्रमकता अनेकवेळा दिसते. हे बाऊन्सर म्हणजे उग्र, गुडघ्यात मेंदू असणारे, कोणत्याही क्षणी आक्रमक होऊ शकणारे अशी प्रतिमा निर्माण होते.\nकोल्हापुरातही अलीकडच्या काळात या बाऊन्सरची सुरुवात झाली आहे. सुरुवातीला काही मोठ्या हॉटेलांत व्हीआयपी लोकांसाठी हॉटेल प्रशासनाने ही सेवा पुरवली. कोल्हापुरातील हे बाऊन्सर व्यायाम करून शरीर पिळदार बनवलेले आहेत. त्यांना व्यायामाची आवड आहे; पण नोकरीची संधी नसल्याने किंवा व्यायाम केल्यानंतर पूर्ण क्षमतेने पौष्टिक आहारही घेता येत नाही, अशी काहीशी परिस्थिती आहे. बदलत्या काळात त्यांना बाऊन्सर म्हणून संधी मिळाली असून, त्यांना मिळकतीचे एक माध्यम मिळाले.\nआता कोल्हापुरात शंभरहून अधिक बाऊन्सर आहेत. तीन वेगवेगळ्या एजन्सीज आहेत. पिळदार शरीरयष्टी व लक्षवेधी चेहरा हेच या बाऊन्सरचे मुख्य भांडवल आहे. त्यामुळे ते जपण्यासाठी त्यांची शर्थ असते. कोल्हापुरातील तरुणांनी या क्षेत्रात आपली दमदार एन्ट्री केली आहे. बदलत्या युगात रोजगाराच्या नवीन संधी कशा होतात, याचे हे उदाहरण आहे आणि या संधीचा लाभ जरूर तरुणांनी घेतला आहे.\nकलाकार किंवा अन्य व्हीआयपी व्यक्‍तींभोवती बाऊन्सर ठीक आहे; पण केवळ आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रसंगानुरूप काही जण बाऊन्सर बाळगत आहेत. मध्यंतरी शिवाजी पुतळा ते महालक्ष्मी मंदिर व परत शिवाजी पुतळा असे चालत जाताना एका तरुण नेत्याने आपल्या भोवती दहा बाऊन्सर नेमले होते. अर्थात लक्ष वेधून घेण्याचाच तो प्रयत्न होता.\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nकोरेगाव रस्त्यावर विक्रेत्यांचा ‘विसावा’\nसातारा - सातारा शहर व परिसराला लागलेली अतिक्रमणाची वाळवी दिवसेंदिवस पोखरू लागली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते अतिक्रमणग्रस्त झाले असून, आता तेच लोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/vashim/vegetable-milk-mangarulipir-milk-preferred/", "date_download": "2018-08-19T23:48:38Z", "digest": "sha1:4QLMPRSNYEFD35SPZOQEG3UDSE3ISTNO", "length": 37799, "nlines": 470, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Vegetable Milk Of Mangarulipir Milk Is Preferred | मंगरुळपीरच्या सुकामेवायुक्त दुधाला लोकांची पसंती | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nमंगरुळपीरच्या सुकामेवायुक्त दुधाला लोकांची पसंती\n<वाशिम जिल्हयासह परजिल्हयात मंगरुळपीर येथील सुकामेवायुक्त दुध प्रसिध्दीस येत आहे. रात्रीच्या वेळी येथे दूध पिणाऱ्यांची एकच गर्दी होत असून ग्राहकांना प्रतिक्षा करावी लागत आहे.\nMaratha Reservation : वाशिममध्ये मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन व जागरण गोंधळ\nMaratha Reservation Protest : वाशिममध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक\nरिसोडमध्ये खड्डयांसाठी शिवसंग्रामने काढला मोर्चा\nवाशिममधील सुरकंडी लघूप्रकल्प पावसामुळे तुडूंब भरला\n‘श्रीं’च्या पालखीचे वाशिम जिल्ह्यात भावपूर्ण स्वागत \nशेतीच्या वादामुळे मुलाने आईला ट्रॅक्टरखाली लोटलं\nशासकीय कार्यालयांना जलपुनर्भरणाचा विसर\nवाशिमात पावसामुळे भिजला लाखो रुपयांचा शेतमाल\nवाशिम : तालुक्यात शनिवारी वादळी वा-यासह आलेल्या जोरदार पावसामुळे बाजार समितीत विक्रीसाठी शेतक-यांनी आणलेला शेतमाल, तसेच व्यापा-यांनी खरेदी केलेला लाखो रुपयांचा शेतमाल उघड्यावर असल्याने पावसात भिजला. यात सर्वाधिक प्रमाण सोयाबीनचे असल्याने व्यापारी आणि शेतकºयांनाही त्याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे.\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nवाशिम - रखरखत्या उन्हात अन्नपाण्यासाठी भटकणा-या माकडांना मंगरुळपीर येथील युवक पंकज परळीकर यांनी मोठा आधार दिला आहे. घराच्या आवारात येणाºया माकडांना ते बिस्किटे, फळे, शेंगदाणे आदि प्रकारचे खाद्य हाताने पुरवून भूतदयेचा परिचय देत आहेत. मानवाच्या आततायी आणि लोभीपणामुळे जंगलांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. वारेमाप होत असलेल्या जंगलतोडीमुळे वन्यजीवांचेही अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर असून, जंगलातील पाणी, चारा संपल्याने हे प्राणी आता लोकवस्तीकडे धाव घेत आहेत. रखरखत्या उन्हात जंगलात चारापाणी नसल्यानेच गेल्या सहा महिन्यांपासून मंगरुळपीर शहरात हजारो माकडे सैरभैर फिरून अन्नपाण्याचा शोध घेत आहेत. या माकडांपासून लोकांना त्रास होत असला तरी, काही मंडळी मात्र या मुक्या जिवांना आधार देत आहेत. यामध्ये मंगरुळपीर येथील पंकज परळीकर यांचा समावेश असून, ते त्यांच्या घराच्या आवारात येणाºया माकडांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ चारण्यासह पाणी पाजून भूतदयेचा परिचय देत आहेत.\nवाशिम जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सीईओ- महिला सदस्यात शाब्दीक वाद\nवाशिम - एमआरईजीच्या किती रुपयापर्यंतच्या कामाला मंजूरी देण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना आहेत, या प्रश्नावरून जिल्हा परिषदेच्या सीईओ व महिला सदस्यामध्ये १५ मे रोजी शाब्दीक वाद झाला.\nवाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; वातावरणात गारवा\nवाशिम : विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वाशिम शहरासह ग्रामीण भागातही काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.\nमहावीर जयंतीनिमित्त वाशिम जिल्ह्यात भव्य शोभायात्रा \nवाशिम - भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त २९ मार्च रोजी वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. महावीर जयंतीचे औचित्य साधून रिसोड शहरात गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास मिरवणुकीला सुरूवात झाली. या मिरवणुकीत शेकडो समाजबांधवांची उपस्थिती होती. यावेळी दांडिया नृत्यही सादर करण्यात आले. मंगरूळपीर, मालेगाव येथेही सकाळी मिरवणूक काढण्यात आली. वाशिम शहरातून समाजबांधवांनी भव्य शोभायात्रा काढली. कारंजा येथे श्री १००८ भगवान महावीर जयंती महोत्सव २०१८ व सकल जैन समाज बांधवाच्यावतीने सकाळी ६ वाजता प्रभाफेरी काढली. स्थानिक किर्तीस्तंभ येथून सुरूवात झाली आणि ८ .३० वाजता ध्वजबंदन पार पडले. सकाळी ९ वाजता जन्माभिषेक सोहळा पार पडला तसेच मोटारसायकल रॅली काढण्यात आली.\nवाशिममध्ये बर्निंग कारचा थरार\nवाशिम - पंचशिल नगराजवळ कारंजाकडुन मंगरूळकडे येत असलेली फोर्ड आयकोन एमएच 04, बीके 6443 क्रमांकाच्या चारचाकीने अचानक पेट घेतला .जिवीत हानी नाही . घटना स्थळावर बघ्यांची गर्दी . अग्नीशमन वेळेत पोहचले मात्र कारचा कोळसा झाला.\nसोनल प्रकल्पातील ‘पाणी’ वाचविण्यासाठी शेकडो शेतकरी धडकले वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर \nवाशिम - मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पातील पाणी मंगरुळपीर शहरातील नागरिकांसाठी मोतसावंगा प्रकल्पात वळविण्याची योजना मंजूर झाली आहे. या योजनेला सोनल प्रकल्पावर अवलंबून असलेल्या परिसरातील २० ते २२ गावातील ग्रामस्थ आणि शेतकºयांनी कडाडून विरोध करीत, २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थ, शेतकरी व सोनल प्रकल्प शेती सिंचन बचाव समितीने केली.\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nसुवर्णपदकाचा सामना खेळताना माझ्यावर कोणतेच दडपण नव्हते. कारण दडपण घेतल्यावर तुमची कामगिरी चांगली होऊ शकत नाही. अंतिम फेरी चांगलीच रंगतदार झाली, असे बजरंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यावर पहिल्यांदाच सांगितले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nभारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 Opening Ceremony: १८ व्या आशियाई स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nशुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहे. या स्पर्धेत भारताचा तलवारबाजीचा (फेन्सिंग) संघही सहभागी होत असून, भारतीय तलवारबाजी संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचे फेन्सिंग इंडियन असोसिएशनचे सेक्रेटरी उदय डोंगरे यांनी सांगितले.\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nमुंबई : सहिष्णू भारत असहिष्णू होतोय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, असे प्रश्न हल्ली काही वेळा मनात येतात. देशातील काही घटनांमुळे नागरिकांमध्ये एक अनामिक भीती जाणवते. पण, जितकं भासवलं जातंय, तितकंही देशातलं वातावरण चिंताजनक नाही. गरज आहे ती, आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना-घडामोडींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची... नेमका हाच संदेश देण्याच्या उद्देशानं लोकमत मीडिया आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी एकत्र येऊन 'परस्पेक्टिव्ह' या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. आदिनाथ कोठारेच या लघुपटाचा दिग्दर्शकही आहे. 'परस्पेक्टिव्ह'ला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nनवी मुंबई : वाशी येथे नवी मुंबई सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नृत्य सादर करताना आदिवासी बांधव. (व्हिडीओ - संदेश रेणोसे)\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरी सह celebrates आंतरराष्ट्रीय मांजर दिन\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nडहाणूमध्ये पारंपरिक तारपा नृत्याच्या आविष्कारात आदिवासी दिन साजरा\n... आणि आस्ताद काळे पडला स्वप्नाली पाटीलच्या प्रेमात\nआस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी सांगितले त्यांच्या प्रेमकथेविषयी...\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/5223-rekha-without-makeup", "date_download": "2018-08-19T23:07:00Z", "digest": "sha1:XBNWWV2PVI4HWYSQQ2EPPRXR6HEMN3IO", "length": 5801, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "असं काय झालं की रेखाने उतरवला सौभाग्याचा साज शृंगार - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअसं काय झालं की रेखाने उतरवला सौभाग्याचा साज शृंगार\nभरजरी सिल्कची साडी, त्यावर मॅचिंग दागिने, कपाळावर मोठी टिकली आणि भांगेत कुंकू अशीच बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री रेखाची स्टाइल आहे.\nपण, अचानक रेखाचा बदलेला लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. नुकतीच रेखाने एका पार्टीला हजेरी लावली होती.\nयात रेखाने सिल्व्हर कलरच्या रंगाची साडी नेसलीये, तर त्यावर मॅचिंग नेकपीस आणि डोळ्याला गॉगल लावलाय.\nया फोटोमध्ये रेखाच्या कपाळावरील मोठी टिकली, भांगेतील कुंकू आणि हातात बांगड्याच गायब आहेत. रेखाच्या या बदलत्या लूकची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा होताना दिसतेय.\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nपोलीसच असे, तर गुंड कसे पाहा महिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली सविस्तर बातमीसाठी पाहा-… https://t.co/xinKG0ubae\n25 दिवसात 9,100 किमी अंतर अमित समर्थ यांचा सायकलिंगचा रेकॉर्ड थेट जपानहून अमित समर्थ पाहा बातमी आणि बरंच काही ... 8… https://t.co/uIcG4gLMrR\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-08-19T23:22:43Z", "digest": "sha1:CR4SHY3XK45J6VJVLJTJXGW4SGPE4CW5", "length": 13571, "nlines": 170, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद,कोल्हापूर. 3 डिसेंबर, 2017 जिल्हा परिषद व रोटरी होरायझन यांचेमार्फत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुला-मुलींच्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन. | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nजिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद,कोल्हापूर. 3 डिसेंबर, 2017 जिल्हा परिषद व रोटरी होरायझन यांचेमार्फत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुला-मुलींच्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन.\nदरवर्षी 3 डिसेंबर हा दिवस जगभर जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा होतो.\nया दिनाचे औचित्य साधून दरवर्षी 3 डिसेंबर रोजी किंवा त्या दरम्यान सर्वत्र अपंगांसाठी मार्गदर्शन, वैद्यकीय तपासणी, चिकित्सा, सांस्कृत्तिक मेळावे, अपंग व्यक्तींची उत्पादने व त्यांची प्रदशने, रोजगार मेळावे, जनजागृती इत्यादि स्वरुपाचे सामाजिक कार्यक्रम मोठया प्रमाणात आयोजित केले जातात. अशा प्रकारचे विविध कार्यक्रम राबवून अपंग व्यक्तींना सर्व सामान्य व्यक्तींच्या बरोबरीने आपले जीवन जगता यावे. यासाठी प्रेरित केले जाते व समाजाचे प्रबोधन केले जाते. या दिनाच्या निमित्ताने दरवर्षी कोल्हापूर जिल्हयातील सर्व अपंगांच्या कायमस्वरुपी अनुदानित/विना अनुदानित विशेष शाळांच्यामधील विद्यार्थ्यांच्या (8 ते 25 वयोगटातील) क्रिडास्पर्धाचे आयोजन केले जाते.\nजिल्हा स्तरावरील यशस्वी विद्यार्थीं (खेळाडू) राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविला जातो. कोल्हापूर जिल्हयातील अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून राज्य तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश मिळवून अनेक विक्रम प्रस्तापित केले आहेत. यामध्ये कोल्हापूरचा नावलौकिक कायम आहे. या विद्यार्थ्यांच्या यशामागे अपंग शाळांतील क्रिडा शिक्षक व कर्मचारी यांचे सातत्य पूर्ण प्रयत्न, मार्गदर्शन हेही तितकेच मौलाचे आहे.\nदरवर्षीं जिल्हास्तरीय स्पर्धांचे नियोजन हे जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद,कोल्हापूर यांच्यामार्फत केले जाते. यावर्षी रविवार, दिनांक 3 डिसेंबर 2017 रोजी पोलिस ग्राऊंड, कसबा बावडज्ञ, कोल्हापूर या ठिकाणी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 वा. पर्यंत स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेचे 300 विद्यार्थीं, 150 कर्मचारी जिल्हयातून सहभागी होत आहेत. या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन हे जिल्हा समाजकल्याण कार्यालय,जिल्हा परिषद, कोल्हापूर व रोटरी क्लब ऑफ होरायझन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी भोजन, नाष्टा, बक्षिय इत्यादि सुविधा क्लबमार्फत करण्यात आली आहे.\nस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nश्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात.\nभारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो.\n१५ ऑगस्ट २०१८ जिल्हा परिषद कोल्हापूर येथे उत्साहात साजरा August 16, 2018\nस्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू August 13, 2018\n14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ August 7, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम August 7, 2018\nजिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत दिनांक 03/08/2018 इ.रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी August 4, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%98%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3", "date_download": "2018-08-19T23:03:12Z", "digest": "sha1:X53CGMW2PHNMZUSHGDFUCMUALVJ4RGZ7", "length": 12975, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आघूर्ण - विकिपीडिया", "raw_content": "\nबल लावलेल्या बिंदूपासून r एवढ्या अंतरावर एक कण वसला आहे. त्या कणाला F हे बल लावल्यास, त्या बलाचा F⊥ हा लंब-घटकच आघूर्ण उत्पन्न करू शकतो. हा आघूर्ण τ = r × F या सदिश गुणाकाराएवढा असून त्याचे परिमाण τ = |r| |F⊥| = |r| |F| sinθ एवढे आहे, तर त्याची दिशा पानातून बाहेरील बाजूस आहे.\nआघूर्ण[१], अर्थात मोटन[२] (इंग्लिश: Torque , टॉर्क ;) म्हणजे एखाद्या वस्तूला अक्षाभोवती किंवा बिजागरीभोवती फिरवणारी बलाची प्रवृत्ती होय. नुसते बल एखाद्या वस्तूस ढकलते किंवा ओढते; तर आघूर्ण वस्तूला पिळते.\nगणितीय सूत्रानुसार बल आणि परिबलभुजा, म्हणजे वस्तूच्या अक्षापासून(किंवा बिजागिरीपासून) बल लावलेल्या बिंदूपर्यंतचे अंतर, यांचा सदिश गुणाकार म्हणजे आघूर्ण होय. सदिश गुणाकारामुळे अर्थातच येणाऱ्या आघूर्णाची राशी सदिश असते.\nτ (टो)हे सदिश आघूर्ण असून तोच टो(τ) आघूर्णाचे परिमाण(माप) आहे,\nr (आर) हे सदिश अंतर आहे (आघूर्ण मापण्याच्या बिंदूपासून बल लावलेल्या बिंदूपर्यंतचे सदिश अंतर), आणि r हे त्या अंतराचे परिमाण(मोजमाप) आहे,\nF (एफ) हे सदिश बल असून, तोच F त्या बलाचे परिमाण(मोजमाप) आहे,\n× सदिश गुणाकाराचे चिन्ह आहे,\nθ (थीटा)हा बल सदिश व अंतर सदिश यांमधील कोन आहे.\n↑ भौतिकशास्त्र परिभाषा कोश [[वर्ग:स्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]] (मराठी मजकूर). भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन. इ.स. १९८१. पान क्रमांक १०५६. Wikilink embedded in URL title (सहाय्य)\n↑ यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (मराठी मजकूर). भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन. इ.स. १९८८. पान क्रमांक ४४३.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nशुद्धगतिकी: कोनीय विस्थापन | कोनीय वेग | कोनीय त्वरण | कोनीय हिसका | कोनीय धक्का\nचलनगतिकी: कोनीय संवेग, आघूर्ण वलन, पीळ\n• गुरुत्वाकर्षण • अंतर • अणुक्रमांक • अणू • अणु-सम्मीलन क्रिया • आण्विक वस्तुमान अंक • अतिनील किरण • अपारदर्शकता • अभिजात यामिक • अर्ध-पारदर्शकता • अवरक्त किरण • अव्यवस्था • अशक्त अतिभार • आकुंचन • आघूर्ण • आयन • आयसोस्फेरिक • आरसा • आवाज (ध्वनी) • उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम • उष्णता वहन • ऊर्जा • ऊर्जास्रोत • ऊष्मगतिकी • कंपन • कक्षा • कक्षीय वक्रता निर्देशांक • कण घनता • कर्बोदक • काल-अवकाश • काळ • काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण • किरणोत्सर्ग • क्वार्क • क्ष-किरण • गतिज ऊर्जा • घनता • घनफळ • चुंबक • चुंबकीय क्षेत्र • चुंबकीय ध्रुव • चुंबकीय ध्रुवीकरण क्षमता • चुंबकीय बल • चुंबकीय आघूर्ण • छिद्रता • जड पाणी • ट्रिटियम • ठिसूळ • ड्युटेरियम • तात्पुरते चुंबक • तापमान • ताम्रसृती • दाब • दुर्बीण • दृश्य घनता • दृश्य प्रकाश किरणे • नीलसृती • नॅनोकंपोझिट • न्यूक्लिऑन • न्यूटनचे गतीचे नियम • न्यूट्रिनो • न्यूट्रॉन • पदार्थ • पारदर्शकता • पुंज यामिकाची ओळख • पॅरिटी • पॉझिट्रॉन • प्रकाश • प्रतिकण • प्रतिध्वनी • प्रमाण प्रतिकृती • प्रसरण • प्रोटॉन • प्लाझ्मा (भौतिकशास्त्र) • फर्मिऑन • फिरक • बाष्पीभवन • बॅर्‍यॉन • बोसॉन • मध्यम तरंग • मिती • मुक्तिवेग • मूलकण भौतिकशास्त्र • मूलभूत कण • मूलभूत बले • मृगजळ • म्यूऑन • रंगभार • रेणू • लघुतरंग • लार्ज हॅड्रॉन कोलायडर • लेप्टॉन • लोलक • वस्तुमान • वातावरणाचा दाब • वायुवीजन • विजाणू • विद्युत चुंबक • विद्युत द्विध्रुव मोमेंट • विद्युत ध्रुवीकरण क्षमता • विद्युत प्रभार • विद्युतचुंबकत्व • विद्युतचुंबकीय क्षेत्र • विद्युतभार • विद्युतभार त्रिज्या • वेधशाळा • श्रोडिंजरचे मांजर • संप्लवन • संयुक्त कण • संवेग अक्षय्यतेचा नियम • समस्थानिके • सांख्य यामिक • सापेक्ष आर्द्रता • सापेक्षतावाद • सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्त • सूक्ष्मदर्शक • सूर्यप्रकाश • सेल्सियस • सौर भौतिकशास्त्र • सौरऊर्जा • स्टार्क परिणाम • स्थितिज ऊर्जा • स्वाद (भौतिकशास्त्र) • हर्ट्झ • हवामानशास्त्र • हॅड्रॉन •\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१७ रोजी २२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/kohli-said-india-had-made-the-right-decision-to-cancel-a-scheduled-two-day-warm-up-matchinstead-decided-to-hold-extended-practice-sessions/", "date_download": "2018-08-19T23:03:34Z", "digest": "sha1:2GDICDGMUN7P645F6JLWHJFLWARYLT2S", "length": 8443, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराटच्या मते सराव सामान्यांपेक्षा सराव शिबिरात भाग घेणे योग्य निर्णय -", "raw_content": "\nविराटच्या मते सराव सामान्यांपेक्षा सराव शिबिरात भाग घेणे योग्य निर्णय\nविराटच्या मते सराव सामान्यांपेक्षा सराव शिबिरात भाग घेणे योग्य निर्णय\nभारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ जानेवारी पासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिके आधी दोन दिवसीय सराव सामना रद्द करून सराव शिबिरात भाग घेणे पसंत केले आहे. याबद्दल कर्णधार विराट कोहलीने काल आपली मते मांडली आहेत.\nविराटने सराव सामन्यापेक्षा सराव शिबिरात भाग घेण्याच्या निर्णयाला पाठिंबा देताना म्हटले आहे की “सराव सामन्यात दोन दिवस वाया घालवण्यापेक्षा आणि खेळाडूंनी मैदानावर जाऊन जलद अर्धशतके करून परत येण्यापेक्षा, आम्ही आजच्या सारखे आणखी दोन सराव सत्रे करू ज्यामुळे आम्हाला कसोटी क्रिकेटच्या मानसिकतेमध्ये परत येण्यास आणि स्वतःला तपासण्यात मदत मिळेल.”\nसराव शिबिरात हवी तशी खेळपट्टी तयार करून सराव करता येऊ शकतो हे सांगताना विराट म्हणाला ” जर आम्ही दोन दिवसीय सराव सामने खेळले तर आम्हाला प्रत्येक दिवशी वेगळी खेळपट्टी मिळणार नाही. सराव शिबिरात आम्हाला ते स्वातंत्र्य मिळते, जिथे आम्ही खेळपट्टीवर आणखी पाणी टाकू, तिच्यावर रोलर फिरवू आणि खेळपट्टीला टणक बनवू ज्यामुळे उद्याच्या सराव सत्राला आल्यावर आम्हाला हवी तशी परिस्थिती असेल.”\nविराट पुढे म्हणाला “तुम्हाला हे नक्की माहित नसते की तुम्हाला चांगला सराव सामना मिळेल की नाही. त्यापेक्षा आम्ही सराव शिबिरात भाग घेतला जे आमच्या नियंत्रणाखाली असेल. तुमच्या मनाची जर योग्य तयारी नसेल तर तुम्ही ३ सराव सामने खेळले तरी काही फरक पडत नाही. जर तुमची चांगली मनस्थिती असेल आणि तुम्ही चांगले सराव सत्र केले तरी ते पुरेसे ठरते.”\nदक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ कसोटी, वनडे आणि टी २० मालिका खेळणार आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/maharashtra-kesari-wrestling-thrills-from-december-20/", "date_download": "2018-08-19T23:03:41Z", "digest": "sha1:NOJHGXWJMVUTGZGAWKZNBELPCPAU3YOR", "length": 12959, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार २० डिसेंबरपासून -", "raw_content": "\nमहाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार २० डिसेंबरपासून\nमहाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार २० डिसेंबरपासून\nपुणे | समस्त ग्रामस्थ भूगांव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ६१ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुळशी तालुक्यातील भूगांव येथे ही स्पर्धा दिनांक २० ते २४ डिसेंबर दरम्यान होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nयावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड, मेघराज कटके, स्पर्धा संयोजन समितीचे शांताराम इंगवले, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे, स्वस्तिक चोंधे, राहुल शेडगे, संदीप इंगवले, अनिल पवार, संदीप तांगडे, कालिदास शेडगे तसेच रमेश सणस, मनोहर सणस, समीर साळुंके, कुमार शेडगे, अमोल भिलारे, बाजीराव खाणेकर, रामभाऊ चोंधे, नितीन तांगडे, संदीप चोंधे, बाळू सणस, योगेश भिलारे, जितेंद्र इंगवले उपस्थित होते.\nबाळासाहेब लांडगे म्हणाले, स्पर्धेत यंदा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (सांगली), गतवर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके , शिवराज राक्षे, तानाजी झुंजुरके, साईनाथ रानवडे (सर्व पुणे), सागर बिराजदार (लातूर), किरण भगत (सातारा), महेश वरुटे,कौतुक डाफळे (कोल्हापूर), माऊली जमदाडे, महादेव सरगर (सोलापूर) आदी अव्वल मल्ल जेतेपदासाठी लढतील. इतर वजनी गटात सुरज कोकाटे, गणेश जगताप, अभिषेक तुरकेवाडकर, तानाजी विरकर, ज्योतिबा आटकळ असे अनेक अव्वल मल्ल झुंजताना दिसतील. मागील वर्षी पुण्यातील वारजे येथे तर २००९ मध्ये सांगवी आणि २०१४ मध्ये भोसरी येथे ही स्पर्धा झाली होती.\nदिनेश गुंड म्हणाले, स्पर्धा माती व गादी विभागात प्रत्येकी १० गटात होणार आहे. यात अ गटात ५७, ७४, ७९ किलो, ब गटात ६१, ७०, ८६ किलो, क गटात ९७ किलो आणि महाराष्ट्र केसरी साठी ८६ ते १२५ किलो वजनी गटाचा समावेश आहे. ड विभागात ६५ आणि ९२ किलो वजनी गटाचा समावेश आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातील ४५ जिल्हा व शहर तालीम संघातील तब्बल ९०० मल्ल सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर ९० मार्गदर्शक आणि संघव्यवस्थापक, १२५ तांत्रिक अधिकारी व ८० पदाधिका-यांचे स्पर्धेसाठी सहकार्य मिळणार आहे. मंगळवार दिनांक १९ डिसेंबर रोजी खेळाडूंची वजने आणि वैद्यकीय तपासणी होणार आहे.\nशिवाजी तांगडे म्हणाले, कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या जन्म तालुक्यात प्रथमच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असल्याने स्पर्धेसाठी ग्रामस्थ अतिशय उत्सुक आहेत. कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत स्पर्धेसाठी भव्य मैदान तयार करण्यात असून ४० हजार लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल ५० बाय ५० फूट आकारात गादीचे दोन व मातीचे दोन आखाडे तयार करण्यात येणार आहे. स्पर्धा अतिशय योजनाबद्ध आणि चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी सर्व ग्रामस्थ काम करीत आहेत.\nशांताराम इंगवले म्हणाले, महाराष्ट्र केसरी विजेत्याचा किताब पटकाविणा-या मल्लास चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच चारचाकी गाडी बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहे. उपमहाराष्ट्र केसरी साठी बुलेट व ९७ किलो वजनी गटातील गादी आणि माती विभागातील विजेत्याला देखील बुलेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.\nस्पर्धेचे उद््घाटन गुरुवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी पालकमंत्री गिरीष बापट, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर रविवार, दिनांक २४ डिसेंबर रोजी स्पर्धेच्या समारोपाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आदी उपस्थित राहणार आहेत.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/one-killed-due-knife-murder-106438", "date_download": "2018-08-19T22:53:25Z", "digest": "sha1:DMVFDPDF3OXISKMNPCBS5ESK7W7ODNTM", "length": 12634, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "One killed due to knife murder भांडणात चाकूने वार केल्यामुळे एकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nभांडणात चाकूने वार केल्यामुळे एकाचा मृत्यू\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nआर्वी - तालुक्यातील वर्धा मनेरी येथील निरंकार कोटेक्स येथे बाहेरगावाहून कामानिमित्त आलेल्या मजुरांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा चाकूने भोसकून खुन करण्यात आला. ही घटना गुरुवारी (ता २८)रात्री घडली पोलिसांनी आरोपीला अटक केली असुन, शुक्रवारी (ता २९) पोलिसांनी तपास पंचनामा केला आहे. सुरज द्यानसिंग भिल्ल (वय २५) राहणार बऱ्हाणपूर खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. सुरज नवलसिंग सोलंकी (वय २१) रा बसला खापरा ता नेपाळनगर जि बऱ्हाणपूर असे आरोपीचे नाव आहे.\nआर्वी - तालुक्यातील वर्धा मनेरी येथील निरंकार कोटेक्स येथे बाहेरगावाहून कामानिमित्त आलेल्या मजुरांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा चाकूने भोसकून खुन करण्यात आला. ही घटना गुरुवारी (ता २८)रात्री घडली पोलिसांनी आरोपीला अटक केली असुन, शुक्रवारी (ता २९) पोलिसांनी तपास पंचनामा केला आहे. सुरज द्यानसिंग भिल्ल (वय २५) राहणार बऱ्हाणपूर खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. सुरज नवलसिंग सोलंकी (वय २१) रा बसला खापरा ता नेपाळनगर जि बऱ्हाणपूर असे आरोपीचे नाव आहे.\nतळेगाव पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, सुरज भिल्ल आपल्या परिवारासोबत निरंकार कोटेक्स येथे कामानिमित्त आला होता. त्याच्या सोबत त्याचा चुलत भाऊ देखील होता. घटनेच्या तीन दिवस आधी सुरजचा चुलत भाऊ हा येथील सुरज सोलंकी या मजुराच्या बहीणीच्या खोलित रात्रीच्यावेळी गेला. तिने आरडाओरड केल्यानंतर सगळ्यांना जाग आली. सुजच्या भावाच्या या कृत्यामुळे सुरज भिल्ल आणि सुरज सोलंकी यांच्यात वाद होऊन मोठे भांडण झाले. हे भांडण सामंज्यस्याने सोडविण्यात आले होते. परंतु, गुरुवारी (ता.२८) पुन्हा त्या घटनेचा वचपा काढण्याच्या उद्देशाने सुरज सोलंकीने सुरज भिल्लच्या भावाला मारहाण केली. त्याच्यात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सुरज भिल्लवर सोलंकीने चाकूने मांडीवर वार केले. यामध्ये जास्त रक्तस्त्राव झाल्याने सुरड भिल्लला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. तळेगाव पोलीसानी सोलंकीला अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल...\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी नागपूर : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी...\nमायणी - धोंडेवाडी (ता. खटाव) येथील रणरागिणींनी दारूविक्रेत्यांविरुद्ध दंड थोपटत पोलिसांच्या सहकार्याने गावातील दारूचा अड्डा उद्‌ध्वस्त केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/adhyatmik/junk-knowledge/", "date_download": "2018-08-19T23:48:23Z", "digest": "sha1:35UE3AP2SLNBRXWZTLXKYOU4M5WMUAVI", "length": 28243, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Junk Of Knowledge | ज्ञानाची अडगळ | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nपरमेश्वराने एक बरे केले आहे. गेल्यानंतर बरोबर काही न्यायची सोय ठेवली नाही. एकट्याने यायचे-एकट्याने जायचे. जगताना माझे माझे म्हणायचे. वरती सोबत काहीच नेता येत नाही. सारे इथेच सोडून जायचे.\n- डॉ. गोविंद काळे\nपरमेश्वराने एक बरे केले आहे. गेल्यानंतर बरोबर काही न्यायची सोय ठेवली नाही. एकट्याने यायचे-एकट्याने जायचे. जगताना माझे माझे म्हणायचे. वरती सोबत काहीच नेता येत नाही. सारे इथेच सोडून जायचे. अनेक विद्वानांची विद्वान मुले भल्यामोठ्या पगारावर परदेशी नोकरी करतात. पुढेमागे तेथेच स्थायिक होणे पसंद करतात. सुरुवातीच्या काळात वर्षाकाठी चक्कर पुढेपुढे हा कालावधी वाढत जातो. देवकार्य, मंगल कार्याला सोडाच अग्नि द्यायलासुद्धा ती वेळेवर पोहचू शकत नाही. रक्ताचे नाते सांभाळणे कठीण तेथे ऋणानुबंध कसे जोपासले जाणार आयुष्यभर खस्ता खाऊन उभे केलेले घर. बंगला याला कोणी वाली उरत नाही. कोण सांभाळणार आयुष्यभर खस्ता खाऊन उभे केलेले घर. बंगला याला कोणी वाली उरत नाही. कोण सांभाळणार विकणे हा एकमेव पर्याय. आलेली रक्कम वाटून घेणे एवढेच हाती. संपत्तीची वाटणी करणे सोपे जाते. परंतु प्राणपणाने जोपासलेल्या ग्रंथसंग्रहाचे काय विकणे हा एकमेव पर्याय. आलेली रक्कम वाटून घेणे एवढेच हाती. संपत्तीची वाटणी करणे सोपे जाते. परंतु प्राणपणाने जोपासलेल्या ग्रंथसंग्रहाचे काय लक्ष्मी सर्वांनाच हवी. तिच्यावर साºयांचाच अधिकार शारदा कोणालाच नको. शारदेच्या वाट्याला अडगळ.\nदोघेही प्राध्यापक. त्यांचा ग्रंथसंग्रह मोठा होता दोन वर्षांच्या अंतरात मागे पुढे दोघेही गेले. मुलाने फर्निचर अनाथाश्रमाला दिले. फ्रीज, वॉशिंगमशीन शेजा-यांना देऊन टाकले. ग्रंथसंपदा शिल्लक. त्याला कोणी वाली उरला नाही. शेजारी पाजारी म्हणाले, पुस्तक नको. वाचणार कोण परमार्थ आणि संतसाहित्याची पुस्तके वाचणार तरी कोण परमार्थ आणि संतसाहित्याची पुस्तके वाचणार तरी कोण आम्हाला कपाटे दिली तरी चालतील.\nग्रंथांना वाली कोणी नाही. विचारांचा वाली कोणी नाही. अध्यात्म फुलणार कसे सत्कर्माला बहर येणार तरी कसा सत्कर्माला बहर येणार तरी कसा तक्षशिला, नालंदा यासारखी विश्वविख्यात विद्यापीठे जगाला देणाºया भारतात सरस्वतीपूजन एक दिवसापुरते सीमित झाले आहे. ‘सा मां पातु सरस्वती’’ अशी नित्य प्रार्थना करणारे सरस्वतीचे उपासक दुर्मीळच झाले आहेत. हे लक्षण राष्ट्रहिताचे नाही. परमार्थ काही वाटेवर सापडत नाही. सोन्याची नगरी लंका जिंकणा-या प्रभू रामचंद्रालाही समाधान वाटत नव्हते. त्यावेळी ज्ञानर्षी वशिष्ठ सांगते झाले, उपदेश करते झाले.\n‘‘साधुसंगम सत्शास्र परो भवसि राम चेत्\nतद्वीनै: नो मासै : परमं पदम् प्रान्पोशि\nसज्जनांचा सहवास आणि सत्शास्रांचे स्तवन या दोन मार्गानीच मनुष्य जन्माचा उद्धार होतो. बाबा, महाराज, पावलोपावली भेटतात. साधूदर्शन दुर्मीळ. पुस्तकांची अडगळ, सत्शास्राचे स्तवन करायचे तरी कोणी\nपरभणी : शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात विद्यार्थ्यांचा ठिय्या\nशिक्षक मतदारसंघ निवडणूक : उमेदवारांचे समर्थक नाशकात भिडले\nफार्मसी, तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा\nझोपडपट्टीतील मुलांच्या कलाकृतीने शहरवासीय थक्क\nराज्यातील साडेतीनशे अभियांत्रिकी महाविद्यालयांची अवस्था बिकट\nजळगावात इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची ‘घरवापसी’\nश्रावण स्पेशल : पहिल्या तीन ज्योतिर्लिंगांचं महत्व आणि त्यांची माहिती\nकोमल वाणी दे रे रामा \nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1553", "date_download": "2018-08-19T22:51:16Z", "digest": "sha1:FND755JQVSMCCKEKNLZGFBWCEBY4IJC2", "length": 5415, "nlines": 42, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "ववा गाव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nववा ग्रामस्थांची जलसंवर्धनातील यशोगाथा दुष्काळाने पिचलेल्या मराठवाड्यातील समस्त गावांसाठी अनुकरणीय आहे जलक्रांतीस निमित्त ठरले ‘आपला विकास आपल्या हाती’ ह्या अभिनव प्रकल्पाचे जलक्रांतीस निमित्त ठरले ‘आपला विकास आपल्या हाती’ ह्या अभिनव प्रकल्पाचे तो ग्रामविकास संस्थेमार्फत लोकसहभागातून राबवण्यात येतो. महाराष्ट्र शासनाने त्या कामाची नोंद घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातून ववा गावाची आदर्श गाव प्रकल्पासाठी निवड केली आहे. ववा ग्रामस्थांना आदर्श गाव प्रकल्पामुळे दुष्काळमुक्तीसाठी संधीच चालत आली. ववा ग्रामस्थांनी दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी आदर्श गाव प्रकल्पाअंतर्गत वर्षभरात फक्त साठ हेक्टरवर कपार्टमेंट बंडिंगचे काम केले; त्याचबरोबर कृषी विभागाच्या मदतीने गायरान पडिक जमिनीवर ड्रीप, सी.सी.टी.चे काम केले. तलावातून तीनशे ब्रास गाळ काढला. पहिल्या टप्प्यातील त्या कामाचा परिणाम असा झाला, की ज्या भागात पाणलोटाची कामे झाली त्या भागातील विहिरींची भूजलपातळी वाढून सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. त्याच्या विरुद्ध दिशेच्या शिवारातील शेतकऱ्यांना कापसावर पाणी फवारणी करण्यासाठी ते घरून घेऊन यावे लागते तो ग्रामविकास संस्थेमार्फत लोकसहभागातून राबवण्यात येतो. महाराष्ट्र शासनाने त्या कामाची नोंद घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातून ववा गावाची आदर्श गाव प्रकल्पासाठी निवड केली आहे. ववा ग्रामस्थांना आदर्श गाव प्रकल्पामुळे दुष्काळमुक्तीसाठी संधीच चालत आली. ववा ग्रामस्थांनी दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी आदर्श गाव प्रकल्पाअंतर्गत वर्षभरात फक्त साठ हेक्टरवर कपार्टमेंट बंडिंगचे काम केले; त्याचबरोबर कृषी विभागाच्या मदतीने गायरान पडिक जमिनीवर ड्रीप, सी.सी.टी.चे काम केले. तलावातून तीनशे ब्रास गाळ काढला. पहिल्या टप्प्यातील त्या कामाचा परिणाम असा झाला, की ज्या भागात पाणलोटाची कामे झाली त्या भागातील विहिरींची भूजलपातळी वाढून सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. त्याच्या विरुद्ध दिशेच्या शिवारातील शेतकऱ्यांना कापसावर पाणी फवारणी करण्यासाठी ते घरून घेऊन यावे लागते भूजलपातळी वाढलेल्या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी सिंचनाच्या प्रवाही पद्धतीला फाटा देऊन ठिबकनेच पाणी दिल्यामुळे तसा शिरस्ताच गावात पडत आहे. पाणलोटाची कामे झालेल्या भागात कापूस उत्पादनात एकरी किमान पाच ते सात क्विंटलनी वाढ होणार आहे. त्याच बरोबर, रब्बी पिके व उन्हाळ्यात भाजीपाला व फळबागा यांना पाणी उलब्ध होणार आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2926?page=1", "date_download": "2018-08-19T22:42:06Z", "digest": "sha1:TQG65JGPCPR6D5RZO7FF4I7UBYWW7DSH", "length": 11019, "nlines": 111, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शहा गाव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशहा हे गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वसलेले आहे. ते सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील वावी गावापासून उत्तरेला आठ किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या अडीच ते तीन हजारांच्या आसपास आहे. गावात काळभैरवनाथाचे प्राचीन मंदिर आहे. ते ग्रामदैवत होय. त्याचप्रमाणे, राममंदिर, खंडोबा, बिरोबा, हनुमान, महादेव अशी मंदिरे गावात आहेत. गावातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. तसेच, तेथील लोक शेतमजुरी करतात. गावात लहान गावात किराणा मालाचे दुकान, लघुउद्योग आहेत.\nगावाची यात्रा चैत्र-पौर्णिमेच्या आदल्या दिवशी असते. यात्रेत काळभैरवनाथाची पालखी निघते. गंगेवरून आणलेल्या पाण्याची कावड हिचीही मिरवणूक असते. यात्रेत काही मनोरंजक गोष्टी असतात. काही खेळांचे आयोजन दुसर्‍या दिवशी केले जाते. गावात श्रावण महिन्यात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. गावात सर्व उत्सव आणि सणसमारंभ साजरे केले जातात.\nगावात येण्यासाठी एसटीची व्यवस्था आहे. गावात सिन्नर तालुक्याच्या गावाहून एसटी येते. गावात गुरूवारी आठवडा बाजार भरतो. बाजारात आजुबाजूच्या गावातील व्यक्तीही येतात.\nगावात प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. गावात इंग्लिश मिडियमची शाळाही आहे. बारावीपर्यंत शाळा गावात आहे. पुढील शिक्षणासाठी तेथील विद्यार्थी कोळपेवाडी या आठ किलोमीटरवर असणार्‍या गावी; तसेच कोपरगाव, सिन्नर आणि संगमनेर या तीस किलोमीटर अंतरावरील गावांत जातात. शहा परिसरातील गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण आहे. अशा भागात बाळासाहेब मराळे या शेतकऱ्याने शेवग्याची शेती करून रोहित-एक नावाचे वाण शोधून काढले आहे. त्याच प्रकारे, त्यांनी वैविध्यपूर्ण सुधारणा केल्या आहेत.\nगावाचा परिसर अवर्षणग्रस्त आहे. तेथे कोरडे हवामान असते. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी आहे. गावात काही गावतळी आहेत.\nगावाच्या जवळपास पुतळेवाडी, विधनवाडी, झापेगाव, विरगाव, पंचाळे ही गावे आहेत.\nमाहिती स्रोत : बाळासाहेब मराळे - 9822315641.\nनितेश शिंदे हे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचनाची आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी अनेक महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स या महाविद्यालयात N.C.C आणि N.S.S मध्ये अनेक स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली आहेत. त्यांनी 2017 मध्ये 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या मुंबई विषयाच्या अंकाचे संपादन केले. ते सध्या 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलवर उपसंपादक पदावर कार्यरत आहेत.\nदुशेरे – जाधवांचे गाव\nसंदर्भ: गावगाथा, कराड शहर\nसंदर्भ: कोपरगाव तालुका, गावगाथा\nसंदर्भ: गावगाथा, sinnar tehsil, सिन्‍नर तालुका\nखेड्याचे दर्शन – कोल्हापूरचे सिद्धगिरी संग्रहालय\nसंदर्भ: संग्रहालय, पर्यटन स्‍थळे\nसंजय क्षत्रिय - सूक्ष्म मुर्तिकार\nलेखक: शैलेश दिनकर पाटील\nसंदर्भ: सिन्‍नर तालुका, सिन्‍नर शहर, गणपती, सूक्ष्‍म मूर्तीकार, संग्रह, प्रदर्शन, Ganpati, Miniature, sinnar tehsil, Sinnar city\nदेवपूरला बाबा भागवत आणि राणेखान यांचा अजब इतिहास\nसंदर्भ: देवपूर गाव, सिन्‍नर तालुका, पानिपतची लढाई, महादजी शिंदे, राणेखान, समाधी, sinnar tehsil, Nasik, Devpur Village, Panipat war, संत बाबा भागवत महाराज\nसिन्नरचा उद्धार सहकारी औद्योगिक वसाहतीत\nसंदर्भ: सिन्‍नर तालुका, sinnar tehsil, सिन्‍नर शहर\nयादव सम्राटांची राजधानी – सिन्नर (श्रीनगर)\nसंदर्भ: सिन्‍नर तालुका, सिन्‍नर शहर, गावगाथा\nजागृतिकार भगवंतराव पाळेकर यांच्या मागावर\nसंदर्भ: लेखक, सिन्‍नर तालुका, sinnar tehsil\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://commonmanclick.wordpress.com/2013/03/", "date_download": "2018-08-19T23:53:37Z", "digest": "sha1:XLUY433J5VP3Q37YJDFHUGZBJHDHOCJE", "length": 7499, "nlines": 154, "source_domain": "commonmanclick.wordpress.com", "title": "March | 2013 | CommonManClick", "raw_content": "\nही रंगपंचमी आहे हरिहरेश्वर येथील.भरतीच्या वेळेस हा भाग पाण्याखाली असतो. आणि भरती ओसरली कि परत एकदा हा शैवाल समूह आपली कला दाखवायला तयार होतो.\nइथे भरतीच्या वेळेस लाटांच्या प्रचंड माऱ्याने डोंगरसुद्धा कापला गेला आहे. शतकानुशतके चाललेल्या या लढाईत न समुद्र मागे सरकायला तयार आहे ना सह्याद्री. आणि या अस्थिर असणाऱ्या वातावरणात हा शैवालसमूह आपला जीवन विकास साधत आहे. यांना ना जोरदार लाटांची भीती आहे ना कापणाऱ्या दगडांची. यांचे मूळ ज्यामध्ये तो दगडाचा पायाच कधी हि उखडला जावू शकतो. पण यांना याची काहीच फिकीर नाही. फक्त स्वताचा विकास हेच यांचे ध्येय आहे आणि हाच यांचा ध्यास आहे.\nआपल्या अवती भवति अनेक माणसे अशी सापडतील ज्यांना काहीच ध्येय नाही आहे किंवा ध्येयापासून लांब गेली आहेत. समाज,स्वकीय, परकीय आणि हो स्वताला हि भिऊन आपले ध्येय, आपली आवड मारायची आणि त्यांना आवडेल, रुचेल त्या साच्यात स्वताला बनवून घ्यायचे. मग लोक आपल्याला मानतात. आपल्या प्रगतीचे कौतुक करतात. आणि आपण आपले मन मारत,प्रगती झाली असे समजत आयुष्य अक्षरश: निकालात काढतो. या कुणाच्या खिजगणतीत नसणाऱ्या या शेवाळयांनी हाच प्रश्न मला विचारला की काही माणसे अशी का वागतात, दुसर्यांना रुचेल, आवडेल अशी का बनतात. त्यापेक्षा आमच्या सारखे सतत लढत राहून आपल्या आयुष्याची रंगपंचमी का करत नाहीत कौतुक करतात. आणि आपण आपले मन मारत,प्रगती झाली असे समजत आयुष्य अक्षरश: निकालात काढतो. या कुणाच्या खिजगणतीत नसणाऱ्या या शेवाळयांनी हाच प्रश्न मला विचारला की काही माणसे अशी का वागतात, दुसर्यांना रुचेल, आवडेल अशी का बनतात. त्यापेक्षा आमच्या सारखे सतत लढत राहून आपल्या आयुष्याची रंगपंचमी का करत नाहीत जीवन विकास का साधत नाहीत\nजे लढले ते थोर झाले.त्यांच्या आयुष्याची रंगपंचमी झाली.जे नाही लढले ते काय झाले हे ज्याचे त्याने ठरवावे.\n2 होड्या, पालोलेम बीच, गोवा\nहनुमान – तिकोना किल्ला\nपुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://mahaegs.maharashtra.gov.in/1035/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0", "date_download": "2018-08-19T23:37:49Z", "digest": "sha1:6KPUNDSLOXNESACLMMQ4NVNOSR3KINLE", "length": 5263, "nlines": 79, "source_domain": "mahaegs.maharashtra.gov.in", "title": "महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना", "raw_content": "\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना\nग्राम विकास विभाग, आपले स्वागत करीत आहेत.\nप्रशासकीय बाबी - 10/08/2018\nकामे आणि कार्यपद्धती - 29/05/2018\nकामे आणि कार्यपद्धती - 29/05/2018\nमदत कक्ष (टोल फ्री क्रमांक - १८००२२३८३९)\nसिंचन विहिर लाभार्थी यादी (२०१५-१६)\nदृष्टिक्षेपात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र\n1 जॉबकार्ड वितरित केलेल्या एकुण कुटुंबांची संख्या (लाखात) 80.47 78.45\n2 मजूरी वाटपासाठी बँक/पोष्टात मजूरांची उघडण्यात आलेली एकुण खाती (लाखात) 60.13 58.45\n3 रोजगार उपलब्ध करुन दिलेल्या एकुण कुटुंबांची संख्या (लाखात) 14.34 12.75\n4 रोजगार उपलब्ध करुन दिलेल्या एकुण मजूरांची संख्या (लाखात) 27.27 23.95\n5 एकुण मनुष्य दिवस निर्मिती (लाखात) 709.17 763.45\n6 सरासरी प्रतिकुटुंब मनुष्य दिवस निर्मिती (दिवस) 49 60\n7 100 दिवसापेक्षा जास्त दिवस रोजगार पुरविण्यात आलेल्या कुटूबांची संख्या (लाखात) 1.65 2.15\n9 मजुरी व साहित्यावरील खर्चाचे प्रमाण (टक्के) 68:32 75:25\n10 चालु वर्षातील एकुण पूर्ण कामे (लाखात) 1.44 1.06\nमा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य\nमा.मंत्री रोहयो, पर्यटन, महाराष्ट्र राज्य\nसचिव, रोजगार हमी योजना, महाराष्ट्र राज्य\nराज्‍य मानव संसाधन समन्‍वयक (State HR Coordinator)\nजाहिरात : वित्तीय सल्लागार पदाकरिता जाहिरात\nनियोजन विभाग (रोहयो) या विभागात करार पध्दतीने नियुक्ती बाबत...\nएकूण दर्शक: २०२६५१० आजचे दर्शक: ३७\n© महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/pune/article-255105.html", "date_download": "2018-08-20T00:06:21Z", "digest": "sha1:EOOASKUMPG4NJHFJY4QMPMHJ666E52FX", "length": 13531, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्याच्या महापौरपदी पहिल्यांदाच भाजपच्या मुक्ता टिळक यांची निवड", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nपुण्याच्या महापौरपदी पहिल्यांदाच भाजपच्या मुक्ता टिळक यांची निवड\n15 मार्च : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मुसंडी मारून सत्ता काबीज करणाऱ्या भाजपसाठी आजचा दिवस ऐतिहासिक म्हणावा लागेल. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर झाला आहे. महापौरपदी मुक्ता टिळक यांची निवड झाली आहे. त्यांना 98 मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार नंदा लोणकर यांना 52 मतं मिळाली. यावेळी शिवसेनेने तटस्थ राहणं पसंत केलं.\nपुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर आणि उपमहापौर विराजमान होणं निश्चित होतं. 162 पैकी भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादीला 40, काँग्रेसला 11, शिवसेनेला 10, मनसेला दोन जागा मिळवण्यात यश आलं आहे.\nभाजपकडून मुक्ता टिळक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा लोणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर शिवसेनेकडून संगीता ठोसर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी आज सकाळी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेत, मुक्ता टिळक यांना मतदान न करता तटस्थ राहणेच पसंत केलं. तर मनसेच्या दोन नगरसेवकांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला. एमआयएमच्या नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी राष्ट्रवादीच्या महापौरपदाच्या उमेदवार नंदा लोणकर यांना मतदान केलं.\nदरम्यान, महापौरपदी विराजमान झालेल्या मुक्ता टिळक यांचे खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, पालकमंत्री गिरीश बापट, माजी महापौर प्रशांत जगताप, शहर अध्यक्ष योगेश गोगावले, गटनेते श्रीनाथ भिमाले, आयुक्त कुणाल कुमार यांनी अभिनंदन केलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकामावरून परतल्यावर पत्नीला धक्का, समोर होते नवरा आणि 2 मुलांचे मृतदेह\nपुण्याच्या विद्यापीठ चौकात गोळीबार, एक गंभीर जखमी\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान, VIDEO व्हायरल\n'Cosmos Bank'वर मोठा सायबर हल्ला, 94 कोटी विदेशात केले लंपास\nऐ भाई जरा देख के चलो...नाहीतर कंबरडं मोडेल \nपुणे: 12 नामांकित बार-हुक्का पार्लरवर धाडी, 6 हजाराहून जास्त तरुण पार्टीत धुंद\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/blog-space/blog-on-crisis-in-india-271806.html", "date_download": "2018-08-20T00:02:54Z", "digest": "sha1:7NDEUQFKNLVOM4T3PDSI2GGTI6NE4RXT", "length": 24580, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फक्त भ्रमनिरास !", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nदेशात सत्तांतर झाले तरी सामान्यांची परिस्थिती बदलली नाही, सुधरली नाही उलट बिघडलीच आहे. म्हणून आज भारतातला सामान्य माणूस अस्वस्थ आहे.\nभारतावर इंग्रजांचे राज्य प्रस्थापित झाल्यानंतर मिर्झा गालिब संपूर्ण देशभर फिरला होता. तेव्हा काशी पासून दिल्लीपर्यंत देशातल्या लोकांच्या यातना ,वेदना त्याला जाणवल्या होत्या. त्याने त्या अनुभवल्या होत्या. तेव्हा संपूर्ण देशात एक अस्थिरतेचं, अस्वस्थतेचं वातवरण होतं. गालिबच्या त्यावेळच्या शेरोशायरीतून हे स्पष्ट दिसून येतं.\nशेतकऱ्याला हमीभाव मिळत नव्हता, हवी ती पिकं घेता येत नव्हती. दुष्काळातही न भूतो न भविष्यति इतका भयानक कर इंग्रज सरकारने बसवला होता. इंग्रजांच्या धोरणामुळे फक्त शंभर वर्षांपूर्वी संपन्न असलेल्या ग्रामीण भारताची पर्यायी बिहार बंगाल सारख्या राज्यांमधील शेतकऱ्यांची प्रचंड दुरावस्था झाली होती. शहरी भागात इंग्रजी भाषेतून पदवी मिळवणाऱ्यांना नोकऱ्या मिळत होत्या. इंग्रजी शिक्षण घेणारे श्रीमंत उच्च जातीतले आणि उच्चभ्रू घरांमधीलच होते. मध्यमवर्ग आणि गरीब वर्गात प्रचंड असंतोष होता. त्यावेळच्या नोंदी पाहिल्या तर 1857च्या संग्रामाआधी आणि नंतरही शेतकऱ्यांची अनेक आंदोलन झाली होती. ही अर्थात हिंसक प्रकारची होती. ज्यूटच्या शेतकऱ्यांनी तर चक्क ब्रिटीशांची एक चौकी फोडल्याच्याही नोंदी आहेत.\n1850चं दशक आणि 2017 काय फरक झाला आणि किती फरक झाला आजही उत्तर प्रदेशपासून तामिळनाडूपर्यंत प्रत्येक राज्यातील शेतकरी होरपळला आहे. रस्त्यावर उतरतो आहे. चांगलं शिक्षण ही फक्त श्रीमंतांची मक्तेदारी होऊन बसली आहे. त्यातही ज्यांना शिक्षण मिळतंय त्यांना नोकऱ्या मिळत नाही आहे. जागतिकीकरणाच्या 25 वर्षांनंतर देशाची झालेली दुरावस्था आणि 19व्या शतकात इंग्रजांच्या राज्यात देशाची झालेली दुरावस्था सारखीच आहे.\n2014 साली भारतात सत्तांतर झालं. हे सत्तांतर का झालं नरेंद्र मोदी एक उत्तम प्रशासक आहेत म्हणून नरेंद्र मोदी एक उत्तम प्रशासक आहेत म्हणून संघाचे प्रचंड नेटवर्क पसरलं आहे म्हणून संघाचे प्रचंड नेटवर्क पसरलं आहे म्हणून कांग्रेसने लोकांची निराशा केली म्हणून कांग्रेसने लोकांची निराशा केली म्हणून मला वाटतं या सगळ्या कारणांहून वेगळं एक कारण आहे.\nप्रत्येक मानवी समाजात त्रास हालअपेष्टा दु:ख या गोष्टी असतातच. प्रत्येक समाजातील दुबळ्यांना, उपेक्षितांना शोषितांना आपल्याला वाचवायला कोणीतरी एक मसीहा येईल आणि आपले सगळे त्रास दुर करेल अशी आशा असते. मग तो येऊन हजारोंना दु:खातून बाहेर नेणारा यहुदी समाजातला मोझेस असतो. मी तुम्हाला वाचवेन अशी आशा दाखवणारा कधी येशू ख्रिस्त असतो. समाजातीन वाईट प्रवृत्तींचा नाश करणारा श्रीकृष्ण असतो. तर कधी कुठलेही शस्त्र न वापरता देशातील लोकांना धीर देत पुढे नेणारा महात्मा गांधींसारखा नेता असतो. असे मसीहा येतील आणि दु:खातून बाहेर काढतील ही आशा कायम जन सामान्यांच्या मनात असते. असे मसीहे कधी कधी येतातही. महागाईने होरपळलेल्या, गरिबीने त्रासलेल्या, गुंड मवाल्यांच्या दादागिरीने पिचलेल्या आणि भ्रष्टाचारामुळे आतून पुरत्या खंगलेल्या भारतीय माणसाला खरोखर एक 'मसीहा' च आपल्याला वाचवू शकतो ही अपेक्षा होती. अशी आशा होती.\n2013-14 साली भाजपने केलेल्या प्रचारामुळे असेल ,गुजरातमध्ये काही प्रमाणात का होईना पण झालेल्या चांगल्या कामामुळे असेल पण तो मसीहा नकळत नरेंद्र मोदींमध्ये देशातील असंख्य जनतेला दिसत होता. त्यात मोदींची सभा जिंकणारी भाषणं त्याची खात्रीच पटवत होती. खेडोपाडी ,शहरात रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांमध्ये सगळीकडे हीच भावना होती.\nपण गेल्या तीन वर्षात या देशातील सामान्य माणसाचे दु:ख, त्रास, हालअपेष्टा काहीच कमी झालेले नाहीत. तीन वर्षात ते कमी होणं अशक्य आहे असं काही जण म्हणतीलही. पण तीन वर्षात जनसामान्यांचे त्रास मोठ्या प्रमाणात वाढल्याचे मात्र स्पष्ट दिसतं आहे.\nया देशात सामान्य जनतेला सगळ्यात जास्त फटका बसतो तो महागाईचा. आता महागाई ,जागतिक बाजारपेठेच्या अधीन आहे, त्याला अनेक कारणं जबाबदार आहे असे वादही होतील. पण वास्तव हे आहे की ही महागाई कमी तर झालेली नाहीच. उलट वाढलीय. नोटाबंदीच्या काळात देशातील सामान्यांचं कंबरडंच मोडलं होतं. जीएसटी नंतरच्या काळातही शहरी भागात अनेक गोष्टींचे दर वाढले आहेत. या वाढलेल्या दरांनी शहरी नागरिक त्रस्त आहेत.\n2013-14मध्ये याच सामान्यांना काळा पैसा परत येईल आणि सामान्यांचे प्रश्न संपतील अशी स्वप्नं दाखवली गेली होती. काळा पैसा परत आलाच नाही. उलट देशातील काही श्रीमंत अधिकच श्रीमंत झाल्याचे आज या सामान्य माणसाला दिसतं आहे. काहींची संपत्ती तर कितीतरी पटींनी वाढली आहे. यामुळे शहरी भागातील नागरिक प्रचंड अस्वस्थ झाला आहे. आपल्या समस्या सुटतील म्हणून ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनी त्याचा पुरता विश्वासघात केल्याची भावना आज त्याच्या मनात आहे. त्याच्या समोरची दुसरी समस्या बेरोजगारीची. बेरोजगारी का आहे तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लागणारं स्किल आणि शिक्षण या देशातील युवकाला मिळत नाहीये. तर दुसरीकडे छोट्या व्यापारांना, उद्योगांना पोषक अशी व्यवस्था ही या देशात नाही. यामुळे नवीन संधी येत नाहीत आणि बेरोजगारीसारखी समस्या देशासमोर भेडसावते आहे. या देशाला आयआयटी आयआयएमची नाही तर आयआयटी आयआयएमच्या लायकीचं शिक्षण आणि कौशल्ये देशातील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोचवण्याची गरज आहे. ते पोचत नाही म्हणून आज शहरी समाज अस्वस्थ आहे.\nतर ग्रामीण भागात सगळा आनंदी आनंदच आहे. बहुतांश ग्रामीण भागात 24 तास सोडा पण 12 तासही वीज नाही. शेती, उद्योग उभे राहतील अशा पोषक सुविधाही नाहीत आणि व्यवस्थाही नाही.याशिवाय समृद्धी महामार्गासारखे प्रकल्प ,भूमी अधिग्रहण सारख्या कायद्यांमुळे सरकार आपली जमीन हडपत की काय अशी साशंकतेची भावना शेतकऱ्यांच्या मनात आहे.या साऱ्यामुळेच या देशातील बळीराजा संतप्त आहे. मग तमिळनाडूचे शेतकरी रस्त्यावर येऊन नग्न धिंड काढतात. महाराष्ट्रात शेतकरी संप पुकारतात. मध्य प्रदेशात हिंसक होतात. याशिवाय शेत मजूर आणि महिलांच्या परिस्थितीवर तर न बोललेच बरं.\nबेरोजगारीचा मुद्दा इथेही भेडसावतो आहे.\nअशावेळी देशातील या सामान्यांना चित्र काय दिसतं आहे तर देशात बुलेट ट्रेन येते आहे. ही बुलेट ट्रेन फायदा फक्त उद्योगपतींचाच करेल अशी त्याची धारणा होते. कारण बुलेट ट्रेन आली म्हणून गावी वीज आली नाही. बुलेट ट्रेन आली म्हणून तरूणांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. या सगळ्याचा राग तो वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो. मग मुंबईच्या चेंगराचेंगरीनंतर देशभरातून होणारी टीका ही या रागामुळे होणारी टीका आहे. राज ठाकरेंनी मुंबईत काढलेल्या मोर्च्याला मिळणारे प्रतिसाद असतील किंवा बनारस विद्यापीठात होणारा विद्यार्थ्यांचा उद्रेक याला हा राग काही प्रमाणात कारणीभूत आहे.\nदेशात सत्तांतर झाले तरी सामान्यांची परिस्थिती बदलली नाही, सुधरली नाही उलट बिघडलीच आहे. म्हणून आज भारतातला सामान्य माणूस अस्वस्थ आहे. नरेंद्र मोदी सत्तेवर येणं ही एक ऐतिहासिक घटना असेलही. पण आज तरी भारतातील सामान्य माणसाचा या घटनेमुळे सगळ्यात मोठा भ्रमनिरास झाल्याचं दिसून येतं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: bullet trainनरेंद्र मोदीबुलेट ट्रेन\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-use-subhabhool-fodder-crop-agrowon-maharashtra-5283?tid=156", "date_download": "2018-08-19T22:59:06Z", "digest": "sha1:VAE73HA2SK4SVHAHSVJRANBC6OT67TRP", "length": 16521, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi , use of subhabhool as fodder crop, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयोग्य प्रमाणात वापरा सुबाभळीचा चारा\nयोग्य प्रमाणात वापरा सुबाभळीचा चारा\nयोग्य प्रमाणात वापरा सुबाभळीचा चारा\nयोग्य प्रमाणात वापरा सुबाभळीचा चारा\nअजय गवळी, विजयसिंह मदने पाटील\nरविवार, 28 जानेवारी 2018\nसुबाभूळ हे विविधोपयोगी बहुवर्गीय द्विदल प्रकारातील झाड आहे. द्विदल चारा पिके ही प्रथिने व खनिजांनी संपन्न असतात. पशुखाद्यात द्विदल पिकांच्या चाऱ्याचा समावेश केल्याने जनावरांना सकस खाद्य मिळते. खुराकाचे प्रमाणही कमी करता येते. त्यामुळे खुराकावरील खर्च कमी होतो. सुबाभळीच्या बियादेखील पशुखाद्य म्हणून वापरता येतात. परंतु याचे प्रमाण पशू तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवावे. हे झाड वारा प्रतिबंधक व कुंपण म्हणून उपयुक्त आहे. त्याच्या लागवडीमुळे जमीन आच्छादली जाऊन धूप थांबते.\nसुबाभूळ हे विविधोपयोगी बहुवर्गीय द्विदल प्रकारातील झाड आहे. द्विदल चारा पिके ही प्रथिने व खनिजांनी संपन्न असतात. पशुखाद्यात द्विदल पिकांच्या चाऱ्याचा समावेश केल्याने जनावरांना सकस खाद्य मिळते. खुराकाचे प्रमाणही कमी करता येते. त्यामुळे खुराकावरील खर्च कमी होतो. सुबाभळीच्या बियादेखील पशुखाद्य म्हणून वापरता येतात. परंतु याचे प्रमाण पशू तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवावे. हे झाड वारा प्रतिबंधक व कुंपण म्हणून उपयुक्त आहे. त्याच्या लागवडीमुळे जमीन आच्छादली जाऊन धूप थांबते.\nसाल्वाडोर प्रकारची सुबाभळीची झाडे हवाईन प्रकारापेक्षा दुपटीने पाने देतात. ही पाने पशुखाद्यामध्ये वापरता येतात.\nडोंगरावर व उतार असलेल्या उंच जागी सुबाभळीची झाडे चर खणून त्यात लावावीत. उतारावर ४० ते ५० सेंटिमीटर खोल चर खणून त्यात एक मीटर अंतरावर खड्डे खणून रोपे लावावीत. दोन चरांमधील अंतर साधारणतः ३ ते ४ मीटर असावे.\nसुबाभळीसाठी चाऱ्यासाठी पहिली कापणी ५ ते ६ महिन्यांनी मिळते. सर्वसाधारण पीक दीड ते दोन मीटर वाढले असता पहिली कापणी जमिनीपासून ६० सेंटिमीटर उंचीवर करावी. दुसरी व तिसरी कापणी १० सेंटिमीटर उंचीवर ४० ते ५० दिवसांनी करावी. नंतरच्या कापण्या पिकाची ९० सेंटिमीटर उंची कायम ठेवून ३५ ते ४० दिवसांच्या अंतराने कराव्यात.\nहिरवा चारा : योग्य मशागत व देखरेखीखालील पूर्ण वाढ झालेल्या चांगल्या पिकापासून हेक्टरी ५० टन वैरणीचे उत्पादन वर्षाला मिळते.\nसुबाभूळ चारा म्हणून वापरताना घ्यावयाची काळजी\nसुबाभळीची फक्त पाने न तोडता ती फांदीसह तोडावीत. त्यांचे तुकडे करून जनावरांच्या चारा मिश्रणात वापरावीत.\nसुबाभळीची पाने ही भाताचा पेंढा, नागली काड, कडबी यांसारख्या वाळलेल्या वैरणीसोबत मिसळून द्यावीत.\nसुबाभूळच्या चाऱ्याची सर्व मात्र एकाच वेळी न देता दिवसातून २ ते ३ वेळा विभागून द्यावी. सुबाभळीची पाने चाऱ्याच्या खाद्य मिश्रणात देण्यापूर्वी पशू तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.\nसंपर्क : अजय गवळी, ८००७४४१७०२\n(पशुजैवतंत्रज्ञान विभाग, के. के. वाघ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nसकस चाऱ्यासाठी बाजरी, दशरथ, मारवेलबाजरीचा हिरवा तसेच वाळलेला चारा पौष्टिक असतो....\nपीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी...बागायती कापूस शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव...\nमुरघास कसा तयार करावा मुरघास बनविण्यासाठी एकदल पिके - जसे की मका,...\nपाैष्टिकता वाढविण्यासाठी चाऱ्यावर करा...जानेवारीपासून ते जुलैपर्यंत बहुतांशी जनावरांना...\nकृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...\nयोग्य प्रमाणात वापरा सुबाभळीचा चारासुबाभूळ हे विविधोपयोगी बहुवर्गीय द्विदल...\nलसूणघास लागवड कशी करावीलसूणघास हे पीक वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये...\nचाऱ्यासाठी मका पिकाची लागवड फायदेशीरमका पिकाचा चारा अत्यंत सकस, रुचकर असतो. मका...\nबरसीम चारा पिकाची लागवडबरसीम हे द्विदलवर्गीय चारापीक आहे. पाण्याचा...\nलुसर्न चारा पीक लागवड तंत्रज्ञान लुसर्न हे दुभत्या जनावरांना मानवणारे वैरणीचे...\nपौष्टिक चाऱ्यासाठी बरसीमबरसीम पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत करावी. हेक्‍टरी २५...\nओट चारा पीक लागवड तंत्रज्ञान ओट हे एक रब्बी हंगामातील महत्त्वाचे चाऱ्याचे...\nसंकरित नेपिअर चारा पीक लागवड तंत्रज्ञानसंकरित नेपिअर हे बहुवार्षिक, भरपूर व चांगले...\nबाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....\nबरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...\nमका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...\nज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान ज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पीक आहे....\nचवळी, मारवेल, स्टायलाे चारा लागवड...चवळी : चवळी हे द्विदल वर्गातील...\nपौष्टिक, लुसलुशीत चाऱ्यासाठी पेरा ओटओट पिकाचा पाला हिरवागार, पौष्टिक व लुसलुशीत असतो...\nरुचकर, पाचक चारापीक ः गुणवंतराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/delhis-max-hospital-hands-over-dead-newborn-but-found-alive-275743.html", "date_download": "2018-08-20T00:04:18Z", "digest": "sha1:DOGQ5TQRVD3JFCSX2F6TSCIRM2TKNEMQ", "length": 14153, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मृत घोषित केलेलं बाळ अंत्यसंस्कारावेळी जिवंत आढळलं", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nमृत घोषित केलेलं बाळ अंत्यसंस्कारावेळी जिवंत आढळलं\nबाळाला अंत्यसंस्कारासाठी जेव्हा घरी घेऊन जात होतो तेव्हा रस्त्यात त्याने हालचाल केली\n01 डिसेंबर : मृत घोषित केलेल्या बाळाला अंत्यंसस्काराच्या वेळी नेले असता ते जिवंत असल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीत घडलाय. दिल्लीतील प्रसिद्ध मॅक्स हाॅस्पिटलमध्ये हा प्रकार घडलाय. या हाॅस्पिटलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलाय.\nकाही दिवसांपूर्वी एका महिलेनं प्रिमॅच्योर जुळ्यांना जन्म दिला. जन्म झाल्यानंतर जुळ्या बाळातील मुलीचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या बाळाची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे दिल्लीतील शालीमार बाग येथील मॅक्स हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. मात्र तिथे काल सकाळी त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या परिवारानं त्यांना जेव्हा अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी नेलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक बाळ जिवंत आहे.\nबाळाचे आजोबा प्रवीण यांनी सांगितलं की, आम्ही आमच्या बाळाला अंत्यसंस्कारासाठी जेव्हा घरी घेऊन जात होतो तेव्हा रस्त्यात त्याने हालचाल केली. आम्ही पार्सल उघडून पाहिलं तर बाळाचा श्वाच्छोश्वास सुरू होता. त्यांनी तातडीने बाळाला जवळील अग्रवाल हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं. बाळाची प्रकृती आता स्थिर आहे.\nबाळाच्या कुटुंबियांनी घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दाखल केलीये. मात्र, अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पोलिसांनी या घटनेचा वैद्यकीय सेलकडे सोपवलाय. त्यांच्या तपासानंतर गुन्हा दाखल केला जाणार आहे.\nया घटनेनंतर मॅक्स हाॅस्पिटलने एक पत्रक प्रसिद्ध केलंय. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलीये, जुळ्या मुलांच्या कुटुंबियांशी आम्ही संपर्क साधत आहोत असं हाॅस्पिटलनं सांगितलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nअटलजींना मुखाग्नी देणाऱ्या कोण आहेत नमिता भट्टाचार्य\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/film-review-marathi/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%B5-2-0-116062700013_1.html", "date_download": "2018-08-19T23:34:57Z", "digest": "sha1:V57G3HFIZ2DGKTLSFI3FOBJBEXQBDHA2", "length": 9970, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चित्रपट परीक्षण : रामन राघव 2.0 | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचित्रपट परीक्षण : रामन राघव 2.0\nदिग्दर्शक अनुराग कश्यपच्या रामन राघव 2.0 या सिनेमाच्या नावावरुन तुम्हाला नक्की वाटत असेल की हा सिनेमा मिड 60’s मध्ये घडलेल्या रामन राघव या सिरियल किल्लरवर आधारित आहे, तर तसं नाही. हो पण हा सिनेमा नक्की त्या सिरियल किल्लर रामन राघवशी प्रेरित आहे. ही गोष्ट आहे एका लॉ मेकर आणि लॉ ब्रेकरची. लॉ ब्रेकर अर्थातच रमन्ना जी व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने.\nरमन्ना एक साईकोपाथ किल्लर आहे, मर्डर करण्यात त्याला एक वेगळंच समाधान लाभतं. जवळ जवळ नऊ हत्या केल्यानंतर तो पोलिसांकडे जाऊन स्वत:ला सरेंडर करतो. पोलीस मात्र त्याला वेडा समजून त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाहीत. दुसरीकडे राघवन जो एक पोलीस ऑफिसर असून, नशेचा शिकारी आहे, आपल्या गर्लफ्रेन्ड सीमीसोबत राहतोय. एकीकडे रमन्ना मर्डरवर मर्डर करत फिरतोय, तर दुसरीकडे राघवन त्याचा पाठलाग करत राहतो. अशा काहीशा पाश्र्वभूमीवरचा हा सिनेमा आहे. रमन राघव 2.0 या सिनेमाचा पूर्वार्ध क्लास झालाय.\nअभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा अभिनय कमाल झालाय. आपल्या नॅचरल अँक्टिंगच्या जिवावर त्यानं पुन्हा एकदा बाजी मारलीये. अभिनेता विक्की कौशलनं ही आपली भूमिका चोख पार पाडली आहे. सिनेमाचा उत्तरार्ध थोडा स्लो आहे. ती स्पीड अचानक कुठेतर हरवतो. मात्र दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या जबरदस्त मांडणीमुळे सिनेमा जिवंत राहतो.\nरामन राघवचे लोकेशन्स, सिनेमातले संवाद, कलाकारांचे परफॉर्मन्स या गोष्टींमुळे सिनेमा आणखी रिअलीस्टिक वाटतो.\nतर हे आहे शाहरुख-आलियाच्या चित्रपटाचे नाव ... रिलीज डेटपण निश्चित\nकाय म्हणाला 'शिवाय'ची हिरॉइन सायशाबद्दल अजय देवगन\n‘ग्रेट ग्रँड मस्ती’चा ट्रेलर सुसाट, आतापर्यंत 29 लाख हिटस्\nसलमानने स्वत:ला सांगितले बलात्कार पीडिता सारखे, बवाल\nयावर अधिक वाचा :\n11 वर्ष लहान आहे प्रियांका चौप्राचा जोडीदार निक, आईने दिला ...\nप्रियांका चौप्राच्या जीवनात आविष्याचे खास आनंदी क्षणांचे आगमन झाले आहे. प्रियांका आपल्या ...\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडे प्रथमच एकत्र येणार सिनेमात \nविनोदाचा एक्का समजला जाणारा भारत गणेशपुरे आणि विनोदाची चौफेर फटकेबाजी करणारा सागर कारंडे ...\nप्रियांका चोप्रा - निक जोनस चा 'रोका' संपन्न (बघा फोटो)\nबहुचर्चित जोडी प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा विवाह निश्चित झाला आहे. प्रियांकाच्या ...\nसासूने वैतागून केलेली कविता\nपाया पडते सूनबाई बंद कर तुझी चाल पहिलं तुझं व्हॉट्सअॅप चुली मधी जाळ\nचित्रपट परीक्षण : गोल्ड\nआंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये देशाचा झेंडा फडकावताना पाहणं यापेक्षा अभिमानास्पद काय असू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ramzan-marathi/ramzan-month-special-114063000008_1.html", "date_download": "2018-08-19T23:35:00Z", "digest": "sha1:A3VNXZN5PSUKPUDOTVUN3PA76F5YW4MO", "length": 18757, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रमजान महिन्याचे पावित्र्य | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुस्लीम बांधवांच्या उपवासाच महिन्याला प्रारंभ झाला आहे. यालाच ‘रमजान’चा अर्थात ‘बरकती’चा महिना म्हणतात. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भाव वाढविणारा हा महिना. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना. माणसाला वाईटापासून, वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना. या महिनचे महात्म्य, पावित्र्य सांगावे तेवढे थोडेच.\nमनाचं मागणं पूर्ण करणार्‍या, बरकतीची मुक्तपणे उधळण करणार्‍या या महिन्याच्या चंद्राची तमाम मुस्लीम बांधव अधीरतेने प्रतीक्षा करीत असतात. चंद्राच्या दर्शनाने प्रत्येकाच्या चेहर्‍यावर प्रसन्नतेची पहाट फुलत असते. घरादारात, मुहल्ल्यात आनंद भरभरून ओसंडत असतो. ‘चाँद दिख, चाँद दिख’चा गलका आसमंतात चैतनचे कारंजी उडवू लागतो. मुस्लीम बांधव आपापसातील वैरत्व, द्वेष विसरून हस्तांदोलन करतात, आलिंगन देतात. त्यांच्या निखळ जिव्हाळने सबंध माहोल स्नेहमय होऊन जातो. संपूर्ण महिनाभर अत्यंत कडकडीत रोजे, पाच वेळेचा नियमित नमाज, कुराणपठण अन् अल्लाहचे स्मरण , चिंतन करायचे असते. या तीस दिवसात उपासधारकांच्या तनमनाची शुद्धी होते. म्हणून इस्लाम धर्मात रमजान महिन्याला अनन्साधारण महत्त्व देण्यात आले आहे. हा महिना अत्यंत पवित्र अन् मंगलमय मानला गेला आहे.\nया महिन्यातच हजरत मुहम्मद पैगंबरांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्येचे फळ प्राप्त झाले. अर्थात त्यांना अल्लाहचे दर्शन झाले. ज्या परमेश्वराच्या साक्षात्कारासाठी हजरत मुहम्मद पैगंबरांनी तहान, भूक, दुनियादारी या सार्‍या गोष्टींना तिलांजली देऊन ज परमेश्वराची इमानेइतबारे इबादत केली, तो परमेश्वर याच महिन्यात त्यांना प्रसन्न झाला. त्यांची ईशसेवा खर्‍या अर्थाने कबूल झाली. पैगंबरांची इबादत स्वत:साठी नव्हतीच मुळी. ती इबादत होती लोककल्याणासाठी, समस्त मानवमुक्तीसाठी. या महिन्यापासूनच पवित्र कुराणाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचण्याला सुरुवात झाली. ईश्वराच्या प्रसन्नतेची, विशालतेची साक्ष देणारा महिना म्हणूनही या महिन्याचे आगळेवेगळे स्थान अबाधित आहे. माणसाला त्याच्या भलबुर्‍याची, पाप-पुण्याची जाणीव करून देणार्‍या या महिन्यात उपवास कराचे असतात. उपवास म्हणजे आत्म्याचे, आचारविचारांचे शुद्धीकरण होय. माणसाच्या या आचार-विचारांच्या शुद्धीकरणाची ही निकड कितीतरी वर्षापूर्वी सांगण्यात आली आहे. आजही त्याची नितांत निकड भासते. यावरून पैगंबरांच्या दूरदृष्टीची कल्पना सहजगत येऊ शकते. रमजानमधील रोजा म्हणजे सहरीपासून इफ्तारपर्यंत निव्वळ अन्न-पाण्यापासून दूर राहून भुकेची जीवघेणी यातना सहन करणे एवढेच नव्हे तर आखून देण्यात आलेली कुंपणे, बंधने, मर्यादा यांचे तंतोतंत पालन या महिन्याच्या वतरुळात राहून करणे हो. या महिन्यातील बंद्याची इबादत अल्लाहला अधिक पसंत असते. या महिन्यातल्या इबादतीचा असर, नूर काही वेगळाच असतो.\nअनीती, अनाचार, अत्याचार, अवास्तव या गोष्टींकडे कानाडोळा करून दुनिेयेतल्या चांगुलपणावर, मांगल्यावर अंत:करणपूर्वक प्रेम करणे, डोळ्यात पावित्र्य\nसाठविणे, मनात नीतिमूल्यांची जपणूक करणे, परोपकाराची भावना रुजविणे, कानांना फक्त चांगले, उदात्त, विधायक विचार ऐकण्याची सवय लावणे ही या महिन्याची विशेष शिकवणूक. महिनाभराच्या त्यागाने, शुद्ध आचरणाने तावून सुलाखून निघालेल्या रोजदारांनी ईदचा शिरकुर्मा आनंदाने प्यायचा असतो. ईद म्हणजे आनंदोत्सवच. जो एकमेकांच्या शुभेच्छांनी, सदिच्छांनी साजरा कराचा असतो.\nगुरु झाले मार्गी काय प्रभाव पडेल सर्व राशींवर\nजून 2017 मधील शुभ-विवाह मुहूर्त\nMonthly Astro : जून (2017) महिन्यातील राशिभविष्य\nनिर्दयी असते या महिन्यात जन्मलेली स्त्री, जाणून घ्या स्वत:बद्दलही\nयावर अधिक वाचा :\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\n\"जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ....Read More\n\"अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील....Read More\n\"कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा...Read More\n\"अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा...Read More\n\"उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष...Read More\n\"काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात...Read More\n\"आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न...Read More\n\"प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही...Read More\nकाळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95?page=4", "date_download": "2018-08-19T23:36:06Z", "digest": "sha1:RRPJPQIFAWY25ARNX3QRDWNDQQPGWRJH", "length": 5475, "nlines": 100, "source_domain": "palakneeti.org", "title": "मागील अंक | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nशिक्षणमाध्यम विशेषांक - दिवाळी २०१२\nविषय निवडा..उत्सवचंगळवाद चित्र व दृश्यकलाविषयकपर्यावरणपालकत्वपुस्तक परिचयबालशिक्षणबालसाहित्यमाहिती-तंत्रज्ञान मुलांचे आरोग्यवेबसाईट परिचयव्यक्ती परिचयश्रम संस्था परिचय स्वमग्नता० ते ६ वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी६ ते १२ वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी१२ वर्षांपुढील मुलांच्या पालकांसाठीparentingदिवाळी अंकशिक्षकांसाठीभाषा शिक्षणलैंगिकता शिक्षणमूल्य-शिक्षणशिक्षणशिक्षण - माध्यमसंवादकीयसामाजिक प्रश्न राजकीय प्रश्न खेळघरमुलांचा विकासबालकांचे हक्कप्रश्न पालकांचेमानवी नातीस्त्री-पुरुष समानता स्त्रीवादी भूमिका अनुभवात्मककथा-ललितकला, साहित्य, संगीतकविताखेळप्रतिसादसंवादआमिष आणि शिक्षाशिस्तसर्जनशीलतासामाजिक पालकत्वस्पर्धास्वातंत्र्य आणि जबाबदारी\nशब्दानुसार (शब्दानुसार आपण लेख शोधू शकता.)\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95?page=5", "date_download": "2018-08-19T23:36:40Z", "digest": "sha1:KDVBXCPAKOXAB46BXK2KNMWAZW4JZWK6", "length": 5448, "nlines": 101, "source_domain": "palakneeti.org", "title": "मागील अंक | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nखेळ विशेषांक – २०११\nविषय निवडा..उत्सवचंगळवाद चित्र व दृश्यकलाविषयकपर्यावरणपालकत्वपुस्तक परिचयबालशिक्षणबालसाहित्यमाहिती-तंत्रज्ञान मुलांचे आरोग्यवेबसाईट परिचयव्यक्ती परिचयश्रम संस्था परिचय स्वमग्नता० ते ६ वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी६ ते १२ वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी१२ वर्षांपुढील मुलांच्या पालकांसाठीparentingदिवाळी अंकशिक्षकांसाठीभाषा शिक्षणलैंगिकता शिक्षणमूल्य-शिक्षणशिक्षणशिक्षण - माध्यमसंवादकीयसामाजिक प्रश्न राजकीय प्रश्न खेळघरमुलांचा विकासबालकांचे हक्कप्रश्न पालकांचेमानवी नातीस्त्री-पुरुष समानता स्त्रीवादी भूमिका अनुभवात्मककथा-ललितकला, साहित्य, संगीतकविताखेळप्रतिसादसंवादआमिष आणि शिक्षाशिस्तसर्जनशीलतासामाजिक पालकत्वस्पर्धास्वातंत्र्य आणि जबाबदारी\nशब्दानुसार (शब्दानुसार आपण लेख शोधू शकता.)\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95?page=7", "date_download": "2018-08-19T23:36:29Z", "digest": "sha1:VBA7H6UOTPCNJDQOYIS7SCF56O6CCOV3", "length": 5418, "nlines": 101, "source_domain": "palakneeti.org", "title": "मागील अंक | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nविषय निवडा..उत्सवचंगळवाद चित्र व दृश्यकलाविषयकपर्यावरणपालकत्वपुस्तक परिचयबालशिक्षणबालसाहित्यमाहिती-तंत्रज्ञान मुलांचे आरोग्यवेबसाईट परिचयव्यक्ती परिचयश्रम संस्था परिचय स्वमग्नता० ते ६ वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी६ ते १२ वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी१२ वर्षांपुढील मुलांच्या पालकांसाठीparentingदिवाळी अंकशिक्षकांसाठीभाषा शिक्षणलैंगिकता शिक्षणमूल्य-शिक्षणशिक्षणशिक्षण - माध्यमसंवादकीयसामाजिक प्रश्न राजकीय प्रश्न खेळघरमुलांचा विकासबालकांचे हक्कप्रश्न पालकांचेमानवी नातीस्त्री-पुरुष समानता स्त्रीवादी भूमिका अनुभवात्मककथा-ललितकला, साहित्य, संगीतकविताखेळप्रतिसादसंवादआमिष आणि शिक्षाशिस्तसर्जनशीलतासामाजिक पालकत्वस्पर्धास्वातंत्र्य आणि जबाबदारी\nशब्दानुसार (शब्दानुसार आपण लेख शोधू शकता.)\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2013/02/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:41:57Z", "digest": "sha1:KIHUS7SOCLWZOFF7RB4ZPN7L64D3V6YA", "length": 8799, "nlines": 109, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: साहेबांस नम्र विनंती अशी की...", "raw_content": "\nशनिवार, २ फेब्रुवारी, २०१३\nसाहेबांस नम्र विनंती अशी की...\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nहाफिस सईद साहेबांनी सीमेवर त्यांच्या सैनिकांकरवी आमच्या सैनिकांची हत्त्या करून त्यांची शिरे कापून पाकिस्तानात नेली ती कारवाई आम्हाला अजिबात पसंद पडली नाही. नाहीतर आमचे उदाहरण पहा, अजमल कसाब साहेबांवर आम्ही करोडो रूपये खर्च करून खटला चालवला. त्यांना स्वखर्चाने आम्ही वकिल दिला. आणि कोर्टाच्या निर्णयाचे पालन करत आम्ही त्यांना फाशी दिले. अजमल कसाब साहेबांच्या आत्म्याला शांती मिळो.\nओसामा बीन लादेनजी साहेबांना अमेरिकेने पाकिस्तानातच दाणदाण गोळ्या घालून धाडकन मारून टाकले, तसे आम्ही अजमल कसाब साहेबांचे केले नाही. या पृथ्वीतलावरची आमची सगळ्यात मोठी लोकशाही उगीच नाही. आता लादेनजी साहेबांनी हिसकावली असतील खच्चून माणसं भरलेली काही विमानं आणि ठोकली असतील अमेरिकेतील ट्वीन टॉवर्सवर. लादेनजींनी काही हजार माणसं मारण्याचा एक खेळ खेळला म्हणून आमच्यासारखे मोठ्या मनाने सोडून द्यायचे ना, का गोळ्या घालून ठार मारायचे साहेबांना अमेरिकेच्या या वागण्याशी आम्ही अजिबात सहमत नाही.\nशेवटी, दाऊद इब्राहिम साहेबांना आम्ही अशी नम्र विनंती करतो की, त्यांनी आमच्याशी खेळीमेळीने बोलणी करून भारतातला दहशतवाद थांबवावा. तसे केले तर त्यांना आम्ही त्यांची मुंबई पुन्हा देऊन टाकू. आणि आता अफजल गुरू साहेबांना तरी फाशी होऊ नये असेही आमचे आग्रही मत आहे.\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ५:२१ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nशाहरूख: एक सामान्य माणूस\nसाहेबांस नम्र विनंती अशी की...\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/demand-start-public-bus-service-senior-citizens-111588", "date_download": "2018-08-19T22:43:15Z", "digest": "sha1:G4T36DJIWMPKVQYM4X36DJBRLEY7QEYZ", "length": 13717, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "demand for start public bus service for senior citizens कल्याण - जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बससेवा सुरू करा | eSakal", "raw_content": "\nकल्याण - जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बससेवा सुरू करा\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nकल्याण : कल्याण पूर्वमधून लोक संकुल - लोकग्राम ते वाशी , बेलापूर, पनवेल, घणसोली, पामबीच या मार्गावर जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बस सोडावी अशी मागणी सुयोग जेष्ठ नागरीक संघ लोकसंकुल कल्याण पूर्व अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड यांनी परिवहन समिती (केडीएमटी) सभापती सुभाष म्हस्के यांच्याकडे केली आहे आहे.\nकल्याण : कल्याण पूर्वमधून लोक संकुल - लोकग्राम ते वाशी , बेलापूर, पनवेल, घणसोली, पामबीच या मार्गावर जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बस सोडावी अशी मागणी सुयोग जेष्ठ नागरीक संघ लोकसंकुल कल्याण पूर्व अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड यांनी परिवहन समिती (केडीएमटी) सभापती सुभाष म्हस्के यांच्याकडे केली आहे आहे.\nकल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती (केडीएमटी) सभापती पदी सुभाष म्हस्के यांची निवड झाल्या बद्दल त्यांचा जाहिर सत्कार काल (ता. 22) सुयोग जेष्ठ नागरीक संघ लोक संकुल कल्याण पूर्वच्या वतीने करण्यात आला. लोकधारा फेडरेशन हॉल मध्ये झालेल्या सत्कार सोहळ्यामध्ये जेष्ठ नागरिकांना अनेक समस्या येतात त्यावर साधक बाधक चर्चा झाली. यावेळी केडीएमटी बसेस लोक संकुल - लोकग्राम मधून ही सोडल्यास त्याचा जेष्ठ नागरिकांना फायदा होणार असल्याचे यावेळी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सांगण्यात आले. केडीएमटी बसमधून प्रवास करताना 50 टक्के सवलत द्यावी, कल्याण पश्चिम मधून वाशी, बेलापूर, पनवेल आणि अन्य ठिकाणी बसेस सोडतात त्या प्रमाणे कल्याण पूर्व मधील लोकग्राम - लोकसंकुल या परिसरातून बसेस सोडाव्यात त्यामुळे जेष्ठ नागरिकांना फायदा होईल.\nनवी मुंबई मधील घणसोली पामबीच येथे मोठे साई बाबा मंदिर असून तेथे दर्शन घेण्यासाठी कल्याण पश्चिम पूर्व मधून अनेक जण जातात त्यासाठी कल्याण पूर्व पश्चिम मधून विशेष बसेस सोडाव्यात यावेळी मागणी करण्यात आली.\nराज्य शासनाच्या जेष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा ठाणे जिल्ह्यातील अनेक पालिका देते मात्र कल्याण डोंबिवली मनपा देत नाही याबाबत पाठपुरावा ही सुरू आहे तर याबाबत ही लक्ष्य देण्याची मागणी यावेळी जेष्ठ नागरिकांनी सभापती सुभाष म्हस्के यांच्या कडे समस्यां मांडल्या, यावेळी सभापती सुभाष म्हस्के यांनी जेष्ठ नागरिकांच्या मागण्या रास्त असून त्या पूर्ण करण्याचा मानस यावेळी आपल्या भाषणात व्यक्त केले यावेळी सभापती सुभाष म्हस्के यांच्या समवेत सुयोग जेष्ठ नागरीक संघाचे जगन्नाथ गायकवाड , दत्तात्रय मराठे, ज्ञानेश्वर भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nगोविंदांच्या विम्याला राजकीय कवच\nमुंबई - गोविंदांना सक्ती करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या विम्याला राजकारण्यांचे कवच मिळत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर...\nदादासाहेब गायकवाड योजनेत महिलांना प्राधान्य\nमुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nमंचर - झेंडू फुलांचे बाजारभाव ऐन श्रावणात कोसळल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुले रविवारी (ता. १९)...\nमहिलांना निर्णय स्वातंत्र्य द्या - किरण मोघे\nवाल्हेकरवाडी - महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. मात्र, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/pm-talk-about-phone-call-mlas-today-108896", "date_download": "2018-08-19T22:43:03Z", "digest": "sha1:KMA5WVZFF4XH5L3JDTUCZHAFPSR25WN4", "length": 11941, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "PM talk about phone call with MLAs today पंतप्रधानांची आज आमदारांशी \"फोन पे चर्चा' | eSakal", "raw_content": "\nपंतप्रधानांची आज आमदारांशी \"फोन पे चर्चा'\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राज्यातील भाजपचे मंत्री आणि आमदारांशी दूरध्वनीवरून चर्चा करणार आहेत. संसदीय परंपरा जपण्याचे आवाहन ते या वेळी करणार आहेत. आगामी निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेशही ते देणार असल्याचे समजते.\nसंसदेत विरोधकांनी घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ गुरुवारी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सर्व खासदार उपोषण करणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मोदी राज्यातील भाजपचे मंत्री आणि आमदारांशीही चर्चा करणार आहेत.\nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राज्यातील भाजपचे मंत्री आणि आमदारांशी दूरध्वनीवरून चर्चा करणार आहेत. संसदीय परंपरा जपण्याचे आवाहन ते या वेळी करणार आहेत. आगामी निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेशही ते देणार असल्याचे समजते.\nसंसदेत विरोधकांनी घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ गुरुवारी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सर्व खासदार उपोषण करणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मोदी राज्यातील भाजपचे मंत्री आणि आमदारांशीही चर्चा करणार आहेत.\nलोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपविरोधात आघाडी स्थापन करण्याच्या देशभरात हालचाली सुरू आहेत. राज्यातही भाजपविरोधात विविध आंदोलने होत आहेत. कोरेगाव-भीमामधील हिंसाचार, शेतकरी संप, शेतकरी मोर्चा अशा विविध मुद्द्यांच्या आधारे विरोधकांनी सरकारविरोधात वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे सर्वाधिक खासदार असलेले राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपसाठी महत्त्वाचे असल्याने पंतप्रधान आतापासूनच पक्षाच्या आमदारांना कामाला लावणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nमुंबई - नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी जालना येथील राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यास रविवारी सायंकाळी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस)...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nचीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव\nनाशिक - चीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे...\nमंचर - झेंडू फुलांचे बाजारभाव ऐन श्रावणात कोसळल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुले रविवारी (ता. १९)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/extension-rte-107590", "date_download": "2018-08-19T22:42:50Z", "digest": "sha1:ZCIQSY2P4MSA7WNYLZRJ3DSH5DUUYL5C", "length": 13028, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Extension for RTE \"आरटीई' प्रवेशासाठी मुदतवाढ | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nपुणे - शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) 25 टक्के जागांवर विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन 10 एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. यापूर्वी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत 4 एप्रिल होती. राज्यभरात निम्म्या जागा रिक्त राहिल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. या राखीव जागांवरील प्रवेशासाठी पहिली सोडत 12 आणि 13 मार्च रोजी काढण्यात आली होती.\nपुणे - शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) 25 टक्के जागांवर विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन 10 एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. यापूर्वी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत 4 एप्रिल होती. राज्यभरात निम्म्या जागा रिक्त राहिल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. या राखीव जागांवरील प्रवेशासाठी पहिली सोडत 12 आणि 13 मार्च रोजी काढण्यात आली होती.\nराज्यात आतापर्यंत 31 हजार जागांवर प्रवेश झाला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात एकूण 16 हजार 422 राखीव जागा आहेत. त्यापैकी पहिल्या फेरीत दहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यापैकी सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी निम्म्या जागा रिक्त असल्याने प्रवेश घेण्यास मुदतवाढ देण्याची मागणी येत होती. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.\nशिक्षण विभागाने प्रवेशासाठी काढलेल्या सोडतीमध्ये शाळा मिळाली असतानाही निवासाच्या अंतरावरून प्रवेश नाकारण्यात येत होते. या पालकांनी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे तक्रार केल्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात आले आहेत, असे गोसावी यांनी स्पष्ट केले.\nपुढील वर्षी अचूक अंतर\nप्रवेशाच्या ऑनलाइन अर्जात पत्ता टाकताना पालक गुगल मॅपवरील बलून शाळेच्या पत्त्याजवळ आणून ठेवतात. त्यामुळे घराचे प्रत्यक्ष अंतर मोजले, तर ते शाळेपासून एक किलोमीटरपेक्षा अधिक भरते. त्यामुळे प्रवेश नाकारला जातो. हे प्रकार घडू नयेत म्हणून पुढील वर्षी संगणक प्रणालीत बदल केला जाणार आहे. पालकांना त्यांचा निवासाचा पत्ता टाकल्यानंतर त्याच ठिकाणी बलून आपोआप जाईल, तो पुन्हा हलविता येणार नाही, असे शरद गोसावी यांनी सांगितले.\nराज्यातील जागा : 58 हजार\nझालेले प्रवेश : 31 हजार\nपुणे जिल्ह्यातील जागा : 16,422\nझालेले प्रवेश : 5500\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nपोलिस ठाण्यांमध्ये आता जादा कृती पथके\nपिंपरी - एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक अल्पवेळेत पोचावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये जादा कृती पथके तयार करण्याचे आदेश...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/akola/a-300-year-old-muralidhara-temple-founded-by-the-descendants-of-saint-eknath-1/", "date_download": "2018-08-19T23:46:55Z", "digest": "sha1:QROOODNI4AGTWGYSDST2PJBK2XJHP754", "length": 35177, "nlines": 469, "source_domain": "www.lokmat.com", "title": "A 300-Year-Old Muralidhara Temple Founded By The Descendants Of Saint Eknath-1 | संत एकनाथांच्या वंशजांनी स्थापन केलेलं 300 वर्षांपूर्वीचं मुरलीधराचे मंदिर | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nसंत एकनाथांच्या वंशजांनी स्थापन केलेलं 300 वर्षांपूर्वीचं मुरलीधराचे मंदिर\nअकोल्यामध्ये संपकरी कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चा\nMaratha Reservation : अकोल्यात खासदार, आमदारांच्या घरासमोर ‘झोपमोड’ आंदोलन\nAshadhi Ekadashi Special : कवितांमधून आषाढीची वारी\nअकोला येथील कृषी विद्यापीठात ‘वॉटर बँक’\nअकोल्यात भरली दिव्यांग कलावंतांची ‘आर्ट गॅलरी’\nमेघ येईल भरून...नभ जातील झरुन\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nअकोला - विधान परिषदेचे सभागृह हे धनदांडग्यांचे सभागृह होत आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तोच ही निवडणूक लढवू शकतो असे आजच्या निकालांवरून दिसते त्यामुळे या सभागृहाची आवश्यकताच नाही असे मत आमदार बच्चु कडू यांनी व्यक्त केले. आज लागलेल्या विधान परिषद निकालांवर त्यांनी आपल्या भाष्य केले. ते आज अकोल्यात बोलत होते. आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी ते जालना जिल्ह्यातील भोकरदन अशी आसुडयात्रा काढली आहे या यात्रेंतर्गत अकोल्यात झालेल्या युवा संवाद मेळाव्यात त्यांनी अशोक चव्हाण, अजित पवार, राज ठाकरे शिरीष महाजन यांच्यावर टिका केली. सत्तेत असतांना या नेत्यांनी शेतकºयांकडे पाठ फिरविली असा आरोप त्यांनी केला.\nअकोला : पशुधन विकास मंडळाच्या कार्यालयात ‘शिवसंग्राम’चे ‘झोपा’ आंदोलन\nपशुधन विकास मंडळाचे राज्यस्तरीय मुख्यालय अकोला येथून पुणे किंवा नागपूर येथे हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यास स्थानिकांचा विरोध आहे. हे कार्यालय अकोल्यातच राहावे, या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने सोमवारी (16एप्रिल)झोपा आंदोलन करण्यात आले.\nभीषण आग आणि सिलेंडरच्या स्फोटांनी अकोल्यातील मातानगर हादरले\nअकोला: रामदास पेठ पोलीस ठाण्याला लागून असलेल्या मातानगरमध्ये गुरुवारी दुपारी भीषण आग लागून पाच ते सहा सिलेंडरचा स्फोट झाला. आगीच्या तांडवात ५० पेक्षा अधिक झोपडया जळून खाक झाल्या असून मोठी आर्थिक हानी झाली आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.\nअकोला जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा\nअकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा, पंचगव्हाण, बोरगाव वैराळे, सोनाला, मनातरी, दनापूर येथे गारांसह पाऊस पडला.\nअकोला- सरकारी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचं 'पकोडे तळो' आंदोलन\nकेंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भजी/पकोडे तळो आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे नेते श्रीकांत पिसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.\nअकोल्यात किन्नरांनी काढली कलश शोभायात्रा\nअकोला: येथील मौलाना अबूल कलाम आझाद सभागृहात सुरु असलेल्या अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी दुपारी कलश शोभायात्रा काढण्यात आली. गंगोत्रीच्या जलाने भरलेल्या कलशांची शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून वाजतगाजत निघाली आहे.\nवाशिम जिल्ह्यातील वारकऱ्यांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत चार ठार\nवाडेगाव (अकोला): श्री. क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील उमरा-कापसे येथून शेगाव येथे जात असलेल्या भाविकांच्या वाहनास मागून येणा-या भरधाव ट्रकने धडक दिली. अकोला जिल्ह्यातील पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्यानजीक या अपघातात चार भाविक ठार, तर तीन गंभीर जखमी झाले. मृतकांमध्ये तीन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nसुवर्णपदकाचा सामना खेळताना माझ्यावर कोणतेच दडपण नव्हते. कारण दडपण घेतल्यावर तुमची कामगिरी चांगली होऊ शकत नाही. अंतिम फेरी चांगलीच रंगतदार झाली, असे बजरंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यावर पहिल्यांदाच सांगितले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nभारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 Opening Ceremony: १८ व्या आशियाई स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nशुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहे. या स्पर्धेत भारताचा तलवारबाजीचा (फेन्सिंग) संघही सहभागी होत असून, भारतीय तलवारबाजी संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचे फेन्सिंग इंडियन असोसिएशनचे सेक्रेटरी उदय डोंगरे यांनी सांगितले.\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nमुंबई : सहिष्णू भारत असहिष्णू होतोय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, असे प्रश्न हल्ली काही वेळा मनात येतात. देशातील काही घटनांमुळे नागरिकांमध्ये एक अनामिक भीती जाणवते. पण, जितकं भासवलं जातंय, तितकंही देशातलं वातावरण चिंताजनक नाही. गरज आहे ती, आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना-घडामोडींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची... नेमका हाच संदेश देण्याच्या उद्देशानं लोकमत मीडिया आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी एकत्र येऊन 'परस्पेक्टिव्ह' या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. आदिनाथ कोठारेच या लघुपटाचा दिग्दर्शकही आहे. 'परस्पेक्टिव्ह'ला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nनवी मुंबई : वाशी येथे नवी मुंबई सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नृत्य सादर करताना आदिवासी बांधव. (व्हिडीओ - संदेश रेणोसे)\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरी सह celebrates आंतरराष्ट्रीय मांजर दिन\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nडहाणूमध्ये पारंपरिक तारपा नृत्याच्या आविष्कारात आदिवासी दिन साजरा\n... आणि आस्ताद काळे पडला स्वप्नाली पाटीलच्या प्रेमात\nआस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी सांगितले त्यांच्या प्रेमकथेविषयी...\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%94%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2018-08-19T23:23:58Z", "digest": "sha1:LP5AAIYR4AMEWDJ3QBQMNE42G5UFQQCT", "length": 6299, "nlines": 68, "source_domain": "palakneeti.org", "title": "औपचारिक विषयांच्या अनौपचारिक शिक्षणाची घडी बसवणे | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nऔपचारिक विषयांच्या अनौपचारिक शिक्षणाची घडी बसवणे\nखेळघरात शिकवल्या जाणार्‍या विविध औपचारिक विषयांचा, त्यातल्या मूलभूत संकल्पनांनुसार आणि टप्प्यांनुसार अभ्यासक्रम ठरवणे, नि त्यातल्या पर्यायी पद्धती शिकणे हा दुसरा उपक्रम.\nगणित - या तीन वर्षांत गणिताच्या कामाला गती आली. आम्ही भारतभरातल्या विविध संस्थांनी तयार केलेली गणिताची साधनं आणली. ती कशी वापरायची याची प्रशिक्षणं घेतली.\nइंग्रजी - २००४ मध्ये यशोधरा कुंदाजींनी अनौपचारिक पद्धतीनं इंग्रजी विषय कसा शिकवावा याचं आमचं वर्षभर प्रशिक्षण घेतलं होतं. त्या सगळ्या साधनांची संगती लावून इंग्रजीचा अभ्यासक्रम तयार केला आहे. यावर्षी इंग्रजी विषयाची जबाबदारी वाटून घेतली आहे.\nइतिहास-भूगोल या विषयासंदर्भात जमतील तेव्हा मुलांचे वर्ग घेण्याबरोबरच तायांबरोबरही त्यांनी संवाद साधला. भाषा नकाशाची, एकलव्यची सामाजिक अध्ययन पुस्तके यावर आधी काम झाले होते. आता संगती - अवेही या संस्थेच्या पाच संचांचा गटाने अभ्यास करून मांडणी झाली. मुलांच्या जाणीवांच्या विकासासाठी हे साहित्य फार महत्त्वाचे आहे.\nविज्ञान - खेळघरात मुलांना विज्ञानातल्या संकल्पना प्रत्यक्ष प्रयोग करून बघून समजावून घेता याव्यात म्हणून छोटीशी प्रयोग शाळा उभी केली आहे.\nऔपचारिक विषयांतील एकसुरीपणा व उपरेपणा जाऊन मुलं मनापासून शिकण्याकडे वळतील, आपल्या जीवनाला जोडून बघून त्यात रस घेतील यासाठी हे काम फार महत्त्वाचं आहे. पूर्वीपेक्षा औपचारिक अभ्यास विषयांची खेळघराची शाखा आता खूपच समृद्ध झाली आहे.\n‹ चालू खेळघराच्या कामात भर up चालू खेळघराच्या रचनेतले बद्दल ›\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/651", "date_download": "2018-08-19T22:50:43Z", "digest": "sha1:ZKWGXBR6BU4YJMRBNK5Y5S2RICL2QFTZ", "length": 4781, "nlines": 48, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कैलास भिंगारे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकैलास भिंगारे - साहित्य-संस्कृतीचा शिलेदार\nसरस्वती लायब्ररी ते व्यंगचित्रकार संमेलन\nकविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना ज्ञानपीठाचा सन्मान मिळाला होता, हे मराठी सर्व रसिकांना ठाऊक आहे; मात्र त्याच महान कवीने पुण्यातील रस्त्याच्या कडेला टपरीतील वाचनालय चालवणाऱ्या कार्यकर्त्‍यांना कला महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक उपक्रमांसाठी मोठी जागा द्यावी, ही विनंती केली होती, ती घटना फार थोड्यांना माहीत असेल पुणे महापालिकेने आणि महाराष्ट्र शासनाने कुसुमाग्रजांच्या त्या विनंतीकडे जराही लक्ष दिले नाही. अर्थात, तात्यासाहेबांनी ती विनंती ज्याच्यासाठी केली होती, तो मात्र विलक्षण जिद्दीने, महापालिकेच्या अतिक्रमणाच्या फुफाट्यात वाहून न जाता खंबीरपणे उभा राहिला आहे आणि पुण्यासारख्या शहरात साहित्य-संस्कृतीचा शिलेदार म्हणून आत्मविश्वासाने वावरत आहे.\nकोथरूड-कर्वेनगर-वारजे या पश्चिम पुण्यातील विस्तारलेल्या उपनगरातील विविध सांस्कृतिक आणि वाङ्मयीन उपक्रमांच्या आरंभीची आणि विस्ताराची पार्श्वभूमी ज्याच्या उत्साहामुळे आणि सक्रियतेमुळे तयार झाली, तो कार्यकर्ता आहे कैलास भिंगारे\nSubscribe to कैलास भिंगारे\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-attempt-solve-problem-banana-cuttlement-syas-patil-3314", "date_download": "2018-08-19T23:02:18Z", "digest": "sha1:6AOI3UUANQFCCZB6EVITXR4VBILYFK5T", "length": 15354, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Attempt to solve the problem of banana cuttlement syas Patil | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेळी कटतीचा प्रश्‍न सोडविण्यास प्रयत्नशील : पाटील\nकेळी कटतीचा प्रश्‍न सोडविण्यास प्रयत्नशील : पाटील\nशनिवार, 25 नोव्हेंबर 2017\nजळगाव : जिल्ह्यातील महत्त्वाच्या जळगाव बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी सभापतिपदाची सूत्रे स्वीकारली असून, आपण केळी कटती प्रश्‍न आणि खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी अनागोंदी मोडीत काढण्याचा प्रयत्न करणार, अशी ग्वाही सभापती लक्ष्मण पाटील यांनी दिली.\nजळगाव : जिल्ह्यातील महत्त्वाच्या जळगाव बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी सभापतिपदाची सूत्रे स्वीकारली असून, आपण केळी कटती प्रश्‍न आणि खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी अनागोंदी मोडीत काढण्याचा प्रयत्न करणार, अशी ग्वाही सभापती लक्ष्मण पाटील यांनी दिली.\nअॅग्रोवनशी बोलताना श्री. पाटील म्हणाले, बाजार समितीत केळी फारशी विक्रीला येत नाही. अगदी दोन पाच क्विंटल येते. पण खासगी व्यापारी गावोगावी जाऊन केळी खरेदी करतात. त्यांच्यावर बाजार समिती नियंत्रण आणणार असून, त्यांना नोंदणी, परवाने बंधनकारक केले जाईल. ते केळीची पट्टी काट्यावर मोजणी करतात, पण यापुढे इलेक्‍ट्रॉनिक काटे बंधनकारक केले जातील.\nबिगर परवानाधारक व्यापाऱ्यांविरोधात कारवाईसत्र हाती घेऊ. बाजार समितीचा महसूल भरणे त्यांना बंधनकारक राहील. जेथे केळी क्रेटमध्ये भरली जात असेल तेथे केळीचे वजन दांड्यासह धरण्याचे निर्देश जारी करू, कटतीचा प्रश्‍न हळूहळू मार्गी लावू, असे पाटील म्हणाले.\nबाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी औद्योगिक वसाहतीत परस्पर होणारी घाऊक विक्री थांबवू. लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद मिळावा यासाठी जिल्हाभरात शेतकऱ्यांना बाजार समितीमधील योजनांची, लिलाव प्रक्रियेची माहिती देऊ, तसेच अनावश्‍यक खर्च बंद करू, असे पाटील यांनी स्पष्ट केले.\nशेतकरी निवासची दुरुस्ती हाती घेणार असून, सध्या निवासामध्ये एक शासकीय कार्यालय व भाडेतत्त्वावर बॅंक सुरू आहे. शेतकरी निवासामध्ये शेतकऱ्यांना निवास करता येईल, अशा पद्धतीने दुरुस्ती करणार असून, शुद्ध पिण्याचे पाणी, बैलांना हाळ, चांगले रस्ते, आणि सुरक्षारक्षक नेमण्याचा प्रयत्न असल्याचे पाटील म्हणाले.\nजळगाव बाजार समिती agriculture market committee केळी banana व्यापार उत्पन्न\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nचाळीतल्या कांद्याचे काय होणारकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ...\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिकालहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे...\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील...नांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी,...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n'वाटेगाव-सुरूल ही देशाच्या सहकार...इस्लामपूर, जि. सांगली ः वाटेगाव-सुरूल शाखा ही...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\n‘भूजल’विरोधात आंदोलनाचा पवित्रालखमापूर, जि. नाशिक : शासनाने नव्याने भूजल अधिनियम...\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A8%E0%A5%A6", "date_download": "2018-08-19T23:04:00Z", "digest": "sha1:CVUWTO2A3ZCBGOWXGMNROJYD4W6NSYWQ", "length": 17038, "nlines": 690, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नोव्हेंबर २० - विकिपीडिया", "raw_content": "\n<< नोव्हेंबर २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nनोव्हेंबर २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२४ वा किंवा लीप वर्षात ३२५ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१९१० - मेक्सिकन क्रांती - फ्रांसिस्को मदेरोने आपला प्लान दि सान लुइस पोतोसी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात त्याने राष्ट्राध्यक्ष पॉर्फिरियो दियाझवर टीका केली, स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले व जनतेला सरकार उलथण्याचे आवाहन केले.\n१९१७ - पहिले महायुद्ध-कॅम्ब्राईची लढाई - लढाईच्या सुरुवातीस ब्रिटिश फौजेने जर्मनीकडून मोठा भूभाग काबीज केला पण नंतर त्यांना माघार घ्यावी लागली.\n१९१७ - युक्रेन प्रजासत्ताक झाले.\n१९२३ - जर्मनीने आपले अधिकृत चलन पेपियेरमार्क रद्द केले व रेंटेनमार्क हे नवीन चलन सुरू केले. १ रेंटेनमार्कची सुरुवातीची किंमत होती १०,००,००,००,००,००० (१ हजार अब्ज किंवा १० निखर्व) पेपियेरमार्क.\n१९४० - दुसरे महायुद्ध-हंगेरी, रोमेनिया व स्लोव्हेकियाने अक्ष राष्ट्रांशी हातमिळवणी केली.\n१९४३ - दुसरे महायुद्ध-तरावाची लढाई.\n१९४७ - दुसरे महायुद्ध-न्युरेम्बर्गचा खटला सुरू झाला.\n१९४७ - युनायटेड किंग्डमची भावी राणी राजकुमारी एलिझाबेथ व लेफ्टनंट फिलिप माउंटबॅटनचे लग्न.\n१९६९ - व्हियेतनाम युद्ध-क्लीव्हलँड प्लेन डीलर या क्लीव्हलँडच्या दैनिकाने माय लाई कत्तलीची उघड चित्रे प्रसिद्ध केली.\n१९७९ - सौदी अरेबियातील काबा मशीदीत सुमारी २०० सुन्नी लोकांनी ६,००० व्यक्तींना ओलिस धरले. सौदी सरकारने फ्रान्सच्या मदतीने हा उठाव हाणून पाडला.\n१९८४ - सेटीची स्थापना.\n१९८५ - मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट विन्डोज १.० ही संगणक-प्रणाली प्रसिद्ध केली.\n१९९३ - एव्हियोम्पेक्स या विमान कंपनीचे याक ४२-डी प्रकारचे विमान मॅसिडोनियातील ओह्रिड गावाजवळ कोसळले. ११५ ठार, १ व्यक्ती बचावली.\n१९९४ - अँगोलाच्या सरकार व युनिटा क्रांतिकार्‍यांमध्ये झांबियातील लुसाका शहरात तह. १९ वर्षांचे गृहयुद्ध समाप्त.\n१९९८ - अफगाणिस्तानमधील न्यायालयाने केन्या व टांझानियातील अमेरिकन वकिलातींवरील बॉम्बहल्ल्यात ओसामा बिन लादेन निर्दोष असल्याची ग्वाही दिली.\n१९९८ - आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.\n२००३ - इस्तंबूलमध्ये अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. नोव्हेंबर १५ला झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर ५ दिवसांत झालेल्या या हल्ल्यात ब्रिटिश वकिलात तसेच हॉन्गकॉन्ग शांघाय बॅन्किंग कॉर्पोरेशन एच.एस.बी.सी. या बँकेचे तेथील मुख्यालय नष्ट झाले.\n२०१६ - उत्तर प्रदेशमधील पुखरायण गावाजवळ इंदूर-राजेन्द्रनगर एक्सप्रेस रुळांवरुन घसरल्याने १५० ठार.\n२७० - रोमन सम्राट मॅक्सिमिनस\n१७५० - म्हैसूरचा राजा टिपू सुलतान\n१६०२ - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ ऑट्टो फोन ग्वेरिक\n१६२५ - डच चित्रकार पॉलस पोर्टर\n१७६१ - पोप आठवा पायस.\n१७६५ - इंग्लिश दर्यासारंग सर थॉमस फ्रीमॅन्टल\n१८४१ - कॅनडाचा सातवा पंतप्रधान विल्फ्रिड लॉरिये\n१८५१ - इटलीची राणी मार्घेरिता\n१८५४ - मराठी कवी, निबंधकार व नाटककार मोरो गणेश लोंढे\n१८५८ - सेल्मा लॅगेर्लॉफ, स्वीडिश लेखक.\n१८६४ - एरिक ऍक्सेल कार्लफेल्ट, स्वीडिश लेखक.\n१८८९ - एडविन हबल, अमेरिकन अंतराळशास्त्रज्ञ.\n१८९६ - येवगेनिया गिन्झबर्ग, रशियन लेखक.\n१९१० - विलेम जेकब व्हान स्टॉकम, डच भौतिकशास्त्रज्ञ.\n१९२४ - बेनुवा मँडेलब्रॉट, फ्रेंच गणितज्ञ.\n१९२५ - रॉबर्ट एफ. केनेडी, अमेरिकेचा सेनेटर.\n१९४१ - हसीना मोइन, उर्दू लेखक.\n१९४२ - ज्यो बिडेन, अमेरिकेचा सेनेटर.\n१९४८ - जॉन आर. बोल्टन, अमेरिकेचा राजदूत.\n१९६३ - इंग्लिश गणितज्ञ टिमोथी गॉवर्स\n१९१० - रशियन साहित्यिक लिओ टॉल्स्टॉय\n१९७३ - केशव सीताराम ठाकरे\nनोव्हेंबर १८ - नोव्हेंबर १९ - नोव्हेंबर २० - नोव्हेंबर २१ - नोव्हेंबर २२ - (नोव्हेंबर महिना)\nबीबीसी न्यूजवर नोव्हेंबर २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑगस्ट १९, इ.स. २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०१६ रोजी ०८:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2088", "date_download": "2018-08-19T22:50:04Z", "digest": "sha1:CEMKSUQPDTLRICU2BWHC3JS3JCDKY5CF", "length": 16606, "nlines": 117, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "बबन पवार यांची पुराणकथेत शोभेल अशी यशोगाथा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nबबन पवार यांची पुराणकथेत शोभेल अशी यशोगाथा\nप्रतिकूल परिस्थिती व शिक्षण अजिबात नसताना आत्मविश्वास, परिश्रम व चिकाटी या गुणांच्या आधारे माणूस काय करू शकतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बबन गोपाळ पवार. ते सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या कापसेवाडी या खेडेगावातील.\nबबन पवार यांच्या आईचे नाव नानीबाई व वडिलांचे नाव गोपाळ. त्या दांपत्याला आठ अपत्ये. बबनरावांचे वडील दुष्काळ पडल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे कामासाठी गेले होते. बबन यांच्या वडिलांचे निधन 1969 साली झाले. बबन यांचे बहीणभाऊ कासेगावला तर बबन गावाकडेच राहत.\nदुष्काळी परिस्थितीत उदरनिर्वाह करण्यासाठी म्हणून, बबन यांनी गावातील लोकांच्या संगतीने मुंबई गाठली, पण शिक्षणाअभावी, बबन यांचा निभाव मुंबईत लागला नाही. म्हणून त्यांनी परत गावाकडे येण्याचा निर्णय घेतला. सर्व भावंडे लहान असल्यामुळे त्यांची जबाबदारी आई व बबन यांच्यावर होती. बबन यांनी गावच्या सरपंचाकडे सालाना (वर्षाकाठी) दीडशे रुपये या हिशोबाने 1971 साली कामास सुरुवात केली. तसे काम करत असताना, त्यांनी त्यांच्या बहिणींची लग्ने थोड्या थोड्या महिने-वर्षांच्या अंतराने लावून दिली.\nबबन यांच्या घरचा संसाराचा गाडा दिवसाला दीड रुपये या रोजगारावर चालत होता. बबन यांचे लग्न 1982 साली झाले. त्यांची पत्नीही मजुरी करू लागली. तसेच, भाऊ दत्तात्रय व विठ्ठल हेसुद्धा मजुरी करत होतेच. बबनरावांनी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी बहिणीकडे (मुलांच्या आत्याकडे) पोखरापूर येथे व पत्नीच्या बहिणीकडे (मुलांच्या मावशीकडे) तुळजापूर येथे पाठवले.\nदुसरीकडे, बबनरावांनी मजुरीबरोबर जोडधंदा करावा म्हणून ‘बँक ऑफ इंडिया’कडून कर्ज घेतले, वीस मेंढ्या खरेदी केल्या व मेंढीपालन सुरू केले.\nवर्षातच, बबनरावांनी आणखी वीस मेंढ्या खरेदी केल्या. जो नफा मिळाला त्यातून दोन एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली. शासकीय आर्थिक मदतीतून विहीर खोदली. विहिरीला पाणीही भरपूर लागले. दोन एकर भुईमूग केला, त्यातून पाच हजार रुपये नफा मिळाला. बबनरावांनी आणखी दोन एकर जमीन खरेदी केली. भाऊ विठ्ठलचे लग्न करून दिले.\nबबनरावांनी त्यांची पावले दुग्धव्यवसायाकडे वळवली. त्यांनी प्रथम चार गाई घेतल्या व त्यापाठोपाठ पुन्हा सहा एकर जमीन खरेदी केली व त्या शेतीमध्ये ठिबकसिंचन पद्धत अवलंबली. त्यांच्या गावातील प्रगतिशील शेतकरी कै. राजकुमार मल्लिकार्जुन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली डाळींब व द्राक्षे या फळबागांची लागवड केली. सुधारित शेती पद्धतीने फळबागांचे नियोजन केले. त्यातून समाधानकारक यश मिळाले, म्हणून काही दिवसांनी अडीच एकर द्राक्षबागेची लागवड केली व त्या उत्पन्नातून शेजारील पाच एकर जमीन खरेदी केली.\nतशात बबनरावांवर नेसर्गिक संकटांना तोंड देण्याची वेळ आली. फेब्रुवारी 2005 साली अवकाळी पावसाने द्राक्षाची बाग जमीनदोस्त झाली व लाखांमध्ये नुकसान झाले. त्या सर्वांमधून बाहेर पडत असतानाच महिन्याच्या कालावधीत बबनरावांचे राहते घर शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाले. त्यांचे कुटुंब पुन्हा उघड्यावर आले. बबनरावांना मदत करण्यासाठी त्यांचे मित्र बापुराव घाडगे व गावातील रहिवासी आणि त्यांचे नातेवाईक पुढे आले. बबनरावांनी पुन्हा हिंमत घेतली. त्या उत्पन्नातून त्यांनी कापसेवाडी व मानगाव शिवारात जमिनी खरेदी केल्या. पुन्हा 2012 व 2013 साली अवकाळी पाऊस व वादळ यांमुळे अडीच एकर द्राक्षबाग जमीनदोस्त झाली.\nबबनरावांच्या शेतात सध्या बोअरवेल, विहीर असून दुष्काळी परिस्थितीवर मात करता यावी म्हणून शेततळे बनवले आहे. त्या तळ्यात शेतीला उन्हाळ्यात तीन महिने पाणी पुरेल एवढा साठा आहे. सात एकर शेतात डाळींब, नऊ एकर शेतात द्राक्षे, एक एकर शेतात निंबोणी व दोन एकरांमध्ये शेवग्याची बाग आहे. तीन एकर ऊस लावला आहे. त्यांनी 2012 मध्ये सर्वसाधारण कुटुंबाला राहायला पुरेल असे घर बांधले आहे.\nबबनराव यांच्या कुटुंबात त्यांचे तीन भाऊ, बबनरावांची तीन मुले – मोठ्या मुलाने बी.एस्सी. डिग्री घेतली आहे. तो शेतीचे व्यवस्थापन बघतो. दोन मुलांची बारावी झाली असून तेही शेतीत मदत करतात.\nबबनरावांचा भाऊ दत्तात्रय यांचा मोठा मुलगा अविनाश याने बी.एड. केले आहे. दुसरा शिक्षण घेत आहे. मुलीचे लग्न झाले आहे. बबनरावांचा दुसरा भाऊ विठ्ठल यांची दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. मोठ्या मुलाचे मोबाईल शॉपी आहे.\nबबनरावांच्या तिन्ही मुलांची आणि भावाच्या मुलीचे व भाच्याचे विवाह पार पडले. तीन भाऊ -त्यांची मुले, सुना असे सर्वजण एकत्र कुटुंबपद्धत जपत एकत्र राहत आहेत.\nमु. पो. कापसेवाडी ,\nता. माढा, जि. सोलापूर\nउज्‍वला क्षीरसागर या 'उमेश इंडस्‍ट्रीज' या कंपनीच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक आहेत. त्‍यांनी मराठी विषयातून एम. ए.ची पदवी मिळवली आहे. त्‍यांना लिखाण आणि वाचनाची आवड आहे. 'थिंक महाराष्‍ट्र'कडून आयोजित करण्‍यात आलेल्‍या सोलापूर आणि नाशिक जिल्‍ह्यांच्‍या 'संस्‍कृतिवेध' मोहिमांमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता.\nबबन पवार यांची पुराणकथेत शोभेल अशी यशोगाथा\nसंदर्भ: कापसे वाडी, शेती, शेतकरी\nरिधोरे येथील शेतकरी ज्ञानमंदिर\nसंदर्भ: रिधोरे गाव, शेती, शेतकरी\nसिताफळांचा बादशहा - नवनाथ कसपटे\nसंदर्भ: शेती, प्रयोगशील शेतकरी, फळ लागवड, सिताफळ\nराहुल पगारे - चित्रकला शिक्षकाचे सामाजिक भान\nसंदर्भ: प्रयोगशील शिक्षक, सिन्‍नर तालुका, सिन्‍नर शहर, ठाणगाव, शिक्षणातील प्रयोग\nसंदर्भ: सिन्‍नर तालुका, गावगाथा, बेबीचे वडगाव\nकासेगावची मांडवावरील डाळींब शेती\nसंदर्भ: कासेगाव, डाळींब, शेती, प्रयोगशील शेतकरी, शेतकरी\nशुभांगी साळोखे - कृषी संशोधक\nसंदर्भ: संशोधन, संशोधक, शेती, शेतकरी\nरिधोरे येथील शेतकरी ज्ञानमंदिर\nसंदर्भ: रिधोरे गाव, शेती, शेतकरी\nभरत कावळे - पाणी जपून वापरण्‍यासाठी प्रयत्‍नशील\nसंदर्भ: जल-व्यवस्थापन, जलसंवर्धन, शेती, शेतकरी, निफाड तालुका, ओझर गाव\nतमदलगे – प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव\nसंदर्भ: शेती, प्रयोगशील शेतकरी, गावगाथा, शेतकरी, रोपवाटिका\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai?start=126", "date_download": "2018-08-19T23:10:32Z", "digest": "sha1:PH76MV752KXLSRW2EDZSBZTYEM7EQ4CL", "length": 5616, "nlines": 156, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशीच भाजीपाला महागला\nआयपीएल सट्टेबाजी प्रकरणी चौकशीसाठी अरबाज खानची हजेरी\nअरबाज फसला मॅच फिक्संगमध्ये, पोलिसांनी पाठवले समन्स\n#LokSabha पालघरमध्ये फुलला 'भाजपा'चा कमळ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nराज्यात शेतकरी पुन्हा संपावर जाणार...\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं दु:खद निधन...\nविराट कोहली नंतर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे मोदींना चैलेंज\nपालघरवरून भाजपा- शिवसेनेत कटुता\nराज ठाकरेंच्या वाढदिवशी पेट्रोल होणार स्वस्त\nचर्चा किंवा युतीसाठी शिवसेनेनेही पुढाकार घ्यावा - मुख्यमंत्री फडणवीस\nवेतनवाढीच्या मागणीसाठी संप.... आज, उद्या बँका बंद\nविधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप - शिवसेनेचं वर्चस्व\nपुढील निवडणुका स्वबळावरच लढणार - उद्धव ठाकरे\nदहावीचा निकाल जाहीर...यावर्षीही मुलींनीच मारली बाजी\nविधान परिषदेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर...\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/47", "date_download": "2018-08-19T22:49:33Z", "digest": "sha1:P4UTLBU2XYEV32L6AEVX44WAXQLOCZRE", "length": 10608, "nlines": 52, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "नंदुरबार | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशेतकरी आणि क्रांती – प्रतिक्रांती\nभारतामध्ये क्रांतिकारी शक्यता व्यक्त झाल्या, त्यांची प्रारूपे दिसू लागली, याचे नमुनेदार उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांची संघटित कृती हे आहे. शेतकरी वर्गामध्ये शोषणाविरुध्दचे बंड स्वातंत्रपूर्व काळापासून सुरू आहे. त्या बंडाची सुरुवात संघटनात्मक पातळीवर अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांमध्ये झाली. त्या चळवळीने शेतकरी वर्गामध्ये शोषणाविरुद्ध संघटन सुरू केले. त्या बंडाचे नेते स्वामी सहजानंद सरस्वती (अध्यक्ष) आणि एन. जी. रंगा (महासचिव) होते. त्या संघटनाचे नेते क्रांतिकारी होते. आचार्य नरेंद्र देव, राहुल सांकृत्यायन, मुझफर अहमद, ए. के. गोपालन, बिनय कृष्ण चौधरी, हरकिशन सिंह, सुरजित, एस रामचंद्र पिले, अमर राम इत्यादी. अशी नावे त्यांच्या बरोबर होती. त्यांनी शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्या बंडामध्ये राष्ट्रीय पातळीवर क्रांतिसिंह नाना पाटील, गोदावरी परुळेकर व अशोक ढवळे या तीन मराठी नेत्यांनी किसान सभेचे नेतृत्व केले. त्यांनी शेतकरी वर्गाला शोषणाच्या विरुद्ध संघटित केले. किसान सभेची महाराष्ट्राशी संबंधित तीन महत्त्वाची बंडे आहेत. ती सामुहिकपणे लढवली गेली. त्या बंडानी सरकार, राज्यसंस्था आणि धोरणनिर्माते यांच्यापुढे आव्हान निर्माण केले. शिवाय, त्यांच्या बंडामध्ये पर्यायी धोरणाची संकल्पना दिसते; तसेच, वंचितापासून विकासाची सुरुवात करण्याचा दावा दिसतो. अखिल भारतीय किसान सभा ही संघटना शेतकरी वर्गामध्ये क्रांतिकारी बदल करण्यासाठी 1936 पासून प्रयत्न करत आहे. त्या संघटनेने शेतकऱ्यांची बंडे घडवून आणली आहेत. सभेची स्थापना लखनौमध्ये झाली.\nमातीत रुजलेल्या शिक्षणाची सुरुवात\n‘मित्र’ या ‘बायफ’च्या महाराष्ट्रातील सह-संस्थेने पन्नास हजार अल्पभूधारक आदिवासी कुटुंबांसाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2003 साली सुरू केला होता. शेती छोट्या जमिनीत, कमी भांडवलात फायद्याची कशी करावी याचे वेगवेगळे तंत्रज्ञान हा त्यातील मुख्य भाग; पण त्याबरोबरच कुटुंबाचे आरोग्यशिक्षण, महिला सक्षमीकरण असा बहुआयामी कार्यक्रम होता तो. त्यात प्रथमच ‘बायफ’ने त्या कार्यक्रमाच्या कार्यक्षेत्रातील पन्नास आश्रमशाळांबरोबर काम सुरू केले. एका आश्रमशाळेत तीनशे ते चारशे मुले असतात. तेथे शेतीविषयक तंत्रज्ञानाचे तसेच आरोग्यविषयक गोष्टींचे प्रात्यक्षिक केले तर ते त्या मुलांच्या आई-वडिलांपर्यंत म्हणजे सहाशे ते आठशे पालकांपर्यंत सहज पोचेल असा विचार त्यामागे होता.\n‘बायफ’ला गांधी विचारांचा वारसा आहे. त्या संस्थेचे उपाध्यक्ष सोहनी यांना आश्रमशाळांमधील काम ‘नयी तालिम’ शिक्षणपद्धतीशी जोडता येईल असा विश्वास वाटत होता. त्या कार्यक्रमाची मोठी ताकद, त्यांना जाणवत होती. मी त्याचवेळी त्यांना भेटले. मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर पडसऱ्यामध्ये शेतीचे प्रकल्प करून त्याला गणित, विज्ञान जोडण्याचा प्रयोग केलेला होता. आमची भेट झाल्यावर मला जाणवले, की माझ्या मनातील काम मला तेथे करण्यास मिळणार आहे. सोहनी यांनी माझ्यावर आश्रमशाळांमधील कार्यक्रमाचे प्रारूप तयार करण्याची जबाबदारी सोपवली.\nसातपुड्याच्या कुशीतलं, आदिवासींच्या भूमीतलं - नंदुरबार\nराजू लक्ष्मण ठोकळ 01/07/2015\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील खानदेशातील नंदुरबार हा जिल्हा धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन अस्तित्वात आला. सातपुड्याच्या डोंगरद-यांत आणि जंगलाच्या सान्निध्यात राहणारे आदिवासी आणि अठरापगड जातींचे व नाना धर्मांचे लोक अशी वस्तीची सरमिसळ तेथे आहे. आदिवासींच्या बोली वेगवेगळ्या आहेत, तशीच त्यांची जीवनशैली वैविध्यपूर्ण आहे. लोकांची गुजराण शेती व जंगलसंपत्ती यांवर होते. औद्योगिक विकासाचे वारे तिकडे शिरलेले नसले, तरी आधुनिक जीवनशैलीने शिरकाव केला आहे. त्यामुळे तेथील आदिवासींच्या जगण्याची कुसही बदलत आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/05/business-training-in-Marathi.html", "date_download": "2018-08-19T23:32:12Z", "digest": "sha1:MDJJ2W6Y5S2CKQVS66ZLGVIKIPYVMGUZ", "length": 13368, "nlines": 80, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "बिझनेस्य कथा रम्यः ! एका लहान उद्योगाने, बलाढ्य स्पर्धकांवर कशी मात केली त्याची रंजक कथा ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\n एका लहान उद्योगाने, बलाढ्य स्पर्धकांवर कशी मात केली त्याची रंजक कथा \n एका लहान उद्योगाने, बलाढ्य स्पर्धकांवर कशी मात केली त्याची रंजक कथा \nबिझनेस हा कोणत्याही युद्धासारखा किंवा चित्तथरारक सामन्यासारखा असतो. यामध्ये शत्रु असतात, हल्ले असतात, एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी रंजक डावपेच असतात. म्हणूनच मला नेहमीच \"बिझनेस्य कथा रम्यः\" वाटत आलं आहे.\nमित्रांनो आज मी तुम्हाला एक अशीच रंजक \"बिझनेस स्ट्रॅटेजी\"ची गोष्ट सांगणार आहे. १९७० सालची ही गोष्ट आहे. मिनेटोंका कॉर्पोरेशन या कंपनीने प्रथमच Liquid Soap Dispenser बनवला होता. Liquid Soap चा शोध तसा ६०-७० वर्षे आधीच लागला होता. पण घरघुती वापरासाठी मात्र Liquid Soap वापरला जात नव्हता. मिनेटोंका कंपनीने याच Liquid Soap ला एका प्लास्टीक पंप ( PLastic Pump) मध्ये भरुन Liquid Soap Dispenser बनवला. या नव्या उत्पादनाची चाचणी केली तेव्हा ग्राहकांना Liquid Soap Dispenser खुपच आवडला. कंपनीच्या लक्षात आले की त्यांचे उत्पादन मार्केटमध्ये चांगलेच चालणार आहे.\nमात्र हे उत्पादन बाजारात आणण्याची मात्र मिनेटोंका कॉर्पोरेशनला भीती वाटत होती. याला कारणही तसेच होते. यापुर्वी मिनेटोंकाने \"फळांचा फ्लेवर असलेला शॅम्पु\" बाजारात आणला होता. हा शॅम्पु चांगला चालतही होता. मात्र जेव्हा प्रॉक्टर अँड गॅम्बल ( Proctor & Gamble (P&G)) या कंपनीच्या शँम्पुला हा धोका वाटू लागला तेव्हा P&G कंपनीने स्वतःच्या ब्रँडचा \"Fruit Flavour Shampoo\" बाजारात आणला आणि तो स्वस्त किमतीत विकून मिनेटोंका कॉर्पोरेशनला शर्यतीतून बाहेर ढकलून दिले.\nआता या Liquid Soap Dispenser च्या बाबतीत देखिल असेच होण्याची शक्यता होती. कारण प्रॉक्टर अँड गॅम्बल, कोलगेट, लीव्हर्स या बड्या कंपन्या साबण उद्योगात होत्या आणि त्यांना स्वतःचा Liquid Soap Dispenser बाजारात आणायला जराही वेळ लागला नसता.\nशिवाय Liquid Soap Dispenser मध्ये पेटंट घेता येणही शक्य नव्हतं. कारण Liquid Soap आधीपासूनच बाजरात होता. आणि प्लास्टीक पंप औषधे व केमीकल्स साठी आधीपासूनच वापरात होता. त्यामुळे मिनिटोंकाची कल्पनाजरी नवी असली तरी तिचे पेटंट घेता येणे शक्य नव्हते.\nमागच्या वेळी झालेली चुक मिनेटोंकाला पुन्हा करायची नव्हती म्हणून आपल्या Liquid Soap Dispenser ला बाजारातील स्पर्धकांपासून सुरक्षीत ठेवण्यासाठी मिनेटोंका कॉर्पोरेशन विचार करत होती. तेव्हा कंपनीच्या मॅनेजमेंटला एक गोष्ट लक्षात आली की असे प्लास्टीक पंप बनवण्याचे पेटंट केवळ दोनच कंपन्याकडे होते. त्यामुळे इतर कोणीही या व्यवसायात लगेचच येणे शक्य नव्हते. या माहितीच्या आधारे, मिनेटोंकाने एक अतिशय जोखमीची खेळी खेळली.\nप्लास्टीक पंप बनवणार्‍या या दोनीही कंपन्यांना मिनेटोंकाने \"पंप पुरवण्यासाठी' एक भली मोठी ऑर्डर दिली. इतकी मोठी की पुढील दोन वर्षे, दिवसाचे २४ तास जरी या कंपन्या चालू राहिल्या तरीही पुर्ण होणार नाही एवढी मोठी ऑर्डर मिनेटोंकाने दिली. अर्थातच आपले उत्पादन बाजारात भरपुर चालेल याचा मिनेटोंकाला प्रचंड\nSoftSoap या नावाने मिनेटोंकाने हे उत्पादन बाजारात आणले. अपेक्षेप्रमाणेच SoftSoap हे उत्पादन लोकांना खुपच आवडले आणि SoftSoap या नविन ब्रँडचा उदय झाला.\n\"प्लास्टीक पंप\" उपलब्ध नसल्याने पुढे इतर स्पर्धकांना बाजारात उतरण्याचा वावच मिळाला नाही आणि तेवढ्या वेळात SoftSoap ने मार्केट काबिज केले. त्यानंतर Liquid Soap Dispenser च्या बाजारामध्ये जम बसवण्यासाठी कोलगेट-पाल्मोलीव्ह या कंपनीला SoftSoap हा ब्रँड ६१ मिलीयन डॉलर्सला विकत घ्यावा लागला.\nएका लहानशा कंपनीने बलाढ्य अशा स्पर्धकांवर युक्तीने मात केल्याचे हे उद्योगक्षेत्रातील एक जबरदस्त उदाहरण आहे. Strategy आणि Innovation या दोनही बाबींचा संगम असलेली ही गोष्ट आपण उद्योजकांनी/व्यावसायीकांनी नीट अभ्यासली पाहिजे.\nकिंमती कमी करून कधीही कोणताही उद्योग मोठा होत नाही. उद्योग वाढवायचा असेल, मोठा करायचा असेल, स्पर्धेत टिकून रहायचं असेल तर Strategy आणि Innovation ही दोनच आयुधं उपयोगी ठरतात. बाकी सर्व गोष्टी नाममात्र. तेव्हा उद्योजक म्हणून किंवा उद्योग प्रमुख म्हणून या दोन गोष्टींवर तुमचा जास्तीत जास्त भर असला पाहिजे, इतर सर्व कामांमध्ये तुम्ही घालवत असलेला वेळ वाया जातोय असं समजायला हरकत नाही.\nमराठीतून मोफत ऑनलाईन कोर्सेस मिळविण्यासाठी आजच भेट द्या - Learn.netbhet.com\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\n एका लहान उद्योगाने, बलाढ्य स्पर्धकांवर कशी मात केली त्याची रंजक कथा \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/samsung-st50digital-camera-black-price-pfVuUK.html", "date_download": "2018-08-19T23:16:31Z", "digest": "sha1:ZIBSNKPR5CTBWLT6EFTLKUQKLOSTNBKS", "length": 14622, "nlines": 392, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग स्ट५० डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग स्ट५० डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nसॅमसंग स्ट५० डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग स्ट५० डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nसॅमसंग स्ट५० डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सॅमसंग स्ट५० डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nसॅमसंग स्ट५० डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Jul 07, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग स्ट५० डिजिटल कॅमेरा ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसॅमसंग स्ट५० डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 5,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग स्ट५० डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग स्ट५० डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग स्ट५० डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग स्ट५० डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.2 MP\nमॅक्सिमम शटर स्पीड 8 ~ 1/1,500 sec. sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nस्क्रीन सिझे 2 to 2.9 in.\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,000 Dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4\nइनबिल्ट मेमरी 31 MB\nउपग्रदेहाबळे मेमरी Yes, 32 GB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nड़डिशनल फेंटुर्स Lithium-ion Battery\nसॅमसंग स्ट५० डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/5293-dhanjay-munde-vadapav-png", "date_download": "2018-08-19T23:06:29Z", "digest": "sha1:REFH7BAE5OUS7UDBHLILUOQEUNKWD2WJ", "length": 5532, "nlines": 125, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "औरंगाबादमध्ये धनंजय मुंडेंनी सुरु केले अमित शाह वडापाव सेंटर; मुंडेनी स्वत: तळले भजी - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nऔरंगाबादमध्ये धनंजय मुंडेंनी सुरु केले अमित शाह वडापाव सेंटर; मुंडेनी स्वत: तळले भजी\nजय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद\nसर्वसामान्य माणसांचं खाद्यान्न म्हणजे वडापाव आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील एक वडापावची गाडी सुरू केलीये.\nया वडपावच्या गाडीचं नाव आहे. अमित शाह वडापाव सेंटर. काही दिवसांपुर्वी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी बेरोजगारांनी पकोडा विकावा असं वक्तव्य केलं होते.\nयाला प्रत्योत्तर देत रविवारी औरंगाबादमधिल सिडको परिसरात भजी पावची गाडी काढलीये. यावेळी देशात जर कोणाच्या मुलाचा सर्वाधीक फायदा झाला असेल तर तो अमित शाह यांच्या मुलाचा झालाय. ज्या बेरोजगारांनी मोदींना निवडून दिलंये.\nत्यांचाच अमित शाह अवमान करातात. त्यामुळे तेच बेरोजगार त्यांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही अशी टीका मुंडे यांनी केलीये.\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/08/ca09and10august2017.html", "date_download": "2018-08-19T23:05:58Z", "digest": "sha1:XVG52GHQU7USTMCC2DDT3C3PYZTZLZUK", "length": 19355, "nlines": 130, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी ०९ व १० ऑगस्ट २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी ०९ व १० ऑगस्ट २०१७\nचालू घडामोडी ०९ व १० ऑगस्ट २०१७\n'छोडो भारत' चळवळीला ७५ वर्ष पूर्ण\n९ ऑगस्ट हा भारताच्या स्वातंत्र्यामधील प्रवासाचा एक अतिशय ऐतिहासिक दिवस आहे. ९ ऑगस्ट हा क्रांतिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवशी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'चले जाव' चा नारा लावण्यात आला.\nभारत छोडो चळवळ (Quit India Movement), ज्याला 'भारत ऑगस्ट चळवळ' म्हणून देखील ओळखतात, ही अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबई सत्रात ८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू करण्यात आलेली नागरी असहकार चळवळ होती.\nसमितीचे नेतृत्व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केले होते. या दिवशी महात्मा गांधी यांनी मुंबई मधील गोवालिया टॅंक मैदानावरच्या त्यांच्या भारत छोडो भाषणात 'करो या मरो (Do or Die)' चा नारा दिला.\nभारत छोडो आंदोलनातील आक्रमक स्वरूप मिळण्यास प्राथमिक घटक म्हणजे सर स्टाफोर्ड क्रिप्सच्या परती विरोधात बापूंचा निषेध हा होता.\nगृहमंत्रालयाने संपूर्ण आसामला AFSPA अंतर्गत 'अस्थिर' क्षेत्र घोषित केले\nगृहमंत्रालयाने संपूर्ण आसाम राज्याला सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (AFSPA) अंतर्गत एक महिन्यासाठी 'अस्थिर' क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. याशिवाय, आसामलगतचा मेघालयाचा सीमावर्ती भाग आणि अरुणाचल प्रदेशातील तीन जिल्ह्यांनादेखील ३ ऑगस्ट २०१७ पासून दोन महिन्यांसाठी AFSPA अंतर्गत 'अस्थिर' क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.\nULFA, NDFB आणि इतर बंडखोर गटांनी चालविलेल्या विविध हिंसक कारवायांनंतर हा आदेश काढला गेला.\nअभिनव बिंद्रा लिखित 'ए शॉट अॅट हिस्ट्री' पुस्तकाचे अनावरण\n'ए शॉट अॅट हिस्ट्री: माय ऑबसीव्ह जर्नी टू ऑलिंपिक गोल्ड' या शीर्षकाच्या पुस्तकाचे अनावरण झाले आहे. या पुस्तकाचे लेखक अभिनव बिंद्रा आणि रोहित ब्रिजनाथ हे आहेत.\nभारताला वैयक्तिक स्वरुपात पहिले सुवर्णपदक मिळवून देणार्‍या अभिनव बिंद्रा या नेमबाजाचे २०१२ लंडन ऑलिंपिकमधील अनुभव या पुस्तकात लिहिलेले आहेत\nविश्व बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडू टॉप टेनमध्ये\nऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि जगात आठव्या क्रमांकाचा खेळाडू किदम्बी श्रीकांत यांना २१ ऑगस्टपासून ग्लास्गो येथे होणार्‍या बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन स्पर्धेसाठी अनुक्रमे चौथे आणि आठवे मानांकन प्राप्त झाले आहे.\nविश्व चॅम्पियनशिप स्पर्धेची २०१३ आणि २०१४ ची कांस्यपदक विजेती सिंधू हिला ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिन मारिन हिच्यानंतर ठेवण्यात आले आहे.\n२०१५ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवणार्‍या आणि जगातील १६ व्या क्रमांकाच्या भारताच्या सायना नेहवाल हिला १२ वे मानांकन प्राप्त झाले आहे.\nचीन तायपेची जगातील नंबर वन खेळाडू ताइ जू यिंग ही स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे जपानच्या अकाने यामागुची आणि कोरियाची सुंग जी ह्युन यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे मानांकन प्राप्त झाले आहे.\nइंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सलग विजेतेपद पटकाविणार्‍या आठव्या मानांकित श्रीकांतचा मानांकनात दोन वेळा ऑलिम्पिक विजेत्या चीनच्या लिन डेननंतर क्रमांक लागतो. तसेच इतर भारतीयांमध्ये अजय जयराम आणि बी.साई प्रणीत यांना अनुक्रमे १३ व १५ वे मानांकन प्राप्त झाले आहे.\nएशियन ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत भारताला २ रौप्य आणि ६ कांस्यपदके मिळाली\nफिलीपीन्सच्या प्यर्टो प्रिंसेसा येथे खेळल्या गेलेल्या एशियन ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०१७ स्पर्धेच्या अंती भारताने २ रौप्य आणि ६ कांस्यपदकांची कमाई केली आहे.\nरौप्यपदक विजेते : सतेंदर रावत (८०+ किलो) आणि मोहित खताना (८० किलो)\nकांस्यपदक विजेते : अंकित नरवाल (५७ किलो), भावेश कट्टामणी (५२ किलो), सिद्धार्थ मलिक (४८ किलो), विनीत दहिया (७५ किलो), अक्षय सिवाच (६० किलो) आणि अमन शेहरावत (७० किलो)\nICC कसोटी क्रिकेट मध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा प्रथम स्थानी\nICC कसोटी क्रिकेट क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजाने प्रथम स्थान प्राप्त केले आहे. जडेजानंतर बांग्लादेशच्या साकिब उल हसन याचा क्रमांक लागतो.\nयाशिवाय फलंदाजच्या यादीत स्टीव्ह स्मिथ आणि ज्योए रूट यांना अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान तसेच चेतेश्वर पुजाराला तिसरे आणि विराट कोहलीला पाचवे स्थान मिळाले आहे.\nगोलंदाजांच्या यादीत रवींद्र जडेजा, जिमी अँडरसन आणि रविचंद्रन अश्विन यांचा प्रथम तीनमध्ये समावेश आहे\n९ ऑगस्टला 'जगातल्या आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस' साजरा९ ऑगस्ट २०१७ रोजी दरवर्षीप्रमाणे 'जगातल्या आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस' साजरा करण्यात येत आहे.\n'10th अॅनिवर्सरी ऑफ द यूएन डिक्लेयरेशन ऑन द राइट्स ऑफ इंडिजीनस पीपल्स' या संकल्पनेखाली हा दिवस यावर्षी साजरा करण्यात येत आहे.\nजगभरात ९० देशांमध्ये अंदाजे ३७० दशलक्ष आदिवासी लोक राहतात. त्यांचे प्रमाण जगाच्या लोकसंख्येत ५% पेक्षा कमी आहे, परंतु सर्वात दरिद्री लोकांमध्ये त्यांचे प्रमाण १५% इतके भरते. जगात बोलल्या जात असलेल्या अंदाजे ७००० भाषांपैकी बहुसंख्य भाषा या लोकांकडून बोलल्या जाते आणि शिवाय ते जवळपास ५००० संस्कृतींचे प्रतिनिधित्व करतात.\nआजच्या काळात आदिवासी लोक जगातील सर्वात वंचित व संवेदनशील गटांपैकी आहेत. त्यामुळे त्यांच्या अधिकारांचे संरक्षण आणि त्यांची भिन्न संस्कृती आणि जीवनशैली टिकवण्यासाठी प्रयत्न म्हणून त्यांच्याविषयी जागृती आणि समर्थन करण्याकरिता 'जगातल्या आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस' हा साजरा केला जातो.\n१९९० साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने वर्ष १९९३ ला जगातील आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले.\n२३ डिसेंबर १९९४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने ठराव ४९/२१४ स्वीकारून दरवर्षी ९ ऑगस्ट या तारखेला 'जगातल्या आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेतला.\n१३ सप्टेंबर २००७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने आदिवासी लोकांच्या अधिकारासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाचा जाहीरनामा अंगिकारला गेला.\nभारतात ४६१ जातीय समुदाय 'अनुसूचित जमाती' म्हणून ओळखल्या जातात. या समुदायातील लोकांना आदिवासी म्हणून देखील मानले जातात.\nदेशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ८.२% (म्हणजेच अंदाजे ८४.३ दशलक्ष) लोकसंख्या आदिवासी समुदायांची आहे.\nया समुदायाची सर्वाधिक लोकसंख्या ईशान्य भारतामधील सात राज्यांत आढळते आणि त्यामुळे राजस्थान ते पश्चिम बंगाल पर्यंतच्या पट्ट्याला 'केंद्रीय आदिवासी पट्टा' म्हणून संबोधले जाते.\nया लोकांचे हक्क जपण्याकरिता भारताकडे अनेक कायदे आणि घटनात्मक तरतुदी आहेत, जसे की मुख्य भूप्रदेशात घटनेची पाचवी अनुसूचित आणि ईशान्य भारताच्या काही विशिष्ट क्षेत्रासाठी सहाव्या अनुसूचित या लोकांचे जमिनीचे आणि स्व-प्रशासनाचे हक्क जपले जाते.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2015/08/blog-post_31.html", "date_download": "2018-08-19T22:53:16Z", "digest": "sha1:OQW2EC3CLJ6DO2RNG5ZOS4T7MALEIBW5", "length": 22172, "nlines": 117, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: फाशीचा वैचारिक फास", "raw_content": "\nसोमवार, ३१ ऑगस्ट, २०१५\n- डॉ. सुधीर रा. देवरे\n(30 जुलै 2015 ला भारताच्या एका देशद्रोही गुन्हेगाराला फाशी झाली. परंतु काही लोकांकडून चुकीच्या पध्दतीने चर्चा झाल्यामुळे वातावरण काही प्रमाणात दुषित झाले होते. त्यात अजून भर नको म्हणून हा लेख त्यावेळी प्रकाशित केला नव्हता. कोणताही विषय कधी जुना होत नाही. पण प्रासंगिक विषयांवरच लिहिण्यावाचण्याची सवय आपल्याला वृत्तपत्रांनी लावून दिली. ती चुकीची आहे.)\nभारताच्या कायद्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. ज्या ज्या वेळी भारतात एखाद्या गुन्हेगाराला फाशी दिली जाते त्या त्या वेळी फाशीच्या शिक्षेवर सर्वत्र उलटसुलट चर्चा होते. कोणत्याही विषयावर साधकबाधक चर्चा होणे हे जीवंत लोकशाहीचे सुसंस्कृत लक्षण आहेच. पण...\nया पंधरा वर्षाच्या काळात न्यायालयांनी जवळ जवळ साडेतीनशेच्यावर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावली असली तरी फाशीची प्रत्यक्ष अमंलबजावणी फक्‍त चार कट्टर गुन्हेगारांवर झाली. पैकी एक पाशवी बलात्कारी तर तीन दहशतवादी होते. (या तिघांपैकी एक मूळ पाकिस्तानी तर दोन रस्ता चुकलेले उच्चशिक्षित भारतीय परंतु पाकिस्तानचे काम करणारे होते.) भारताचा कायदाच असा आहे की दहा गुन्हेगार शिक्षेशिवाय मोकाट सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये. त्यात दुर्मिळातल्या दुर्मिळ आणि अपवादात्मक अशा क्रूर गु्न्ह्यांसाठी आपली न्यायालये फाशीची शिक्षा ठोठावतात. बाकी अनेक खुन्यांनाही जन्मठेप होत असते. पैकी प्रत्यक्ष फाशी देतांना सरकारही फक्‍त अपवादात्मक क्रूरातल्या क्रूर कर्म्यांवरच ती लादतात. बाकी गुन्हेगार शिक्षा फाशीची झाली असली तरी जन्मठेप झाल्यासारखे तुरूंगात वावरत असतात.\nजगात चाळीस देश असे आहेत की त्या देशांत फाशीची शिक्षा दिली जात नाही. फाशी देणे हे मानवतेविरूध्द आहे असा एक मत प्रवाह आहे. आणि भारतानेही या चाळीस देशांच्या बाजूने जाऊन फाशीची शिक्षा रद्द करावी असे भारतातल्या काही विचारवंतांचे म्हणणे आहे. हा विचार वाईट नाही. मानवतेच्या दृष्टीने हे बरोबर असले तरी नेहमी दहशतवादाच्या छायेत वावरणार्‍या भारतात असा कायदा करणे हे देशहिताचे आहे की नाही हा सारासार विचार मात्र आपण करायलाच हवा.\nभारतात घडलेल्या दोन घटनांचा उल्लेख इथे केला की हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल: एकोणावीसशे एकोणनव्वद साली व्ही पी सिंग सरकार मंत्रीमंडळातील केंद्रिय गृह मंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी डॉ रूबीनाचे काश्मीरमधून अपहरण करण्यात आले होते. त्या अपहृत मुलीच्या बदल्यात जीवंत पकडलेले पाकिस्तानी दहशतवादी आपल्याला सोडून द्यावे लागले. दुसरी घटना, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना एकोणावीसशे नव्याण्णवला\nपाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारताचे विमान अपहरण करून कंधारला नेले. आपल्या तुरूंगातले चार पाकिस्तानी कट्टर दहशतवादी आपल्याला विमान प्रवाश्यांच्या जीवांच्या बदल्यात पुन्हा सोडून द्यावे लागलेत. नंतर त्याच दहशदवाद्यांच्या पाठबळाने मुंबईवर हल्ला झाला होता.\nया दोन घटना पाहता कट्टर दहशतवाद्यांना आपल्याला अशा पध्दतीने वेळोवेळी नामुष्कीने सोडून द्यावे लागणार असेल तर न्यायालयाने फाशीची शिक्षा फर्मावताच देश सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना वेळीच फाशी देणे इष्ट ठरू शकते. एकट्या दुकट्या दहशतवाद्यांच्या जीवाचा मानवतावादी विचार करताना त्यांचा ज्यांना (संख्येने प्रंचड असलेल्या निरपराध माणसांना) उपद्रव होतो, अशा माणसांच्या बाबतीत मानवतावादी दृष्टीकोन ठेवणेही अधिक रास्त असू शकते.\nमुंबई बाँब स्फोटातील मुख्य सक्रीय गुन्हेगार असलेल्या याकूबला फाशी दिल्याने फाशीच्या शिक्षेबाबत अशीच उलटसुलट चर्चा झाली. पण ही चर्चा पूर्वग्रहदूषित होती. मतांचे ध्रुवीकरण करत राजकारण करणार्‍या ओवेसी नावाच्या एका जातीयवादी धर्मांधळ्या नेत्याने या फाशीला धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न केला. (याकूबच्या गुन्ह्याची तुलना दिल्ली दंगल, गुजराथ दंगल, मुंबई दंगल, इंदिरा गांधी हत्याकांड, श्रीकृष्ण आयोग, बाबरी मशीद प्रकरण आदींशी करण्याचा प्रयत्न झाला. पण तारतम्य बाळगले तर ही तुलना होऊच शकत नाही. हे सर्व युक्‍तीवाद हास्यास्पद होते. देशांतर्गत संघर्ष होणे वेगळे आणि शत्रू राष्ट्राच्या सहकार्याने देशाविरूध्द युध्द पुकारणे वेगळे.) त्यामुळे याकूबला आतून सहानुभूती असलेल्या काही धर्मांधळ्या माणसांनी उत्तेजीत होऊन या फाशी विरूध्द उघड उघड नाराजी व्यक्‍त केली. दहशतवादाला भुमीगत सहानुभूती असलेले लोक मात्र या घटनेने सपशेल उघडे पडलेत. दहशतवादाला कोणताच धर्म नसतो, हे विसरल्याने काही लोकांचे असे हसे झाले.\nया सर्व गदारोळात फाशीच्या शि‍क्षेला (ती कोणालाही असो) तात्विक विरोध असणारे लोकही या जातीय ध्रुवीकरणात विनाकारण ओढले गेलेत. म्हणजे कोणत्याच गुन्हेगाराला फाशी देऊ नये असे म्हणणारे मानवतावादी लोक आणि फक्‍त याकूबला फाशी देऊ नये असे म्हणणारे धर्मांधळे लोक हे एकाच माळेचे मणी आहेत असे चित्र निर्माण झाले.\nदाऊद, टायगर आणि याकूब हे मुंबई बाँबस्फोटाचे मुख्य गुन्हेगार आहेत. इथले बेरोजगार गरीब तरूण पाकिस्तानात नेऊन त्यांना ट्रेनिंग देणे, स्फोटासाठी आरडीएक्स सारख्या अतिघातक रसायनाचा वापर करणे, देशाच्या आर्थिक व्यवस्थेला हादरे देणार्‍या अशा अनाधिकृत हवाला धंद्यातून बाँबस्फोटासाठी पैसे उपलब्ध करून देणे, आपल्या घरातून सर्व सूत्रे हलवणे, घरात स्फोटकांचा साठा करणे आणि या स्फोटांचे किती गंभीर परिणाम होणार आहेत याचे त्यांना ज्ञान असणे. उच्चशिक्षित असल्याने आपण नक्की काय करत आहोत याचे पुरेपुर भान या माणसाला होते. तरीही थंड डोक्याने आराखडा तयार करून आणि पाकिस्तानच्या सहकार्याने बाँब स्फोट घडवून पाकिस्तानात पळून जाणे अशा देश विघातक गुन्ह्यांना आपण पाठीशी कसे घालू शकतो अशी भयावह पार्श्वभूमी असूनही इतक्या भारतीय लोकांची सहानुभूती या गुन्हेगाराला कशी मिळू शकते याचे आश्चर्य वाटले. याकूबवरची चर्चा ऐकून मला भीती वाटत होती, की हा याकूब आता दाभोळकर आणि पानसरे यांच्या पंक्‍तीत जाऊन बसतो की काय\nखरे तर प्रत्येक गोष्टीकडे अशा जाती धर्माच्या चष्म्याने आपण पाहू लागलोत तर ज्या देशाच्या प्रायोजक‍त्वाने या देशात दहशतवाद पसरवला जातो त्या पाकिस्तानला आपण काय संदेश देत आहोत याचे तारतम्य या फाशीच्या चर्चेवेळी कोणालाच दिसून आले नाही, ही फार दुर्दैवी गोष्ट घडली. अशा फालतू आणि दिशाहिन चर्चेमुळे काही धर्मांधळ्या लोकांनी उचल खाल्ली आणि ते न्यायाधिशांना निनावी धमकी देण्यापर्यंत पुढे गेलेत.\nपुरोगामी म्हणवणार्‍या एका संपादकाने आपल्या संपा‍दकीय अग्रलेखात अजून तेल ओतण्याचे काम केले. काहींनी मुंबई दंगलीची प्रतिक्रिया म्हणून बाँबस्फोट घडवले गेलेत असे युक्‍तीवाद केलेत. मुंबई दंगलीचा बाँब स्फोट घडवून सूड घेण्याचा अधिकार या तिघांना कोणी दिला म्हणजे ज्यांनी दंगल केली, बरोबर तेच 257 लोक या बाँबस्फोटात मारले गेले, त्यातलेच शेकडो अपंग झाले आणि त्यांचेच करोडो रूपयांचे नुकसान झाले, असे त्यांचे तर्कट आहे की काय, समजायला मार्ग नाही. मुंबई दंगलीचा बदला म्हणून असा बाँबस्फोट घडवायचा जणू दाऊद- मेमनचा मूलभूत हक्कच आहे, असा कोणाचा समज व्हावा, अशा पध्दतीचे हे उथळ युक्‍तीवाद होते. भारतात लोकशाही आहे आणि अभिव्यक्‍ती स्वातं‍त्र्य आहे म्हणून आपल्या सोयीची कशीही चर्चा केली तरी चालेल असे काही वैचारिक गोंधळ घालणार्‍या लोकांना वाटत असावे. फाशीच्या शिक्षेच्या या वैचारिक फासाचे वातावरण भयावहच म्हणावे लागेल.\n(या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ५:०३ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-weather-update-maharashtra-state-3302", "date_download": "2018-08-19T23:03:30Z", "digest": "sha1:WJRM2NCO62TQAIUXIA62YAY6U3T4CIRT", "length": 14815, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, weather update for maharashtra state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक ११.४ अंश; गारठा वाढला\nनाशिक ११.४ अंश; गारठा वाढला\nशनिवार, 25 नोव्हेंबर 2017\nपुणे : अंदमान निकाेबार समुद्रालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कमी झाल्याने गेल्या ४८ तासांत राज्यातील थंडीचा कडाका पुन्हा जाणवू लागला आहे. शुक्रवार (ता. २४)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नाशिक येथे झाली. तर गाेव्यासह संपूर्ण राज्यात हवामान काेरडे हाेते. तर पुढील चार दिवस मंगळवार (ता. २८)पर्यंत हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nपुणे : अंदमान निकाेबार समुद्रालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कमी झाल्याने गेल्या ४८ तासांत राज्यातील थंडीचा कडाका पुन्हा जाणवू लागला आहे. शुक्रवार (ता. २४)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नाशिक येथे झाली. तर गाेव्यासह संपूर्ण राज्यात हवामान काेरडे हाेते. तर पुढील चार दिवस मंगळवार (ता. २८)पर्यंत हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nगेल्या २४ तासांत राज्यात काेकण गाेव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातील तापमान सरासरीच्या जवळपास हाेते.\nशुक्रवार (ता. २४) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत नाेंदलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे : मुंबई २१.५, अलिबाग १८.२, रत्नागिरी २०.८, पणजी २३.२, डहाणू १९.२, भिरा १७, पुणे १४.८, नगर १६.२, जळगाव १४.७, काेल्हापूर २१.४, महाबळेश्‍वर १६, मालेगाव १५.४, नाशिक ११.४, सांगली २०.२, सातारा १६.२, साेलापूर १८.५, उस्मानाबाद १५.१, आैरंगाबाद १६.४, परभणी १७, नांदेड २१, अकाेला १८.४, अमरावती १७.६, बुलडाणा १७, ब्रह्मपुरी १५.९, चंद्रपूर २१, गाेंदिया १२.२, नागपूर १५.२, वर्धा १७.७, यवतमाळ १७.४.\nथंडी नाशिक हवामान महाराष्ट्र विदर्भ किमान तापमान\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे...२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे...\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...\nखरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...\nडाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...\nअतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nचंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...\nकेरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...\nकधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...\nमराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...\nग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-251895.html", "date_download": "2018-08-20T00:04:20Z", "digest": "sha1:3TDMFCRDXPMJKKP2KXEHPGHZR6EZW5PD", "length": 12599, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईचा महापौरच नव्हे तर राज्याचा मुख्यमंत्रीही शिवसेनाच ठरवेल -उद्धव ठाकरे", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nमुंबईचा महापौरच नव्हे तर राज्याचा मुख्यमंत्रीही शिवसेनाच ठरवेल -उद्धव ठाकरे\n23 फेब्रुवारी : मुंबई महापालिका निवडणुकीत एवढी ताकद लावून भाजपला अवघ्या 82 जागाच मिळाल्या हे भाजपचं यश कसं म्हणता येईल असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय.\nतसंच महापौर हा सेनेचाच होईल एवढंच नाहीतर मुख्यमंत्रीही सेनाच ठरवले तोपर्यंत घाई करू नका अशी सावध प्रतिक्रिया दिली.\nमुंबई महापालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपच्या यशावर टीकेचे बाण सोडले. मुंबईत शेवटी शिवसेनाच एक नंबरचा पक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या याद्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली. तसंच यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं टाळत अवघ्या पाच मिनिटांत पत्रकार परिषद गुंडाळली. त्यानंतर त्यांनी शिवसेना भवनात पोहोचले. तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महापौर हा शिवसेनेचाच होईल असा दावा केला. मुंबईचा महापौरच नव्हे तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीही शिवसेनाच ठरवेल असा दावाही उद्धव ठाकरेंनी केला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचाshivsenaUddhav Thackeryउद्धव ठाकरेशिवसेना\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/mumbai/sonam-kapoor-distributes-sanitary-napkin-school-girls/", "date_download": "2018-08-19T23:47:31Z", "digest": "sha1:6RJIWWEHGBYSGHQYEHVQNRPT7MW3I5OR", "length": 32186, "nlines": 485, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सोमवार २० ऑगस्ट २०१८", "raw_content": "\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nसोनम कपूरने शाळकरी मुलींना वाटले 'सॅनिटरी नॅपकिन'\nसोनम कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट 'पॅडमॅन'चं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे\nचित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून सोनम कपूरने कुर्लामधील एका शाळेत मुलींना सॅनिटरी नॅपकीन वाटले\nयावेळी सोनम कपूरसोबत चित्रपटाचे दिग्दर्शक आर बल्कीदेखील उपस्थित होते\n'पॅडमॅन' चित्रपटात सोनम कपूरसोबत अक्षय कुमार आणि राधिका आपटे मुख्य भुमिकेत आहे\n'पॅडमॅन' सिनेमामध्ये ग्रामीण भागातील महिलांना मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणा-या पॅडसंदर्भात जनजागृती करण्याचा संदेश यात देण्यात आला आहे\nIndependence Day : सीएसएमटी इमारतीला तिरंग्याची रोषणाई\nखमंग - दिल्लीत या स्ट्रीट फूडची चव घ्यायलाच हवी\n26 July Mumbai Floods: 'त्या' जलप्रलयाच्या आठवणींनी आजही घाबरते मुंबई\n'दुग्धाभिषेक' - दुध आंदोलनाची व्हायरल छायाचित्रे...\nशिरोडकर हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांनी 'असे' कल्पकतेने रंगवले वर्ग\nजलमय मुंबई, जिकडे तिकडे पाणीच पाणी....\n​​विना वातानुकूलित शयनयान एसटी आली रं...\nमुंबईची वाढली शान; 'या' वास्तूंना मिळाला जागतिक वारशाचा मान\nChartered Plane Crashed In Mumbai : घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून 5 जणांचा मृत्यू\nMumbai Rains : मुंबईत 'पाणीबाणी'... धो-धो पावसाने रस्ते गेले पाण्याखाली\nमुंबईचा पाऊस पाऊस मान्सून 2018 पनवेल नवी मुंबई हवामान\n#Monsoon2018 गाडीच्या छत्रीपासून ते बॅगच्या कव्हरपर्यंत, पावसाळ्यात विविध वस्तूंनी सजल्या बाजारपेठा\nफॅशन मानसून स्पेशल मान्सून 2018\nInternational Yoga Day 2018 : जागतिक योग दिनाचा नागरिकांमध्ये उत्साह\nआंतरराष्ट्रीय योग दिन योग\nडान्सिंग अंकलचं स्वप्न झालं पूर्ण, गोविंदासोबत लावले ठुमके\nगोविंदा सोशल मीडिया करमणूक टेलिव्हिजन बॉलिवूड\n... तर हे कलाकार झाले असते 'व्हिलन'\n९८व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला दिग्गजांची उपस्थिती\nलालबागमधल्या गुरुकुल स्कूल ऑफ आर्टनं राबवला अनोखा उपक्रम\nMumbai Rain : मुंबईची झाली तुंबई\nरजनीकांतच्या 'काला'चे गॉगल्स ट्रेंडमध्ये\nमुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग\n'मिशन मान्सून'... मुंबईच्या रक्षणासाठी एनडीआरएफ जवान सज्ज; बघा त्यांची तयारी\nमुसळधार पावसाने मुंबईत धुमशान, पाणी तुंबले, वाहतूक मंदावली\nमुंबईत पावसाची दणक्यात एन्ट्री\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nव्हायरल फोटोज् 26/11 दहशतवादी हल्ला मुंबई सीरिया\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nसलमान खान अनिल कपूर रणवीर सिंग रणबीर कपूर अमिताभ बच्चन हृतिक रोशन टायगर श्रॉफ\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\nसलमानला बॉलीवुडचा 'दबंग' का म्हणतात याचा प्रत्यय हे फोटो पाहिल्यावर येईल.प्रत्येकजण त्याला हवी असाणारी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. आपल्या स्वप्नातील आवडती गोष्टीविषयी अनेक वेगवेगळ्या कल्पना रंगवू लागतो.असेच काहीसे स्वप्न सलमानचेही असावे. विशेष म्हणजे आजपर्यंत अनेकदा बॉलिवूड कलाकारांच्या आलिशान घराचे बाहेरील आणि आतील छायाचित्रे अनेकदा समोर आली आहेत. अगदी त्याचप्रमाणे आता व्हॅनिटी व्हॅनचेही फोटो समोर येत आहेत. सलमान व्हॅनिटी व्हॅनचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.लग्झरिअस व्हॅनिटीचे इंटेरिअरही खास पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे. सलमान खान सध्या माल्टामध्ये त्याच्या आगामी 'भारत' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दरम्यान भारतचे निर्माते निखिल नमित यांनी सलमानच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये त्याची व्हॅनिटी व्हॅन अतिशय लग्झरिअस दिसतेय. व्हॅनिटीचा आउटलूकसुद्धा जबरदस्त आहे. हे आहे सलमानच्या व्हॅनिटीचे खास वैशिष्ट्य म्हणजे व्हॅनिटी व्हॅनमध्ये मेकअप रुमशिवाय स्टडी रूमसुद्धा असून येथे तो चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचतो आणि रिहर्सल करतो.व्हॅनमध्ये शॉवर आणि टॉयलेटव्यतिरिक्त मूडनुसार अॅडजस्ट होणारी लाइटिंगसुद्धा आहे. सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबाबतची गोष्ट. ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. आता असाच एक सेलिब्रिटी चर्चेत आला आहे,तो स्वतःमुळे नाही तर त्याच्या या फोटोमुळे. एरव्ही सलमानला पाहताच अनेक जण त्याच्या भोवती एक फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. मात्र हा फोटो पाहून तुम्हीही विचारात पडला असणार. कारण फोटोत चक्क सलमान खान फोटोग्राफर बनत सुनिल ग्रोव्हरचे विविध पोज कॅमे-यात कॅप्चर करताना दिसतो आहे.‘भारत’ सिनेमात सुनिल ग्रोव्हरही विशेष भूमिकेत झळकणार आहे. सध्या या सिनेमाचे माल्टामध्ये शुटिंग सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण स्टारकास्ट माल्टा येथे शूटिंगमध्ये बिझी आहेत.\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nलग्न सोहळा असेल,पुरस्कार सोहळा असेल किंवा मग आणखीन काही निक आणि प्रियंका दोघेही एकत्रच हातात हात घेत एंट्री मारताना दिसले.\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nसचिन पिळगांवकर बॉलिवूड सेलिब्रिटी\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAtal Bihari Vajpayee: आत्मविश्वास अन् विकास... अटलबिहारी वाजपेयींनी देशाला काय-काय दिलं\nजगातले सर्वोत्तम सनसेट पॉइंट तुम्हाला माहिती आहेत का...\nहॅप्पी वाला बर्थ डे 'सैफू'\nसैफ अली खान बॉलिवूड\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/12/ca25and26dec2017.html", "date_download": "2018-08-19T23:05:28Z", "digest": "sha1:BVHPX36AYETCBV6P7JTAJK7PQDHGND3I", "length": 17603, "nlines": 129, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २५ व २६ डिसेंबर २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २५ व २६ डिसेंबर २०१७\nचालू घडामोडी २५ व २६ डिसेंबर २०१७\nअभिजीत कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी\nपुण्याच्या भूगाव येथे खेळवण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटके ने बाजी मारली आहे. अंतिम फेरीत अभिजीतने साताऱ्याच्या किरण भगतवर १०-७ अशी मात केली.\nसामना जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते मानाची चांदीची गदा देऊन अभिजीतचा सत्कार करण्यात आला.\nसामना सुरु झाल्यानंतर, सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये अभिजीतकडे चांगली आघाडी होती. मात्र किरण भगतने जोरदार पुनरागमन करत सामन्यात ३-३ अशी बरोबरी साधली. यानंतर किरण भगतने काही खास डावपेच आखत अभिजीतला चांगलीच टक्कर दिली.\nकिरण भगतच्या तुलनेत अभिजीत हा उंची आणि वजनाने उजवा खेळाडू आहे. याचा फायदा घेत अभिजीतने किरणला चितपट देत अखेर महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावावर केला.\nमुंबईमध्ये भारतातली पहिली वातानुकूलित लोकल ट्रेन धावणार\nदेशात वातानुकूलित लोकल ट्रेन सुरू करण्याच्या उद्देशाने, भारतीय रेल्वे भारतातली पहिली वातानुकूलित लोकल ट्रेन मुंबईमध्ये सुरू करण्याची योजना करीत आहे.\nमुंबई उपनगराच्या पश्चिम रेलमार्गावर पश्चिम रेल्वे चर्चगेट आणि बोरीवली आणि विरार स्थानक यादरम्यान १२ डब्ब्यांची ही ट्रेन धावणार आहे. पुढे टप्प्याटप्प्याने देशाच्या अन्य प्रमुख शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येईल. वातानुकूलित लोकल ट्रेनमध्ये वातानुकूलित डब्बे आणि स्वयंचलीत दरवाजे असणार आहेत.\nसुशासन दिवस २५ डिसेंबर\nभारत सरकारच्या नेतृत्वात देशात २५ डिसेंबरला 'सुशासन दिवस' साजरा करण्यात येत आहे.\nयानिमित्त उत्तरप्रदेश राज्य शासनाने शिक्षा भोगलेल्या मात्र दंड भरू न शकणार्‍या ९३ कैदींना सोडण्याचा निर्णय घेतला.\n२५ डिसेंबर हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या नेतृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारतात हा दिवस 'सुशासन दिवस' म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले.\n२५ डिसेंबर १९२४ रोजी जन्मलेले मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील अटल बिहारी वाजपेयी यांचा सुमारे चार दशकांहून अधिक काळचा संसदीय अनुभव आहे. १९५७ साली ते प्रथम लोकसभेवर निवडून आले आणि २००४ सालापर्यंत ते संसदेचे सक्रिय सदस्य होते.\nया काळात ते चार वेगवेगळ्या राज्यांतून (उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आणि दिल्ली) वेगवेगळ्या वेळी निवडून आलेले एकमेव संसदीय सदस्य आहेत. ते वर्ष १९९६ आणि वर्ष १९९८-२००४ अश्या दोन काळात देशाचे पंतप्रधान होते.\n२७ मार्च २०१५ रोजी त्यांना भारताचा सर्वोच्च सन्मान 'भारत रत्न’ ने सन्मानित करण्यात आले.\nफोर्ब्स इंडियाच्या 'सेलिब्रिटी १००' यादीत सलमान खान प्रथम स्थानी कायम\nफोर्ब्स इंडियाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या १०० भारतीय ख्यातनाम व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत अभिनेता सलमान खान याने आपले पहिले स्थान कायम राखले आहे.\n५१ वर्षीय सलमान खान वार्षिक २३२.८३ कोटी रुपयांसह ख्यातनाम श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. यादीतील शीर्ष तीन स्थानी यावेळीही सलमान खान, शाहरुख खान (दुसरा) आणि विराट कोहली (तिसरा) यांनी आपले स्थान कायम राखले आहे.\nविजेंदर सिंहने 'WBO ओरिएंटल अँड एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट' चे विजेतेपद जिंकले\nभारतीय मुष्टियोद्धा विजेंदर सिंहने 'WBO ओरिएंटल अँड एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट' स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.\nजयपुरमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेत विजेंदरने आफ्रिकेमधील घानाच्या अर्नेस्ट एमुजु याचा पराभव केला. या सोबतच विजेंदरने प्रो-बॉक्सिंगमध्ये सलग दहाव्यांदा आपला विजय नोंदवला.\nजागतिक मुष्टियुद्ध संघटना (WBO) ही १९८८ साली स्थापना करण्यात आलेली एक मान्यता देणारी संघटना आहे, जी व्यावसायिक मुष्टियुद्ध (boxing) जगजेत्यांना मान्यता देते. याचे मुख्यालय सॅन जुआन (पोर्तो रिको) येथे आहे\nसबा करीम BCCI चे नवे महाव्यवस्थापक (GM)\nभारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) च्या महाव्यवस्थापकपदी साबा करीम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nकरीम १ जानेवारी २०१८ रोजी पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. ते एम. व्ही. श्रीधर (ऑक्टोबरमध्ये निधन) यांच्या राजीनाम्यानंतर या पदाचा स्वीकार करणार. ते CEO राहुल जोहरी यांना आपला अहवाल देतील.\nकरीम यांनी एक कसोटी आणि ३४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. १८ वर्षांच्या त्यांच्या खेळाडूच्या कारकि‍र्दीत यष्टिरक्षक-फलंदाज रूपात १२० प्रथमश्रेणी, १२४ लिस्ट-ए सामने खेळलेले आहेत.\nभारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) ची तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्याच्या अंतर्गत डिसेंबर १९२८ मध्ये स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आहे.\nSAFF अंडर-१५ महिला स्पर्धेत भारत उपविजेता ठरला\nढाकामध्ये खेळल्या गेलेल्या 'दक्षिण आशियाई फूटबॉल महासंघ (SAFF) अंडर-15 महिला अजिंक्यपद' स्पर्धेच्या अंतिममध्ये बांग्लादेशने भारताचा पराभव केला आहे.\nदक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF) तर्फे या स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धेची स्थापना 'गोल्ड चषक' या नावाने प्रादेशिक स्पर्धा म्हणून १९९३ साली केली गेली.\nपुढे १९९७ साली रूपांतरित SAFF चे बांग्लादेश, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संस्थापक सदस्य देश आहेत. पुढे भूटान (२०००) आणि अफगाणिस्तान (२००५) SAFF मध्ये सामील झालेत.\n'टेम्पब्लिन' उष्णकटिबंधीय वादळाची फिलिपीन्सला धडक\nदक्षिण फिलिपीन्समध्ये ताशी १२५ किलोमीटरच्या वेगाने 'टेम्पब्लिन' या उष्णकटिबंधीय वादळाची धडक बसलेली आहे.\nवादळामुळे प्रचंड पावसाचे थैमान सोबतच भूस्खलनामुळे जवळपास १८२ जन मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि ५०००० हून अधिक लोकांना दुसर्‍या ठिकाणी हटविण्यात आले आहे.\nफिलिपीन्स हा दक्षिण-पूर्व आशियातला एक देश आहे. पश्चिम प्रशांत महासागरात स्थित ७१०७ बेटांच्या समूहाने बनलेला हा देश आहे. मनीला शहर ही या देशाची राजधानी आहे. फिलीपाइन पेसो हे देशाचे चलन आहे.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://commonmanclick.wordpress.com/tag/mandir/", "date_download": "2018-08-19T23:55:43Z", "digest": "sha1:7OK4PK2UF7S24LGSHJVCMBHWUD3UFEJ5", "length": 5741, "nlines": 129, "source_domain": "commonmanclick.wordpress.com", "title": "mandir | CommonManClick", "raw_content": "\nहा फोटो पुण्या पासून ६० km वर असलेल्या भुलेश्वरचा आहे. कंपनीत सुट्टी नसल्यामुळे या वर्षी गावी जाता आले नाही. लक्ष्मी पूजनादिवशी सकाळी उठलो. घरी एकटाच होतो. Mobile पाहिला तर माझे नातेवाईक कमी आणि मित्र जास्त असलेले संजय सर यांचा WhatsApp पाहिला की काय करत आहेस म्हणून. मी एकटाच असल्याने दोघांनी मिळून बाहेर जाण्याचा प्लान केला. पहिल्यांदा तिकोना,मग थेऊर आणि शेवटी भुलेश्वरला जायचे आमचे नक्की झाले. माझ्या नवीन कॅमेर्याचा उपयोग करायला भुलेश्वर पेक्षा दुसरे चांगले ठिकाण पुण्यात तरी इतक्या जवळ नाही आहे.त्यांच्या Activa वर आमचा प्रवास पार पडला. आम्ही गेलो तेंव्हा बिलकुल गर्दी न्हवती. मनसोक्त फोटो काढले.\nमंदिरात आणि मंदिरा बाहेर खूप कमी मुर्त्या अशा आहेत की ज्यांचा चेहरा, हात-पाय मोघली छिन्नी-हाथोड्या पासून वाचल्या आहेत. त्यापैकी ही एक मूर्ती. मी archiologist नसल्याने मला नक्की या मूर्तीविषयी माहिती सांगता येणार नाही. पण या फोटोवर एका बाजूने जे ऊन येत होते त्याने मूर्तीला एक वेगळाच जिवंतपणा येत होता. तो capture करण्याचा प्रयत्न मी केला आणि मला वाटते तो पूर्णता जरी साध्य झाला नसला तरी थोडा फार परिणाम या फोटोत उतरला आहे.\nयेताना वाटेत एका झाडाला चिंचा लागल्या होत्या. त्या मस्त पैकी तोडून आम्ही खाल्या आणि उसाच्या एका शेतात दिवाळीचा फराळ्र खाल्ला.\n2 होड्या, पालोलेम बीच, गोवा\nहनुमान – तिकोना किल्ला\nपुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathakrantimorcha-maharashtra-bandh-and-peace-pune-133082", "date_download": "2018-08-19T23:12:14Z", "digest": "sha1:TE3OBKZDVW7M7DY2I27YHMCKITHII4KJ", "length": 11323, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MarathaKrantiMorcha Maharashtra Bandh and Peace in Pune #MarathaKrantiMorcha 'महाराष्ट्र बंद' : पुण्यात शांतता! | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha 'महाराष्ट्र बंद' : पुण्यात शांतता\nमंगळवार, 24 जुलै 2018\nपुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहेत. राज्यात काही ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असताना पुण्यात मात्र शांतता आहे.\nपुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहेत. राज्यात काही ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असताना पुण्यात मात्र शांतता आहे.\nयादरम्यान पुण्यात मंगळवारी खडकीमध्ये बंदला प्रतिसाद मिळत असून शहरात सर्व शांतता आहे. खडकी येथे आंदोलन करणाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्यास सांगितले. त्यानुसार त्यास प्रतिसाद देऊन दुकानदारांनी दुकाने बंद केली आहेत. अनुचित घटना घडु नये यासाठी पोलिसही कार्यरत आहेत.\nशहरात आंदोलकांची मित्र मंडळ चौक ते डेक्कन येथील गरवारे पुलापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली होती. शास्त्री रस्ता, टिळक चौक, खंडुजीबाबा चौक, गरवारे पुल या रॅलीमार्गावर दुपारी एक पर्यंत काही मिनीटांसाठी रस्ता बंद करण्यात आला होता. त्यांनतर वाहतूक पुर्ववत झाली आहे. टिळक चौकाकडुन खंडुजीबाबा चौकाकडे जाणाऱ्या संभाजी पुलावरील वाहतूक नदी पात्रातील रस्त्याने वळविण्यात आली होती. उर्वरित शहरातील सर्व रस्त्यावरील वाहतुक सुरळीत आहे. कुठलेही रस्ते बंद नाहीत. वारजे, सिंहगड रस्ता परिसरात बंदचा परिणाम नाही.\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nपोलिस ठाण्यांमध्ये आता जादा कृती पथके\nपिंपरी - एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक अल्पवेळेत पोचावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये जादा कृती पथके तयार करण्याचे आदेश...\nसोलापूरसारख्या एका अर्थाने आडवळणी असलेल्या गावातून संपूर्ण भारतासह पाकिस्तान, नेपाळमध्ये जाऊन सामाजिक समता, हिंदू-मुस्लिम ऐक्‍याची जोपासना करण्यासाठी...\nकऱ्हाडच्या मराठा महिलांचे आझाद मैदानावर लवकरच बेमुदत धरणे आंदोलन\nकऱ्हाड : मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी कऱ्हाडच्या मराठा महिला मुंबईच्या आझाद मैदानावर 23 ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करणार आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A5%A9%E0%A5%A7", "date_download": "2018-08-19T23:04:08Z", "digest": "sha1:FQXFRGVOGMQFAFLW2OTSOUBRKOAXQYAK", "length": 14982, "nlines": 697, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जानेवारी ३१ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< जानेवारी २०१८ >>\nसो मं बु गु शु श र\n२ ३ ४ ५ ६ ७ ८\n९ १० ११ १२ १३ १४ १५\n१६ १७ १८ १९ २० २१ २२\n२३ २४ २५ २६ २७ २८ २९\nजानेवारी ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१ वा किंवा लीप वर्षात ३१ वा दिवस असतो.\n१५०४ - फ्रांसने नेपल्स आरागोनच्या राज्याला दिले.\n१८६५ - अमेरिकन यादवी युद्ध - रॉबर्ट ई. ली दक्षिणेच्या सरसेनापतीपदी.\n१८७६ - अमेरिकेने स्थानिक रहिवाश्यांना आरक्षित जमीनींवर स्थलांतर करण्यास भाग पाडणारी हुकुम काढला.\n१९१५ - पहिले महायुद्ध - जर्मनीने रशियाच्या सैन्याविरुद्ध विषारी वायुचा उपयोग केला.\n१९२० - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला.\n१९२९ - सोवियेत संघाने लिओन ट्रोट्स्कीला हद्दपार केले.\n१९३० - ३एम या अमेरिकन कंपनीने स्कॉच टेप विकायला सुरुवात केली.\n१९४५ - अमेरिकेने एडी स्लोव्हिक या सैनिकाला युद्धतून पळ काढल्याबद्दल मृत्युदंड दिला.\n१९५० - राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.\n१९५३ - नेदरलँड्समध्ये पूर. १,८०० ठार.\n१९५६ - गाय मोले फ्रांसच्या पंतप्रधानपदी.\n१९५८ - अमेरिकेच्या पहिला कृत्रिम उपग्रह एक्स्प्लोरर १ ने पृथ्वीप्रदक्षिणा सुरू केली.\n१९६८ - व्हियेतकाँग ने सैगोनमधील अमेरिकन राजदूतावासावर हल्ला केला.\n१९६८ - नौरूला ऑस्ट्रेलिया पासून स्वातंत्र्य.\n१९७१ - अपोलो १४ चंद्राकडे निघाले.\n१९९६ - अतिरेक्यांनी श्रीलंकेत कोलंबोमध्ये स्फोटके भरलेला ट्रक मध्यवर्ती बँकेच्या दारावर उडवला. ८६ ठार. १,४०० जखमी.\n२००० - अलास्का एरलाइन्सचे एम.डी.८३ जातीचे विमान कॅलिफोर्नियात मालिबु जवळ कोसळले. ८८ ठार.\n१३३८ - चार्ल्स पाचवा, फ्रांसचा राजा.\n१५१२ - हेन्री, पोर्तुगालचा राजा.\n१८८५ - ऍना पावलोव्ह, विख्यात रशियन नर्तिका.\n१८९६ - दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड महाकवी.\n१९३१ - गंगाधर महांबरे, ज्येष्ठ संगीतकार\n१९३८ - बियाट्रिक्स, नेदरलँड्सची राणी.\n१९७५ - प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.\n१३९८ - सुको, जपानी सम्राट.\n१४३५ - सुवांदे, चीनी सम्राट.\n१५८० - हेन्री, पोर्तुगालचा राजा.\n१७८८ - चार्ल्स एडवर्ड स्टुअर्ट, इंग्लंडचा स्वयंघोषित राजा.\n१८१५ - होजे फेलिक्स रिबास, व्हेनेझुएलाचा स्वातंत्र्यसैनिक.\n१९७२ - महेंद्र नेपाळचा राजा.\n१९९४ - वसंत जोगळेकर, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक.\n२००० - के.एन.सिंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते.\n२००४ - सुरैय्या, ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री.\n२००६ - कोरेटा स्कॉट किंग, मार्टिन ल्युथर किंगची पत्नी.\nस्वातंत्र्य दिन - नौरू.\nबीबीसी न्यूजवर जानेवारी ३१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nजानेवारी २९ - जानेवारी ३० - जानेवारी ३१ - फेब्रुवारी १ - फेब्रुवारी २ - (जानेवारी महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑगस्ट १९, इ.स. २०१८\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०१७ रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/publications/nirali-publication", "date_download": "2018-08-19T23:47:17Z", "digest": "sha1:L4K3GGHTQXGQOC2ZZAGOEEY2WB6CMMTB", "length": 13814, "nlines": 408, "source_domain": "www.cart91.com", "title": "निराली प्रकाशन ची पुस्तके खरेदी करा ऑनलाईन | आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nडॉ. बी एच अगलगट्टी, प्रोफ. एस कृष्णा\nप्रोफ. डॉ. नचिकेत एम वेचाळेकर\nगांधली दिवेकर , भावना चौधरी\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/01/Free-basics-or-Net-neutrality-in-marathi.html", "date_download": "2018-08-19T23:32:14Z", "digest": "sha1:KU6AMS3XBUGQSNJM7URBU6DXEE2VSVOE", "length": 15246, "nlines": 87, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "\"फ्री बेसीक्स\" की \"नेट न्युट्रॅलीटी\" ? - NetBhet नेटभेट", "raw_content": "\n\"फ्री बेसीक्स\" की \"नेट न्युट्रॅलीटी\" \nसध्या फेसबुकने सुरु केलेलं \"फ्री बेसीक्स\" आणि त्या विरोधात उभा राहिलेला \"नेट न्युट्रॅलीटी\"चा मुद्दा बराच चर्चेत आहे. काय आहे हे प्रकरण. त्याचे फायदे-तोटे काय \nफेसबुकचा हा खटाटोप कशासाठी आणि भविष्यातील ईंटरनेटवर याचा काय परीणाम होणार आहे आणि भविष्यातील ईंटरनेटवर याचा काय परीणाम होणार आहे या सर्वांची उत्तरे देणारा हा लेख खास नेटभेटच्या वाचकांसाठी.\n\"फ्री बेसीक्स\" (FREE BASICS) म्हणजे नक्की काय आहे \nफेसबुकने \"फ्री बेसीक्स\" या नावाने एक असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे ज्यामार्फत काही बेसीक वेबसाईटस मोफत वापरता येतील. मोफत म्हणजे या वेबसाईट्स पाहण्यासाठी कोणताही डेटा चार्ज (ईंटरनेट फी) द्यावी लागणार नाही. यासाठी फेसबुकने काही टेलीकॉम कंपन्यांसोबत करार केला आहे. परंतु जर या काही मोजक्या मोफत वेबसाईट्स व्यतीरीक्त एखादी वेबसाईट पाहायची असेल तर मात्र त्यासाठी पैसे आकारण्यात येतील.\nभारतामध्ये फेसबुकने रीलायन्स कंपनीशी करार केला आहे. आणि रीलायन्सने ज्या वेबसाईट्स या कार्यक्रमा अंतर्गत उपलब्ध करुन दिल्या आहेत त्यांची यादी येथे पाहता येईल.\nउदाहरणार्थ या यादीत फेसबुक.कॉमचा समावेश आहे आणि गुगल्.कॉमचा समावेश नाही आहे. याचाच अर्थ \"फ्री बेसीक्स\" अंतर्गत आपल्याला फेसबुक मोफत पाहता येईल मात्र गुगल वापरण्यासाठी इंटरनेटचे पैसे मोजावे लागतील.\nफेसबुकला याचा काय फायदा \nजगभरातील अनेक गरीब लोकांना इंटरनेटचा फायदा घेता यावा या उद्देशाने फेसबुकने हा प्रकल्प हाती घेतला आहे. पण हे फक्त दाखवायचे दात आहेत. फेसबुकचा खरा फायदा हा की यामुळे नविन कस्टमर्स\nफेसबुकला मिळणार आहेत. आणि इतर कंपन्यांच्या आधी हे ग्राहक आणि त्यांचा डेटा (हा डेटा जाहिरातदारांना विकुनच फेसबुक पैसे कमावते.) सर्वप्रथम फेसबुकच्या हाती लागणार आहे. एवढच नव्हे तर या \"फ्री वेबसाइट्स\"च्या ग्रुप मध्ये ज्या इतर वेबसाइट्स आहेत त्यांनाही युजर डेटा फेसबुकला द्यावा लागणार आहे.\nयाचाच अर्थ \"समाजसेवा\" या गोंडस नावाखाली फेसबुकने आपला \"फायदा\" करुन घ्यायचा प्रयत्न केला आहे.\nफ्री बेसीक्सचे नाव यापुर्वी ईंटरनेट्.ऑर्ग INTERNET.ORG असे होते. अतीशय हुशारीने मार्क झुकरबर्ग याने त्याचे नाव \"फ्री बेसीक्स\" असे केले. \"फ्री\" असलं की माणूस आपोआप त्याकडे ओढला जातो, आणि \"बेसीक्स\" या नावाखाली अगदीच तुटपुंज्या गोष्टी पुरविल्या तरी चालते. आणि फ्री बेसीक्सचा शॉर्टफॉर्मही फेसबुकप्रमाणेच FB असा होतो \nठीक आहे, पण लोकांना मोफत इंटरनेट तर मिळतोय्....मग यात प्रॉब्लेम काय आहे \nआपल्याला वाटतय त्याप्रमाणे काही वेबसाईट मोफत मिळतील आणि ज्यांना पैसे देउन आणखी वेबसाईट्स पहायच्या आहेत त्यांनी अधिक पैसे देउन त्या पहाव्यात. पण खरी मेख ही आहे, की या \"मोफत\nवेबसाईटस कोणत्या असणार, आणि त्या कोण ठरवणार \nउदाहरणार्थ समजा तुम्ही शेतीच्या आधुनिक पद्धतींविषयी माहिती देणारी एखादी वेबसाईट बनविली...परंतु तुमची वेबसाईट फ्री बेसीक ग्रुपमध्ये नसल्याने ती \"मोफत इंटरनेट\" वापरणार्‍या गरीब शेतकर्‍यांना दिसणारच नाही.\nआणखी एक उदाहरण पाहुया...समजा \"फ्री बेसीक\" वापरणार्‍या व्यक्तीला काही ऑनलाईन खरेदी करायची आहे, तर त्याला अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील किंवा ईतर ई-कॉमर्स कंपन्यांच्या\nवेबसाईट वरुन खरेदी करता आली पाहिजे. परंतु \"मोफत इंटरनेट\" मध्ये फक्त अ‍ॅमेझॉन.कॉम हीच वेबसाईट दिसत असेल तर त्यावरुनच खरेदी केली जाईल्..आणि कदाचित इतर वेबसाईट पेक्षा जास्त\nभावाला ही वस्तु अ‍ॅमेझॉन वर विकली गेली असेल.\nवरील दोन उदाहरणांवरुन हे लक्षात येईल की वेबसाईट बनविणारे आणि वापर करणारे या दोघांसाठी \"फ्री बेसीक्स\" अन्याय कारक आहे.\nआज इंटरनेटचा वटवृक्ष एवढा फोफावण्याचे कारण म्हणजे सर्वांना सर्वांपर्यंत पोहोचविण्याची त्याची ताकद. ईंटरनेटवर कोणी काय पहायचं हे ठरवून \"फ्री बेसीक्स\" मुळात या ताकदीवरच घाव करत आहे.\n\"तटस्थ ईंटरनेट\" किंवा \"नेट न्युट्रॅलीटी\" म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व :\nईंटरनेट मुक्त आहे आणि कोणाचीही बाजू घेत नाही. प्रत्येकाला आपलं मत बनविण्याचं आणि मांडण्याचं स्वातंत्र्य ईंटरनेट मुळे शक्य झालं आहे. \"फ्री बेसीक्स\" मुळे \"तळं राखील तो पाणी चाखील\" असं होणार आहे. या तळ्याचा वापर सर्वांना करता आला पाहिजे...यालाच म्हणतात \"नेट न्युट्रॅलीटी\".\nफ्लिपकार्ट (FLIPKART) ही भारतीय कंपनी अ‍ॅमेझॉनशी (AMAZON) सामना करु शकते कारण इंटरनेटने दोघांना समान पातळीवर आणले आहे. ओला(OLA)/उबर (UBER) सारख्या स्टार्ट-अप कंपन्या हजारो वाहनचालकांना रोजगार देऊ शकल्या ते ईंटरनेट मुळे. अन्यथा इतर मोठ्या टॅक्सी कंपन्यांनी या नव्या कंपन्यांना उभं देखील राहू दिलं नसतं.\nजर ईंटरनेट तटस्थ राहिला नाही तर \"पैसे\"वाल्या वेबसाईट्सना जे आपल्या गळी उतरवायचय तेच आपल्याला पहावं लागेल. उत्तर कोरीया मध्ये सध्या जसं सरकार चालू आहे...तसचं \"फ्री बेसीक्स\" मुळे इंटरनेटचं होणार आहे.\nतेव्हा मित्रांनो \"फ्री बेसीक्स\" म्हणजे ईंटरनेट नव्हे...तो फक्त इंटरनेटचा एक अगदी छोटा (एक टक्क्याहुनही लहान ) भाग आहे...आणि तो देखिल \"प्रायोजीत मजकुर\" असणार आहे.\nम्हणूनच आपल्या ईंटरनेटला वाचवण्यासाठी जागरूक रहा...फ्री कधीच फ्री नसतं....हे लक्षात ठेवा आणि \"फ्री बेसीक्स\" पासुन चार हात लांबच रहा \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\n\"फ्री बेसीक्स\" की \"नेट न्युट्रॅलीटी\" \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://davashree.blogspot.com/2013/07/blog-post.html", "date_download": "2018-08-19T23:42:20Z", "digest": "sha1:AXB5TA4FMR3PYTD4WTCH6UVHRXB2FYK4", "length": 6232, "nlines": 89, "source_domain": "davashree.blogspot.com", "title": "मन तरंग....: नव्याने शोधले तुला", "raw_content": "\nएक छोटासा प्रयास मनाची चाहूल धेण्याचा....\nतुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील \nनव्याने शोधले तुला , पण तू तर अजनच गहिरा झालेला,\nनजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास\nनव्याने शोधले तुला नदीच्या काठी, कधी लहरी तर कधी ओलेपनी ,\nनव्याने तुझे वहाणे अन नवे तुझे पाणी, नवे नवे तरंग जणू मी नव्याने नहाने\nशोधले तुला निष्पर्ण फंदिवारी , कधी शुष्क तर कधी नवी तरारी,\nउन, पाउस कधी वादले ही . नव नवी पालवी जणू मी नव्याने फुललेली\nशोध तो संपतो का, नीली भोर आकाशी \nतू कधी इन्द्रधनु तर तू कधी श्रीहरी \nवा वा .. अप्रतिम ...\nनव्याने शोधले तुला , पण तू तर अजनच गहिरा झालेला, नजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास नव्याने शोधले तुला नदीच्या काठी,...\nतूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले.. पण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले... अधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली... तसा कही फार काळ ल...\nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ... काहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी... निळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ... कधी निर...\nतुझा बरोबर उडायला, तुझ्या बरोबर पाळायला, तुझ्या बरोबर तरंगायला, मला तुझे पण हवे आहे, फुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\n(Photo credit: Wikipedia ) पान गळती झालेल्या झाडा प्रमणे.......... सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी... पान गळती झालेल्या ...\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी सरी वर सारी अन तू विशाल आभाळी ..... पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी थेंबे थें...\nशाळेत शिकलेले धड़े आयुष्यात कधी कुठे संदर्भात येतील सांगताच येत नहीं ...... कधीही न समजलेली भावना ....आता राहून राहून मनातून जात नहीं .....\nवाऱ्याची झुळूक यावी तसा तू नव्याने आलास... हवेचा गारवा तुझ्या नजरेत मिळाला.. नेहमीच तुझी सावली बनावे तसे आज परत सुगंध झाले... तुझ्या झोतात ...\n(Photo credit: Metrix X ) भिरभिरती नजर कही तरी शोधते आहे...... कळत च नहीं नक्की काय ते अत्ता नज़ारे आड़ झालेला तू ....\nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट... मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात, एथे ही मातीच ती पण कोरडे श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/why-oppositions-are-so-aggressive-on-tur-dal-issue-259273.html", "date_download": "2018-08-20T00:03:22Z", "digest": "sha1:MNQXYRBQL3NFQYJFW7FC7X3W3CZ4T7D5", "length": 12491, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तूरबंदीवर विरोधक गप्प का?", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nतूरबंदीवर विरोधक गप्प का\nतूरबंदीबाबत जसं सरकारला काही कळालेलं नाही तसं विरोधकांनाही फार काही लक्षात आलं नसल्याचं दिसतंय.\nसंदीप राजगोळकर , कोल्हापूर\n27 एप्रिल : तूरीबंदीबाबत गेल्या पाच दिवसांपासून आम्ही प्रत्येक घडामोड दाखवतोय. सरकार मात्र ढिम्म आहे. दिलेली 22 तारीख कायम आहे. तूरबंदीबाबत जसं सरकारला काही कळालेलं नाही तसं विरोधकांनाही फार काही लक्षात आलं नसल्याचं दिसतंय.\nविरोधी पक्षातला कदाचित एकही नेता नाही ज्यांना शेतकऱ्यांबाबत माहिती नाही. एवढच काय आम्ही तुरीच्या बंपर उत्पादनाबाबत त्यांची चाचपणी करण्याचा प्रयत्न केला तर जवळपास प्रत्येक नेत्याला तूरीच्या लागवडीपासून ते बाजारापर्यंतची सगळी माहिती आहे. मग प्रश्न असा आहे की विरोधकांनी तूरीवर आवाज का उठवला नाही सरकारला वेळोवेळी जागं का केलं नाही\nसरकारनं जसं तूर उत्पादकांचं काहीच नियोजन केलं नाही तशीच काहीशी अवस्था विरोधकांचीही आहे. विरोधक अधिवेशन सोडून संघर्षयात्रेत उतरले. कर्जमाफीच्या मुद्यावर त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढलाय. तूरीनं विरोधकांना हुलकावणी दिली की शेती प्रश्नांचा त्यांना अंदाजच येत नाहीय.\nकर्जमाफीचं ठिकंय, पण शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळवून दिला तर ना कर्जमाफी मागण्याची वेळ येईल ना देण्याची. हे जसं सरकारांना कळायला हवं तसंच विरोधकांना.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/1180-1993-blast-mumbai", "date_download": "2018-08-19T23:09:54Z", "digest": "sha1:LB7DZMZFQLVZTL5MM5FJVSCNNYRS7BCP", "length": 6715, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमुंबई शहराला हादरवून सोडणा-या 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने सहा आरोपींना कोर्टाने दोषी ठरवले.\nतर, एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने कट रचल्या प्रकरणी मुस्तफा डोसाला दोषी ठरवले आहे. कट रचण्यासाठी दुबईत झालेल्या बैठकीला मुस्तफा\nत्याचा भाऊ मोहम्मद डोसा आणि दाऊद इब्राहिमसह उपस्थित होता असे न्यायाधीशांनी सांगितले.\nशस्त्रास्त्र उतरवण्यासाठी मुस्तफा डोसाने मदत केल्याचेही सिद्ध झाले आहे. हत्या आणि कट रचल्याच्या आरोपाखाली फिरोझ खानलाही टाडा न्यायालयाने दोषी ठरवले.\nफिरोझ खान, ताहीर मर्चंट,करीमुल्ला खानलाही टाडा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. अबू सालेमला टाडा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तसेच कय्युम शेखची कोर्टाने\nनिर्दोष मुक्तता केली आहे. सोमवारपासून दोषींवर शिक्षा सुनावली जाणार आहे.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nअल्पवयीन मुलांकडूनच 14 वर्षीय मुलावर वर्षभरापासून सामुहिक लैंगिक अत्याचार\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sachin-tendulkar-marathi/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6-112122400004_1.htm", "date_download": "2018-08-19T23:39:15Z", "digest": "sha1:UF4PTSLFTLJTKMJLCHD72V7UKBXI7EDC", "length": 7074, "nlines": 109, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Bollywood, Sachin Tendulkar, Bipasha Basu, Madira Bedi | बॉलीवूडही निराश | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमदून निवृत्ती घेतल्याने बॉलीवूडमधील अभिनेते, अभिनेत्रीही निराश झाले आहेत. शाहीद कपूर, राहुल बोस, मनोज वाजपेयी या अभिनेत्यांसह बिपाशा बसू आणि मं‍दीरा बेदी या अभिनेंत्रीनी सचिनच्या एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्तीबाबत निराशा व्यक्त केली.\nसचिनने मालिकेनंतर निवृत्त व्हावे: विनोद कांबळी\nसचिन तेंडुलकर पत्नीसह मातोश्रीवर\nथोडी गोड... थोडी खट्याळ... ऐश्वर्या (स्लाइड शो)\nऑस्ट्रेलिया सचिनचा सन्मान करते: वेबर\nकरीना आणि सैफचे रॉयल रिसेप्शन (फोटो)\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2014/09/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:53:08Z", "digest": "sha1:QKUTDJVYYRGMHC7RLZ24DKHZGRO3OLK2", "length": 10908, "nlines": 112, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: येक डोळानी गोट", "raw_content": "\nसोमवार, १५ सप्टेंबर, २०१४\n- डॉ. सुधीर रा. देवरे\n(पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनातर्फे दिनांक 13 एप्रिल 2014 ला माझी चार पुस्तके प्रकाशित झालीत. त्यातील ‘अहिरानी गोत’ या माझ्या पूर्णपणे अहिरानी बोलीत असलेल्या पुस्तकातील पृ. क्र. 204 वरील चौथ्या भागातील जठे नही येकी या ‍शीर्षकाच्या कथासंगहातील एक संपादित कथा.)\nज्याना येक डोळा आंधळा व्हता, आशा मानोस कडथायीन काहीतरी चुकी जयी. त्याना शेजारना मानोस कतायना. शेजारना मानोस देवध्यानी व्हता. रोज तो देवपूजा करे. म्हनीसन त्याले वाटे, जशा काही देव आपला घरना सालदारच शे. तो जरी कायम देवनी पूजा करे पन आपलागत मानोस सांगे काय चांगला वागे ना. देवना भक्‍‍त म्हनीसन आपू लोकस्शी चढेलच वागाले पाहिजे आशा त्याना समज व्हयी कांजू. बोलालेबी तो भयानच फाटका तोंडना व्हता.\nत्याना शेजारना आंधळा मानोसकडथाइन काहीतरी चुकनं म्हनीसन आक्खी गल्लीले आयकू जायी आशे डाच्च करीसन तो बोलना, ‘‘म्हनतंस त्ये काही खोटं नही म्हना. तू आशा श्यास म्हनीसनच तुले देवनी येक डोळानं आंधळं कयं. चांगला गुनना ऱ्हातासना त्ये देव तुले आंधळं करता ना. तुनी नियत चांगली नही, हाऊ तुना हालकटपना पाहिसनच देवनी तुले आंधळं कयं.’’\nहायी आयकीसन आजुबाजूना पोरं मोठमोठाइन दात काढाले लागात. बायाबी तोंडले पदर लायी हासाले लागन्यात. मोठा मानसंस्लेबी हाई आयकीसन मनातला मनात आनंद जया. गल्लीमा हाऊ इनोद आता दोन-तीन याळ सहज पुरई. येक डोळाना मानोसना चेहरा पडना. त्याले काय बोलवा आनि काय नही आशे व्हई गयं. गाळ्या देवा का गयावया करीसन रडवा, त्याले समजे ना. तो तश्याच गुपचूप घरमा निंघी गया.\nगल्लीमा राजूबी उभा व्हता. सगळा हसनात तऱी तो हसना नव्हता. देवपूजा करे त्या काकाले राजू म्हने,\n‘‘काका, तुम्ही आशे नही बोलाले पाहिजे व्हतं. आज तुमना डोळा चांगला शेतंस. हातपाय चांगला शेतंस. पन सकाळनं कोनी पाहयं आशे व्यंगवरथीन बोलनं चांगलं नही काका. ज्यास्ले येकच डोळा शे त्यास्नी कोनावर रागच काढू नही का आशे व्यंगवरथीन बोलनं चांगलं नही काका. ज्यास्ले येकच डोळा शे त्यास्नी कोनावर रागच काढू नही का त्यास्नी कायम आपलापुढे भिकारीनागत लाचार ऱ्हावा, आशे तुम्हले वाटंस का त्यास्नी कायम आपलापुढे भिकारीनागत लाचार ऱ्हावा, आशे तुम्हले वाटंस का त्यास्ना येक डोळामुळे दोन डोळासइतकं त्यास्ले समतोल दिसत नशे. येक डोळामुळे त्या येकांगी इचार करतं व्हतीन त्ये त्यास्ले आपू समजी घेवाले पाहिजे. वागाडी घेवाले पाहिजे ना.’’\nदेवपूजा करनारा मानोसले काय बोलावा त्ये सुचेना. त्याले फगत उपदेश कराले आवडे. उपदेश आयकाले त्याना कान तयार नव्हतात. तो घरात निंघी गया आनि कोपरामा रडत बसना.\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ८:२५ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनरेंद्र मोदींचा पहिला अमेरिका दौरा\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2015/10/create-custom-email-address-with-mailcom.html", "date_download": "2018-08-19T23:33:54Z", "digest": "sha1:NMYO7V35RGP2MU6UOHHL5JIW3IXZ3AW2", "length": 16548, "nlines": 123, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "आपला ई-मेल पत्ता, आपली ओळख - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nआपला ई-मेल पत्ता, आपली ओळख\nवाचक मित्रांनो नमस्कार, आपल्याला कोणीही आपला ई-मेल पत्ता विचारला कि आपण आपला वर्षानुवर्षे\nवापरत असलेला ई-मेल पत्ता देतो आणी माझ्या ओळखीतील आणी Contacts मधील बहुतांश ई-मेल पत्ते हे\nशेवटी @gmail.com ने संपतात, माझाही ई-मेल पत्ता त्याला अपवाद नाही आहे त्याला कारणही तसचं आहे,\nगुगलने राखलेला दर्जा आणी गुगलची इतर जवळपास प्रत्येक सेवा वापरण्यासाठी मोठ्या खुबीने निर्माण\nकेलेली Gmail अकाऊंट असण्याची गरज, म्हणजे गुगलची कोणतीही प्रमुख सेवा वापरायची असेल तर\nआपल्याकडे गुगल खाते (पर्यायाने Gmail खाते) असलेच पाहिजे.\nजवळपास सगळ्याच कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना त्या त्या कंपनीचे डोमेन असलेला ई-मेल पत्ता दिला जातो\nअसेल तर आपल्यालाही असा पत्ता तयार करता येतो. थोडक्यात काय तर आपला ई-मेल पत्ता ही आपली\nआज आपण अशा एका चकटफू ई-मेल सेवेबद्दल माहिती घेणार आहोत जिथे आपल्याला ई-मेल पत्त्यासाठी\nएकापेक्षा एक सरस पर्याय उपलब्ध आहेत. Mail.com ह्या संकेतस्थळावर अशी सेवा उपलब्ध आहे. तुम्ही जर\nव्यवसायाने डॉक्टर असाल तर तुम्ही amte@Dr.com हा किंवा amte@doctor.com हा ई-मेल पत्ता निवडू\nशकता. तुम्ही जर व्यवसायाने समुपदेशक असाल तर तुम्ही Swapnil@Consultant.com हा ई-मेल पत्ता निवडू\nशकता. ह्याचप्रमाणे तुम्ही जर सध्या लंडन मध्ये राहत असाल किंवा ते शहर तुम्हाला आवडत असेल तर\nतुम्ही Sachin@London.com हा पत्ता निवडू शकता, अशाच प्रकारे तुम्ही जर व्यवसायाने अभियंते असलात\nतर तुम्ही Salil@engineer.com हा ई-मेल पत्ता निवडू शकता. Mail.com ह्या संकेतस्थळावर ई-मेल\nपत्त्यांसाठी असे सुमारे २०० च्या आसपास पर्याय उपलब्ध आहेत ज्यात देश, व्यवसाय, धर्म, आवडी-निवडी\nआणी अशाच इतर गोष्टींशी निगडीत ई-मेल पर्याय उपलब्ध आहेत त्यातले काही विशेष पत्ते म्हणजे\nMail.com वर आपल्या आवडीच्या ई-मेल पत्त्यासह खाते कसे उघडायचे हे बघुयात..\n१) सर्वप्रथम http://www.mail.com ह्या दुव्यावर टिचकी द्या. मेल.कॉम चे मुखपृष्ठ उघडेल (बहुतांश वेळेस\nबहुतेकांना मुखपृष्ठावरच gmail.com ची जाहिरात दिसणं हा योगायोग नसून गुगलच्या मुत्सद्दी जाहिरात\nरणनीतीचा भाग झाला, असो) आता पानाच्या वरील उजव्या कोपर्यात Search आणी Log in ह्या दोन\nपर्यायांमध्ये Sign up हा पर्याय दिसेल त्यावर टिचकी द्या.\n२) आता आपण कोणत्याही संकेतस्थळावर सदस्य बनताना भरतो तसा एक फॉर्म दिसेल. त्यात तुमची\nमाहिती लिहा. Desired Email Address ह्या रकान्यात तुम्हाला हवा असलेला ई-मेल पत्ता लिहा, म्हणजे\nपत्त्यामधील @ च्या अलीकडील भाग. एक चांगली बातमी म्हणजे इथली मर्यादा फक्त ३ कॅरेक्टर्सची आहे\nआणी त्याहून चांगली बातमी म्हणजे बहुतांश ईमेल पत्ते ३ कॅरेक्टर्स मध्ये अजूनही उपलब्ध आहेत. इथे ई-मेल\nपत्ता नोंदवताना मी nbt@dr.com हा नोंदवत आहे. तुम्ही पत्ता लिहून झाल्यावर @ च्या पुढे जो पत्ता हवाय तो\nनिवडा, यासाठी दिसतं त्यासमोर असलेल्या mail.com वर टिचकी द्या आणी आवडेल त्या पत्त्यावर टिचकी\nद्या. पुढे जाण्याआधी तो पत्ता उपलब्ध आहे ह्याची खात्री करा यासाठी त्याच्या समोर दिसतं असलेल्या\nबरोबरच्या खुणेवर टिचकी द्या. तुम्ही दिलेला पत्ता उपलब्ध असेल तर “तुमचा पत्ता” is available असे दिसेल\nअन्यथा तुम्हाला इतर पर्याय सुचवले जातील.\n३) अशाचं प्रकारे इतरही रकाने भरून सगळ्यात शेवटी Verify Your Registration च्या जागी तुम्ही\nमनुष्यप्राणी आहात हे सिद्ध करा (काय दिवसं आलेत). Spammers नी सॉफ्टवेअरचा वापर करून असे सारखे\nअनेक ई-मेल पत्ते तयार करू नयेत म्हणून म्हणून हा प्रतिबंधात्मक उपाय आहे. नोंदणी Verify करण्यासाठी\nफक्त I’m not a robot च्या आधी असलेल्या चौकोनावर टिचकी देऊन टिक करा (mail.com ला जर तुमचा\nसंशय आला तर इथे तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाईल, उदाहरणार्थ – दिलेल्या चार चित्रांपैकी कारचे चित्र\n) असे पहिलीतल्या मुलालाही उत्तरं देता येईल इतके टाईमपास प्रश्न विचारतील. सारं काही\n४) सर्व काही भरून झाल्यावर “I Accept. Create My Account.” वर टिचकी द्या. सगळी प्रक्रिया व्यवस्थित\nपार पडली तर तुम्हाला तुमच्या नवीन खात्याची माहिती दिसेल (जी तुम्ही हवी असल्यास प्रिंट काढून ठेवू\nशकता). आता Continue to inbox वर टिचकी द्या.\n५) Mail.com हे विनामुल्य (free) आणी सःशुल्क (paid) अशा दोन्ही प्रकारात वापरता येत असल्यामुळे इथे\nसःशुल्क सेवेबद्दल माहिती दिसेल. विनामुल्य वापरायचे असल्यास No thanks, go to mail.com असा\nस्क्रीनच्या खाली डाव्या कोपर्यात छोट्या अक्षरांतील दुवा दिसेल त्यावर टिचकी द्या.\n६) आता आपल्याला आपला इनबॉक्स दिसेल. जसे पर्याय इतर ई-मेल सेवा पुरवठादार देतात तसेच इथे\nवेगवेगळे पर्याय दिसतील. आपण विनामुल्य सेवा वापरत असल्यामुळे जाहिराती देखील दिसतील.\nआपण Mail.com वरील खाते Android किंवा Apple फोनवरून देखील वापरू शकतो, त्यासाठी संबंधित\nअॅप्सचे दुवे देखील डाव्या बाजूच्या पर्यायांमध्ये दिसतील. Mail.com चे वैशिष्ट्य म्हणजे इथे अमर्यादित ई-\nमेल साठवता येतात. एका ई-मेल मध्ये ५० एम.बी पर्यंत फाईल्स जोडता येतात तसेच Mail.com खात्यावर २\nबाजूला दिसत असलेल्या Alias Addresses ह्या पर्यायामध्ये आपण एकाच खात्यामध्ये १० वेगवेगळे ई-मेल\nपत्ते तयार करू शकतो .\nविशेष सूचना – १९९५ पासून निर्माण केलेली Brand ईमेज टिकवण्यासाठी अशी काही शक्यता नसली तरीही\nउपलब्ध ई-मेल पत्त्यांपैकी कोणतेही डोमेन रद्द करण्याचा अधिकार Mail.com ने राखून ठेवला आहे याचा अर्थ\nसःशुल्क वापरकर्त्यांसाठी देखील कोणतेही डोमेन आणी त्याच्या अंतर्गत रजिस्टर केलेले ई-मेल पत्ते रद्द\nMail.com करू शकते. वापरकर्त्यांची संख्या आणी Mail.com ची लोकप्रियता बघता असं काही होण्याची\nशक्यता कमी असली तरी तसा अधिकार त्यांच्याकडे आहे हे लक्षात घेणं महत्वाचे.\nकाही अडचण उद्भवली तर इथे नक्की मांडा.. पुन्हा भेटूच, नवा विषय आणी नव्या लेखासह..\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%98%E0%A4%B0/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-08-19T23:34:15Z", "digest": "sha1:DC44PIUSGYQFHCN4JGE5NGQA54RQKW6X", "length": 2937, "nlines": 71, "source_domain": "palakneeti.org", "title": "अभ्यास | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2013/06/blog-post_22.html", "date_download": "2018-08-19T22:53:02Z", "digest": "sha1:SP7QPANKTPB7VGUSHOJPQKCKB6AN7XTI", "length": 10633, "nlines": 126, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: पानकळा...", "raw_content": "\nशनिवार, २२ जून, २०१३\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nपावसाळ्याला अहिराणी भाषेत पानकळा म्हणतात आणि पावसाला पानी म्हणतात. म्हणजे पाऊस पडला का तुमच्याकडे असे विचारण्याऐवजी पानी पडला का तुमच्याकडे असे विचारले जाते. अहिराणीतच नव्हे तर मराठीतल्या अनेक बोलींमध्ये पावसाला पानी पडणे आणि पावसाळ्याला पानकळा म्हटले जाते.\nपानकळा हा शब्द मला खूप भावतो. हा शब्द प्रमाण मराठी भाषेत सुध्दा रूढ व्हायला हवा. पाण्याच्या कळा येणे म्हणजे पानकळा. कळा हा शब्द विशिष्ट घटनेशी संबधीत आहे. पुरूषांपेक्षा स्त्रियांना हा शब्द अधिक जवळचा वाटेल. जशा नवनिर्माणसाठी- मूल जन्माला घालण्यासाठी ‍िस्त्रयांना कळा येतात, तशा पावसासाठी आख्या सृष्टीला कळा येणे सुरू होते. आणि मग त्यानंतर पानकळा सुरू होतो- पानी पडतो. पानकळा सुरू होण्यापूर्वी जमीन, वृक्ष आणि सगळी सजीव सृष्टीच उन्हाने होरपळून निघालेली असते. म्हणून या पानकळासाठी सगळेच उत्सुक होत पानी कोसळण्यासाठी आभाळाकडे डोळे लाऊन बसतात.\nचार महिण्याच्या रखरखीत उन्हानंतर पावसानेच नव्हे तर नुसत्या पावसाच्या वातावरणानेही माणूस उल्हसित होतो. आभाळाला पानकळाच्या-पावसाच्या कळा सुरू झाल्या की आभाळ हंबरू लागते, म्हणजे गरजू लागते. मग प्रत्यक्षात पाऊस पडला नाही तरी ते आल्हादायक वातावरण, भर उन्हातली सावली, गडगडणारे ढगाळ आभाळ सगळ्याच सजीवांना हवेहवेसे वाटते आणि त्यात तो कोसळलाच तर मग आंनदाला सीमा नाही. पानवार्‍याने येणारा मृदगंध माणसालाही सुखावतो. पहिल्या पावसात चिंब होण्याचा आनंद फक्त माणूसच घेत नाही तर सगळे सजीव या क्षणासाठी आसुसलेले असतात.\nनिसर्गात प्रंचड ऊर्जा आहे आणि निसर्गाशिवाय आपण कितीही शोध लावले तरी ते अपूर्ण पडतील. म्हणूनच मी निसर्गालाच देव मानतो. माझ्या अहिराणी कविता संग्रहाचे नाव आहे, आदिम तालाचे संगीत. पावसाचा आवाजाला मी आदिम संगीत समजतो. या कविता संग्रहात मी एका कवितेत म्हटले आहे:\nपावसाचा आवाज सुरू झाला की\nमी बंद करून देतो\nघरातले सगळे बारके बारके आवाज\nआणि ऐकत बसतो फक्त\nजेव्हा लोक बंद करून घेतात\nआणि पांघरून बसतात ब्लँकेट\nआपलीच आपल्याला उब घेत\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ६:१२ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nNeeraj Kulkarni ३० जून, २०१८ रोजी ६:२९ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AC%E0%A5%AB", "date_download": "2018-08-19T23:05:04Z", "digest": "sha1:4S3OADX5YJCKE5PNC3I7DJXFBZPHJIZ7", "length": 5906, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १६६५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १६४० चे - १६५० चे - १६६० चे - १६७० चे - १६८० चे\nवर्षे: १६६२ - १६६३ - १६६४ - १६६५ - १६६६ - १६६७ - १६६८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी ६ - ऍन, ईंग्लंडची राणी.\nमार्च ३० - मुरारबाजी देशपांडे (छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सरदार) (रणमरण)\nइ.स.च्या १६६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/karbonn-k103-star-black-price-p62zWo.html", "date_download": "2018-08-19T23:19:22Z", "digest": "sha1:VZHNG3A2RT4DPJLZQBQGXMR5P7QMM436", "length": 18031, "nlines": 479, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कार्बोन्न कँ१०३ स्टार ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकार्बोन्न कँ१०३ स्टार ब्लॅक\nकार्बोन्न कँ१०३ स्टार ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकार्बोन्न कँ१०३ स्टार ब्लॅक\nकार्बोन्न कँ१०३ स्टार ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये कार्बोन्न कँ१०३ स्टार ब्लॅक किंमत ## आहे.\nकार्बोन्न कँ१०३ स्टार ब्लॅक नवीनतम किंमत Aug 10, 2018वर प्राप्त होते\nकार्बोन्न कँ१०३ स्टार ब्लॅकफ्लिपकार्ट, ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nकार्बोन्न कँ१०३ स्टार ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकार्बोन्न कँ१०३ स्टार ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कार्बोन्न कँ१०३ स्टार ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकार्बोन्न कँ१०३ स्टार ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 59 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकार्बोन्न कँ१०३ स्टार ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकार्बोन्न कँ१०३ स्टार ब्लॅक वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 1.8 Inches\nरिअर कॅमेरा 0.3 MP\nएक्सटेंडबले मेमरी Upto 4 GB\nऑपरेटिंग सिस्टिम Featured OS\nबॅटरी तुपे 1000 mAh\nटाळकं तिने 3 hrs (2G)\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 250 hrs (2G)\nसिम ओप्टिव Dual SIM\nकार्बोन्न कँ१०३ स्टार ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/ratnagiri/work-related-movement-ratnagiri-revenue-employees-today/", "date_download": "2018-08-19T23:45:17Z", "digest": "sha1:RLGNVAI657QE7F7VF3LECGQIUINYXXWQ", "length": 37829, "nlines": 471, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Work-Related Movement From Ratnagiri Revenue Employees Today | रत्नागिरीतील महसूल कर्मचाऱ्यांचे आजपासून कामबंद आंदोलन | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nरत्नागिरीतील महसूल कर्मचाऱ्यांचे आजपासून कामबंद आंदोलन\nरत्नागिरी : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी येथील महसूल कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सरकार दखल घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे महसूल कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले. गेली ३-४ वर्षे सरकार फक्त आश्वासन देत आहे. या मागण्यांच्या पुर्ततेबाबत निर्णय मात्र झालेला नाही. दरम्यान ३ ऑक्टोबरपासून सुरू झालेले पुरवठा कर्मचाऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे.\nMaratha Reservation : मराठा संघटनांकडून आज रत्नागिरी बंदची हाक\nरिफायनरीविरोधात पुन्हा हजारो ग्रामस्थ एकवटले\nथरार.. धबधब्यात अडकलेल्या १३ प्रवाशांचे त्यांनी वाचवले प्राण\nजगबुडीचे पाणी पुलावर आल्यानं वाहतुकीला अडथळा\nनाणार रिफायनरीविरोधात राजापुरात महामोर्चा\nचार वर्षात देशाला दिशा देण्याचे काम - सुरेश प्रभू\nचिपळूणमध्ये जय भीम स्तंभाची अज्ञातांकडून मोडतोड\nरत्नागिरीच्या शिक्षणाधिकाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप\nरत्नागिरी - माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप करून त्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेने आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. परिषदेने आपल्या विविध मागण्यांसाठीचा आजचा धरणे आंदोलन कार्यक्रम आधीच जाहीर केला होता. मात्र तरीही शासकीय कामाचे निमित्त काढून शिक्षणाधिकारी क्षीरसागर रत्नागिरीत हजर नाहीत. असे कोणतेही काम आज नसून ते जाणीवपूर्वकच गैरहजर असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे. (व्हिडिओ - संदेश पवार)\nरत्नागिरी : कासवांची पिल्लं सुखरुप सोडली समुद्रात\nरत्नागिरी, कासवाची अंडी आता मोठ्या प्रमाणात संरक्षित केली जाऊ लागली आहेत. केवळ दाभोळ (दापोली) ते वेळास (मंडणगड) या किनारपट्टीवर नऊ ठिकाणी कासवांची 13 हजार 500 हून अधिक अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. यातील दापोली तालुक्यातील कर्दे (मुरुड) किनाऱ्यावरुन दोन पिल्लांना समुद्रात सुखरूप सोडण्यात आले आहे. (व्हिडीओ - मनोज मुळ्ये)\nमटण - भाकरीचा नैवेद्य अन् संगमेश्वरचे शिंपणे..\nदेवरूख : काजूगर घातलेलं मटण आणि भाकरी असा घराघरात शिजणारा नैवेद्य आणि अनेक दिवस अंगावर टिकून राहणारा रंग... केवळ रत्नागिरी जिल्हाच नाही तर राज्यभरात प्रसिद्ध असलेला संगमेश्वरची ग्रामदेवता जाखमातेचा शिंपणे उत्सव शुक्रवारी (दि.16) दरवर्षीच्याच दणक्यात पार पडला. या शिंपण्याची सांगता सायंकाळी फे-याने करण्यात आली. या उत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो भाविक सहभागी होऊन लाल रंगात न्हाऊन निघाले. (व्हिडीओ - सचिन मोहिते)\nकोकणात शिमगोत्सवाची धूम अद्याप सुरुच, रामदास कदमांनी ढोल वाजवून साजरा केला उत्सव\nरत्नागिरी : कोकणात शिमगोत्सवाची धूम अजूनही सुरूच आहे. रत्नागिरी तालुक्यातील खेड येथील शिमगोत्सवात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी ढोल वाजवून सणाचा आनंद लुटला.\nचिपळूणमध्ये गाणेखडपोली एमआयडीसीतील कृष्णा केमिकल्स कंपनीला आग\nरत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील गाणेखडपोली एमआयडीसीमधील कृष्णा केमिकल्स कंपनीला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे.\nरत्नागिरीतल्या कलाकाराने श्रीदेवींना अशी वाहिली श्रद्धांजली\nरत्नागिरी - श्रीदेवीच्या निधनाचे वृत्त साऱ्यांनाच धक्का देणारं ठरलं. अनेकांनी शब्दांतून आपल्या भावना मांडल्या. तिच्या चित्रपटांची आठवण काढली. तिची गाणी सोशल मीडियावर शेअर केली गेली. रत्नागिरीतील प्रसिद्ध वाळू शिल्पकार अमित पेडणेकर यांनी आपल्या कलेतून श्रीदेवीला अनोखी श्रद्धांजली वाहिली. त्यांनी मांडवी समुदकिनाऱ्यावर श्रीदेवीचे वाळूशिल्पच तयार केले. हे वाळू शिल्प पाहण्यासाठी अनेक पर्यटकांनी गर्दी केली होती.\nशाहू, फुले, आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर, अशा घोषणा देत रत्नागिरीत अंनिसची रॅली\nरत्नागिरी - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक २४ व २५ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत होत असून त्यानिमित्त आज रॅली काढण्यात आली. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य प्रधान सचिव सुशीलाताई मुंडे, राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर, राज्य सरचिटणीस शहाजी भोसले व प्रा. डॉ. नितीन शिंदे यांच्यासह रत्नागिरीतील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शाहू, फुले, आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर अशी घोषणा देत ही रॅली काढण्यात आली. यावेळी अंनिस रत्नागिरी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष विनोद वायंगणकर, जिल्हा प्रधान सचिव सचिन गोवळकर व नारायनसिंह राजपूत यांच्यासह अनेक रत्नागिरीकर सहभागी झाले होते.\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nसुवर्णपदकाचा सामना खेळताना माझ्यावर कोणतेच दडपण नव्हते. कारण दडपण घेतल्यावर तुमची कामगिरी चांगली होऊ शकत नाही. अंतिम फेरी चांगलीच रंगतदार झाली, असे बजरंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यावर पहिल्यांदाच सांगितले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nभारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 Opening Ceremony: १८ व्या आशियाई स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nशुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहे. या स्पर्धेत भारताचा तलवारबाजीचा (फेन्सिंग) संघही सहभागी होत असून, भारतीय तलवारबाजी संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचे फेन्सिंग इंडियन असोसिएशनचे सेक्रेटरी उदय डोंगरे यांनी सांगितले.\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nमुंबई : सहिष्णू भारत असहिष्णू होतोय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, असे प्रश्न हल्ली काही वेळा मनात येतात. देशातील काही घटनांमुळे नागरिकांमध्ये एक अनामिक भीती जाणवते. पण, जितकं भासवलं जातंय, तितकंही देशातलं वातावरण चिंताजनक नाही. गरज आहे ती, आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना-घडामोडींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची... नेमका हाच संदेश देण्याच्या उद्देशानं लोकमत मीडिया आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी एकत्र येऊन 'परस्पेक्टिव्ह' या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. आदिनाथ कोठारेच या लघुपटाचा दिग्दर्शकही आहे. 'परस्पेक्टिव्ह'ला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nनवी मुंबई : वाशी येथे नवी मुंबई सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नृत्य सादर करताना आदिवासी बांधव. (व्हिडीओ - संदेश रेणोसे)\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरी सह celebrates आंतरराष्ट्रीय मांजर दिन\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nडहाणूमध्ये पारंपरिक तारपा नृत्याच्या आविष्कारात आदिवासी दिन साजरा\n... आणि आस्ताद काळे पडला स्वप्नाली पाटीलच्या प्रेमात\nआस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी सांगितले त्यांच्या प्रेमकथेविषयी...\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2015/07/rights-of-governor.html", "date_download": "2018-08-19T23:03:58Z", "digest": "sha1:4RLCVT25SFCH4N56WPRBQD63IA64O2PF", "length": 17696, "nlines": 123, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "राज्यपालांचे अधिकार - भाग १ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nPolitical Science राज्यपालांचे अधिकार - भाग १\nराज्यपालांचे अधिकार - भाग १\n०१. राज्याचा सर्व शासनव्यवहार, कामकाज राज्यपालाच्या नावाने चालतो. राज्यपालांच्या नावाने काढण्यात आलेले आदेश कोणत्या पद्धतीने काढावेत याचे नियम राज्यपाल तयार करू शकतात. तसेच अशा कामकाजाची विभागणी मंत्र्यांमध्ये करू शकतात.\n०२. राज्यपाल मुख्यमंत्री आणि त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळाची नियुक्ती करतात. राज्यपाल छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश व ओडीसा राज्यामध्ये एका आदिवासी कल्याण मंत्र्याची नेमणूक करतात. मंत्रिमंडळ हे सामूहिकरीत्या विधानसभेला जबाबदार असते तर मंत्री हे वैयक्तिकरित्या राज्यपालांना जबाबदार असतात.राज्यपालाची मर्जी असेपर्यंत मंत्री पद्स्थित असतील. (कलम १६४)\n०३. राज्याचा महाधिवक्ता, राज्य निवडणूक आयुक्त, राज्य लोकसेवा आयोग अध्यक्ष व इतर सदस्य, राज्यांच्या सर्व विद्यापीठाचे कुलगुरू यांची नियुक्ती राज्यपाल करतात. राज्यातील सर्व विद्यापीठांचे ते कुलपती असतात.\n०४. महाधिवक्ता आपले पद राज्यपालाच्या मर्जीने धारण करतो. तर राज्य निवडणूक आयुक्त व राज्य लोकसेवा आयोग अध्यक्ष व इतर सदस्य यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार राज्यपालांना नाही.\n०५. राज्यपाल मुख्यमंत्र्याकडून राज्यशासनाच्या कामकाजाच्या प्रशासनाबाबत कोणतीही माहिती तसेच विधीनियमाबाबत तरतुदीबाबत कोणत्याही माहितीची मागणी करू शकतात. राज्यपाल मुख्यमंत्र्याला एखाद्या मंत्र्याने घेतलेला कोणताही निर्णय मंत्रीमंडळासमोर विचारार्थ ठेवण्याबाबत भाग पाडू शकतात.\nराज्यपालाचे विधीविषयक अधिकार (कलम १६४)\n०१. राज्यातील विधीमंडळाचे अधिवेशन बोलावणे किंवा तहकूब करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे. याशिवाय राज्यातील विधानसभा मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार ते बरखास्त करू शकतात.\n०२. सार्वत्रिक निवडणुकीनंतरचे पहिले अधिवेशन तसेच दरवर्षीचे पहिले अधिवेशन यांच्या सुरवातीला राज्यपाल अभिभाषण करतात.\n०३. एखाद्या विधेयकावर चर्चा करण्याबाबत ते सभागृहाला निरोप पाठवू शकतात.\n०४. राज्यात विधानपरिषद असेल तर त्यावर साहित्य, विज्ञान, कला, सहकार, सामाजिक सेवा या क्षेत्रातून १/६ सदस्यांची ते नेमणूक करू शकतात. तसेच विधानसभेवर एका एंग्लो इंडियन व्यक्तीची ते नेमणूक करू शकतात.\n०५. जर विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच विधान परिषदेचे सभापती व उपसभापती या दोघांची पदे एकाचवेळी रिक्त झाली तर राज्यपाल संबंधित सभागृहातील कोणत्याही सदस्याची अध्यक्ष किंवा सभापती म्हणून नेमणूक करू शकतात.\n०६. राज्यपालांना वटहुकुम काढण्याचा अधिकार आहे. राज्य विधीमंडळाचे पुढील अधिवेशन सुरु झाल्यावर सहा आठवड्यांच्या आत या अध्यादेशाला विधीमंडळाने मान्यता देणे आवश्यक असते. तत्पूर्वी राज्यपाल केव्हाही अध्यादेश मागे घेऊ शकतात.\n०७. राज्यपाल अध्यादेश केवळ मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानेच काढू शकतात किंवा मागे घेऊ शकतात.\n०८. पुढील परिस्थितीत राज्यपाल राष्ट्रपतींच्या सुचनेविना अध्यादेश काढू शकत नाहीत, जर अध्यादेशासारख्याच तरतूद असलेले विधेयक\n- विधीमंडळात मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती लागली असलि तर,\n- राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे गरजेचे आहे अशी खात्री राज्यपालाची झाली असली तर\n- विधीमंडळाचा एखादा कायदा राष्ट्रपतींची संमती मिळाली नाही तर अवैध ठरण्याची शक्यता असेल तर\n०९. राज्यपालांना अशाच विषयावर अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे ज्यावर कायदे करण्याचा अधिकार राज्य विधीमंडळास आहे. त्याला विधिमंडळाच्या कायद्याचा दर्जा आहे. या अध्यादेशावर विधिमंडळाच्या कायद्याप्रमाणेच घटनात्मक बंधने आहेत.\n१०. निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून विधीमंडळ सदस्याच्या अपात्रतेविषयी ते निर्णय घेतात.\n११. एखादे विधेयक मंजूर करून घेणे वा परत पाठविण्याचा किंवा राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी राखीव ठेवण्याचा अधिकार राज्यपालाला आहे. पण राज्य विधानमंडळाने ते विधेयक परत सादर केले तर राज्यपालाना त्यास समती रोखून धरता येत नाही.\n१२. राज्यपाल धनविधेयक विधानसभेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाहीत. ते त्यास समती देऊ शकतात अथवा रोखून ठेवू शकतात. सहसा राज्यपाल त्यास संमती देतात कारण धन विधेयक हे राज्यपालांच्या पूर्वसंमतीनेच मांडलेले असते.\n१३. जर एखादे विधेयक राज्याच्या उच्च न्यायालयाच्या स्थितीमध्ये बदल घडवून आणणारे असेल तर ते विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे राज्यपालावर बंधनकारक असते.\n१४. याबरोबरच एखादे विधेयक घटनेच्या तरतुदींना विसंगत असेल, मार्गदर्शक तत्वांच्या विरोधी असेल, देशाच्या व्यापक हितसंबंधाच्या विरोधी असेल, राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे असेल, घटनेच्या कलम ३१अ अन्वये संपत्तीच्या अनिवार्य संपादनाशी संबंधित असेल तर राज्यपाल ते विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात.\n१५. जर एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवले त्यावेळी त्या विधेयकाच्या बाबतीत राज्यपालाची भूमिका संपुष्टात येते. राष्ट्रपतींनी राज्यपालाला ते विधेयक विधीमंडळाकडे पुनर्विचारासाठी पाठविण्याचे निर्देश दिल्यास आणि विधीमंडळाने ते पुन्हा पारित केल्यास राज्यपालांना ते विधेयक परत राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवावेच लागते. मात्र तरीही त्या विधेयकाला संमती देणे राष्ट्रपतींना बंधनकारक नसते.\n१६. राज्य विधीमंडळाने संमत केलेले धनविधेयक राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवल्यास राष्ट्रपती त्यास संमती देऊ शकतात किंवा नाकारू शकतात पण ते विधेयक परत पाठवू शकत नाही.\n१७. राज्यपाल राज्य लोकसेवा आयोग, राज्य वित्त आयोग, भारताच्या महालेखापालाने सादर केलेला अहवाल राज्य विधीमंडळासमोर मांडण्याची व्यवस्था करतात.\nराज्यपाल - भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. राज्यपाल - भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nराज्यपालांचे अधिकार - भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2013/11/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:53:30Z", "digest": "sha1:KNQF7OVVU2EX4YYAEUXOLKK55TXJ5GTR", "length": 12342, "nlines": 114, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: आजच्या विचारांची दिवाळी", "raw_content": "\nशुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१३\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nप्रथमत: सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.\nदिवाळीला पारंपारीक सांस्कृतिक पार्श्वभूमी आहेच आणि ती सगळ्यांना माहीत आहे. याच परंपरेने ‘ दिवाळी साजरी करणे ’ हा वाक्‍प्रचारही भारतातील प्रत्येक भाषेला दिला आहे. एखादी आनंदाची घटना घडली की आपण दिवाळी साजरी करतो. एखादे यश मिळाले की दिवाळी साजरी करण्यासारखे आपण आनंदी होतो. दिवाळी सणाच्या अशा आनंदी पार्श्वभूमीमुळे ऐन दिवाळीत कोणी कोणाला शब्दानेही दुखवत नाही.\nमहाराष्ट्रात दिवाळीच्या निमित्ताने साहित्य दिवाळीही साजरी केली जाते. विविध विषयांवरील दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. दिवाळी अंक प्रकाशित होण्याची संख्या आज महाराष्ट्रात चारशेच्या पुढे गेली आहे. दिवाळीच्या आनंदात वितुष्ट येऊ नये म्हणून दिवाळी अंकामध्ये पूर्वी शोकांतिका असलेले साहित्य छापण्याचे सपांदक टाळत असत. अजूनही काही संपादक असा सांस्कृतिक संकेत पाळतात.\nप्रत्यक्ष वास्तव जीवनात सुध्दा ऐन दिवाळीत शत्रूचेही कोणी वाईट चिंतीत नाही. एखादी सार्वजनिक चांगली गोष्ट निर्माण करतानाही कोणी एखादा दुखावला जाणार असेल तर त्याची दिवाळी दु:खात जावू नये म्हणून अशी गोष्ट दिवाळी उलटून गेल्यावर केली जाते. सारांश, सणासुदीला- दिवाळीला कोणाचे वाईट करणे तर दूर पण वाईट विचार करणे, वाईट चिंतणे सुध्दा पाप, अशी आपली समृध्द पारंपारिक रूढी आहे.\nपण प्रत्येक समाजगटाअंतर्गत अजून काही छोटे दहशवादी गट असतात. इतरांच्या दु:खात त्यांना सुख मिळण्याची विकृती जडलेली असते. मग ते ऐन सणासुदीत- गर्दीच्या ठिकाणी दहशत पसरवण्याचे काम करत असतात. आणि लोकांच्या डोळ्यातले अश्रू पाहून आनंदातिरेकाने हसत हसत ते आपली दिवाळी साजरी करतात.\nहातात बंदूक घेऊनच दहशतवाद पसरवला जातो असे मात्र नाही. बाँबस्फोट करूनच दहशतवाद पेरला जातो असेही नाही. तर शिस्तबध्द योजना आखून एखाद्याविरूध्द कट कारस्थान करून त्याला योजनाबध्द पध्दतीने जीवनातून उठवणे हा ही दहशतवादच आहे. आणि अशा योजनाबध्द पध्दतीने काही शक्ती आपला दहशतवाद समाजात राबवीत असतात. सार्वजनिक जीवनात वड्याचे तेल वांग्यावर काढून कोणाला अडचणीत आणण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. ऐन दिवाळीत एखाद्याला दु:ख देऊन गम्मत पाहणे, अशा प्रवृत्तीही समाजात असतात. वाईट प्रवृत्तींवर चांगल्यांनी विजय मिळवला की दिवाळी साजरी केली जाते हा पारंपारिक अर्थ झाला. पण आज सर्रासपणे याचा व्यत्यास साधूनही दिवाळी साजरी करणार्‍यांची संख्या वाढते आहे. अशांना तसे वाईट उत्तर देण्यापेक्षा त्यांना तसा आनंद मिळू देणेही काही काळासाठी आवश्यक असते.\nम्हणून आताच्या दिवाळीला आजच्या विचारांची दिवाळी अशी टिपणी जोडून आपल्याला दु:खात लोटणार्‍या लोकांनाही आपण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या पाहिजेत. त्या गटात बसणार्‍या अशा सगळ्यांसहीत आपणा सगळ्यांना दिवाळीच्या पुनश्च हार्दिक शुभेच्छा. आपली दिवाळी सकस, दर्जेदार, वैचारिक दिवाळी अंक वाचण्यात आनंदी जावो.\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे १०:४५ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलैंगिक विषयाचा शास्त्रीय लेख\nअसा प्रचार संविधान विरूध्द आहे\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/malegaon-police-administration-crackdown-campaign/", "date_download": "2018-08-19T23:48:27Z", "digest": "sha1:JUJSX5OI6KHZBOXAM67LJHPPZT3LKYRD", "length": 28754, "nlines": 394, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Malegaon: Police Administration Crackdown Campaign | अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले मालेगाव : पोलीस प्रशासनाची क्रॅक डाउन मोहीम | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nअवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले मालेगाव : पोलीस प्रशासनाची क्रॅक डाउन मोहीम\nमालेगाव : जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या क्रॅक डाउन मोहिमेमुळे अवैध मद्यविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हाभरात दारूबंदी कायद्यान्वये विविध पोलीस ठाण्यांमध्ये ५७ गुन्हे दाखल करण्यात आले.\nठळक मुद्देपोलीस ठाण्यांमध्ये ५७ गुन्हे दाखलझोपडपट्टी दादांचे धाबे दणाणले\nमालेगाव : जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या क्रॅक डाउन मोहिमेमुळे अवैध मद्यविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हाभरात दारूबंदी कायद्यान्वये विविध पोलीस ठाण्यांमध्ये ५७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, साडेतीन लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असतील अशा पोलीस ठाण्यांच्या प्रभारी पोलीस अधिकाºयांना नोटिसा बजावून लेखी स्वरूपात खुलासा मागविण्यात येत आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी व अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची छुप्या पद्धतीने माहिती संकलित करण्यात आली असून, पोलीस ठाणेनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्हास्तरावर स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पोलीस पथकाद्वारे छापे टाकले जात आहेत. या मोहिमेंतर्गत गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचाही शोध घेतला जात आहे. जिल्हाभरातून ४७ फरार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या विशेष पथकाने अवैध मद्य विक्री, बेकायदा मद्य वाहतूक, हातभट्टी, गावठी दारू तयार करणे, अंक आकडे, पत्त्यांवर जुगार खेळणे आदी धंद्यांवर कारवाया सुरू केल्या आहेत.\nदारूबंदी कायद्यान्वये ५७, तर जुगाराचे १२ गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. हातभट्टी तसेच अवैध मद्याचा सुमारे तीन लाख ५० हजारांचा मुद्देमाल, तर जुगाराचे एक लाख आठ हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत अवैध धंदे सुरू असतील अशा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाºयांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. अवैध धंद्यांची माहिती देण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून यंत्रणा उभारण्यात आली आहे. यासाठी ९१६८५५११०० या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच फेसबुक पेज व ट्विटर अकाउंट तयार करण्यात आले आहे. यासह ०२५३-२३०९७१५ या क्रमांकावरही संपर्क साधून नागरिकांना माहिती देता येणार आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे अवैध धंदेवाल्यांचे व सराईत गुन्हेगारांचे, झोपडपट्टी दादांचे धाबे दणाणले आहे.\nबलात्कार प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला सक्तमजुरी\nनागपुरात शिवसेना पदाधिका-याच्या घरासमोर फेकला सुतळी बॉम्ब\nचांदेश्वरी घाटात युवकाचा खून\nखरेदीच्या बहाण्याने अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी\nमांजरीचे पिल्लू आणण्यासाठी गेलेल्या मुलीला सात तास ठेवले डांबून\nभाईंदर मधून बनावट नोटांसह 5 जणांना पकडले\nकळवणला जलसंपदाचे दप्तर जळून खाक\nस्वच्छता सर्वेक्षणात नाशिक आघाडीवर\n‘सावाना’चा चौकशी अहवाल सादर\nगोविंदनगर रस्त्यावर ‘बर्निंग कार’ थरार\nनियम तोडणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई : मुंढे\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.hindi-marathi-jokes.com/2010/05/shivaji-raje.html", "date_download": "2018-08-19T22:45:07Z", "digest": "sha1:J62W3F2TFLJMLZXSG7NARZ3RPKSDYFDC", "length": 12320, "nlines": 108, "source_domain": "www.hindi-marathi-jokes.com", "title": "Hindi & Marathi Jokes: Shivaji Raje", "raw_content": "\nपरवा परवा मुंबईमध्ये हिंदु- मुसलमानांची दंगल झाली, का झाली, कशासाठी झाली, कारणं परंपरा हा भाग वेगळा,... पण त्या दंगलीचा फायदा उठ्वून, एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काहि गुंड होते आणि त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये एन पंचविशितली एक लावण्यखणी युवती होती. देखणी,.... आरसपणी.. बस बघावं आणि बघतच रहावं इतकी लावण्यखणी, या गुंडांचा तिच्यावर डोळा होता, दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठ्वावा आणि त्या युवतीची आब्रु लुटावी......असा बेत त्यांनी आखला आणि दंगल एन जोमात असतानाच ,रात्रिच्या बारा साडे बारा वाजता काळोख चिरत हे सगळे त्या युवतीच्या घराच्या दिशेने सरकू लागले..........\nबघता बघता दरवाजावर धड्का पडू लागल्या , आतली ती बावरली..... शहारली........घाबरली,\nखिडकितुन बघितलं.... गुंड दिसले... इरादा ध्यानी आला तसे जिवाच्या आकांताने धावत सुटली.\nमुंबईच्या रस्त्यावरुन रात्रिच्या बारा साडे बारा वाजता बेभानपणे पळतेय. गुंड पाठलागावर आहेत, तिला कळून चुकलं....या गुंडांच्या तावडीत जर सापडलो तर आपल्या आब्रुची लक्तरे ईथे रस्त्यावरच टांगली जातील,म्हणून बेभान पळतेय जिवाच्या आकांताने काळोख चिरत धावतेय.....धावता....धावता एका बोळात\nशिरली बोळातल्या एका घरात तीला उजेड दिसला धपापत्या उरानं दारापुढं आली.... दार ठोठावलं दार उघडलं गेलं.....दारात उभा होता एक एन तिशीतला एक हिंदु युवक.........\nदारात मुसलमानी पाहीली त्याला आश्चर्य वाटले. बाहेर दंगल चाललीय हिंदु- मुसलमानांची हि मुलगी मुसलमान मग या हिंदुच्या दारापुढं कशी\nत्याने विचारले \"काय हवयं\nती युवती म्हणाली \" काही गुंड माझ्या पाठलागावर आहेत, एका रात्री पुरता मला आसरा मिळेल का माझी आब्रु लुटायचा बेत आहे त्यांचा.\"\nहा युवक म्हटला \"निश्चिंत आत ये घर तुझच आहे\" तिला आत घेतलं, स्वतःच अंथरुण्-पांघरुन दिलं आणि सांगितलं \"शांत झोप इथ तुला कसलीही भिती नाहि, मी स्वता: दाराशी राखण करीत राहतो रात्रभर.. ते गुंड परत येणार नाहित तुला त्रास दयायला.\"\nती युवती युवती झोपी गेली, हा दाराशी राखण करीत बसला, पण राखण करता करता डोक्यात विचार आला.... बाहेर दंगल चाललीय हिंदु- मुसलमानांची हि मुलगी मुसलमान मी हिंदु मग या हिंदुच्या घरात तिने आसरा मगितलाच कसा.....तिला भिती नाही का वाटली.....तिला भिती नाही का वाटली..... आणि ते गुंड तिची आब्रु लुटाण्यासाठी तिच्या मागावर आहेत..... मि ही घरात एकटाच आहे, मी हि तरुण आहे,\nमनात आणलं तर ...आता... याक्षणी....इथच... या युवतीची आब्रु मि लुटु शकतो, हिला माझ्या तावडीतून वाचवणारं देखिल कोणी नाही......मग कुठ्ल्या भरवशावर ती माझ्या घरात निश्चिंत पणे थांबलीय\nरात्रभर विचार केला उत्तर मिळलं नाहि..... सकाळ झाली ति युवती जायला निघाली जाताना तिनं आभार मानले.........पण न रहावून याने विचारले\n\"बाहेर दंगल चाललीय हिंदु- मुसलमानांची तू मुसलमान मी हिंदु मग माझ्या घरात आसरा कसा मगितलास ते गुंड तूझी आब्रु लुटाण्यासाठी तूझ्या मागावर होते...पण मि ही घरात एकटाच होतो........ मी हि तरुण होतो...........मनात आणलं तर रातोरात तुझी आब्रु मि लुटु शकलो आसतो........तूला माझ्या तावडीतून वाचवणारं देखिल कोणी नव्हतं ......मग कुठ्ल्या भरवशावर ती माझ्या घरात थांबलीस\nत्यावर ती युवती म्हणाली \"त्या गुंडांच्या तावडीतून सुटण्यासाठी मी बेभानपणे धावत होती. मुंबईच्या रस्त्यावरुन सैरावैरा पळत होते.......धावता....धावता या बोळात शिरली बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला धपापत्या उरानं मी दारापुढं आले.... पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मि आत डोकावुन पाहिलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला.......छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला.........आणि मगच मी दार ठोठावलं................\nकारण मला माहिती आहे,... ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही आब्रुला धोका नाही.....\nपाहिलतं गेल्या साडे तिनशे वर्षा नंतरही माझ्या शिवाजी राजा बद्द्ल जनमाणसांमध्ये जी प्रतिमा आहे...ती हिच प्रतिमा आहे\nशिवाजी राजे स्मरणात आहेत ते फक्त एव्हढ्यासाठी...........\nआणखी काही पुणेरी पाट्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/directly-entering-ssc-workshop-sakal-vidya-and-tejas-vidyalaya-123110", "date_download": "2018-08-19T23:21:39Z", "digest": "sha1:6GGPEPVK3YMGWMW67XZ6QGJIB5WK33LR", "length": 12692, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Directly entering SSC workshop by Sakal Vidya and Tejas Vidyalaya नापासांना थेट दहावीला प्रवेश 'सकाळ विद्या' व तेजस विद्यालय तर्फे कार्यशाळा | eSakal", "raw_content": "\nनापासांना थेट दहावीला प्रवेश 'सकाळ विद्या' व तेजस विद्यालय तर्फे कार्यशाळा\nमंगळवार, 12 जून 2018\nजे विद्यार्थी दहावी अथवा बारावीला प्रथमच बसत आहेत त्यांच्यासाठीही ही सुवर्णसंधी आहे. नापास विद्यार्थ्यांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन, शिक्षणाची गरज, अपयश येण्याची कारणे, अपयशाचा विद्यार्थी व पालकांवर होणारा परिणाम, अपयशामुळे खचून न जाता यशाच्या दिशेने वाटचाल कशी करावी त्याचबरोबर नापास विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड कमी करून आत्मविश्‍वास वाढवण्याबाबत हास्ययोगतज्ञ व मोटिव्हेश्‍नल ट्रेनर मकरंद टिल्लू व प्राचार्य विदुला शेटे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.\nपुणे : सहावी ते नववीमध्ये किंवा अकरावीत अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच विविध कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागलेल्यांना यशाची एक नवीन संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने \"सकाळ विद्या' व \"तेजस विद्यालय' यांच्यातर्फे मार्गदर्शन कार्यशाळा होत आहे. येत्या रविवारी (ता.17 ) सकाळी होणारी ही कार्यशाळा 14 ते 65 वर्षे वयोगटांतील व्यक्तींसाठी उपयोगी ठरेल. दहावी किंवा अकरावीला अपयश आल्याने शिक्षणात खंड पडला आहे, असे विद्यार्थी तेजस विद्यालयामार्फत 12वी ला प्रवेश घेऊ शकतात.\nजे विद्यार्थी दहावी अथवा बारावीला प्रथमच बसत आहेत त्यांच्यासाठीही ही सुवर्णसंधी आहे. नापास विद्यार्थ्यांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन, शिक्षणाची गरज, अपयश येण्याची कारणे, अपयशाचा विद्यार्थी व पालकांवर होणारा परिणाम, अपयशामुळे खचून न जाता यशाच्या दिशेने वाटचाल कशी करावी त्याचबरोबर नापास विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड कमी करून आत्मविश्‍वास वाढवण्याबाबत हास्ययोगतज्ञ व मोटिव्हेश्‍नल ट्रेनर मकरंद टिल्लू व प्राचार्य विदुला शेटे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.\nसहावी ते नववीतील नापास विद्यार्थ्यांना थेट दहावीला प्रवेश कार्यशाळा\nकधी : रविवार, 17 जून\nकेव्हा ः सकाळी 11 वा.\nकुठे ः टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nशासकीय आरोग्य सेवा आजारी\nसोलापूर - सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये मागील काही महिन्यांपासून डॉक्‍टरांसह परिचारिका, कक्षसेवक, सफाईदार, लॅब टेक्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/article-254471.html", "date_download": "2018-08-20T00:06:27Z", "digest": "sha1:Y7FO5SMEZXPDY7FRI4YR3BOYHQR26N4C", "length": 11449, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Manipur Election Results 2017 : मणिपूरमध्ये इरोम शर्मिला पराभूत", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nManipur Election Results 2017 : मणिपूरमध्ये इरोम शर्मिला पराभूत\n11 11 मार्च : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहे. मणिपूरमधील थौबल मतदारसंघातून इरोम शर्मिलाचा पराभव झाला असून मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांचा विजय झाला आहे. शर्मिला यांना फक्त ८० ते १०० च्या आसपासच मते मिळाल्याचं बोलं जातंय.\nगेल्या पंधरा वर्षांपासून मणिपूरमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. ओकराम इबोबी सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.\nमणिपूरमधील सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा हटवण्याच्या मागणीसाठी तब्बल १६ वर्षे उपोषण करणाऱ्या इरोम शर्मिला मोठ्या मतांनी पराभव झाला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPCongressManipur Election Results 2017SPअखिलेश यादवउत्तरप्रदेशभाजपमणिपूरसपा\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nअटलजींना मुखाग्नी देणाऱ्या कोण आहेत नमिता भट्टाचार्य\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/is-it-possible-to-boycot-chines-things-264446.html", "date_download": "2018-08-20T00:03:54Z", "digest": "sha1:YKMHAXLSX2NWKS6CBYYHA6WP4WBAVWJH", "length": 12704, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणं खरंच शक्य आहे का?", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nचिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणं खरंच शक्य आहे का\nज्या फोनवरून तुम्ही चिनी वस्तूंवरच्या बहिष्काराचे नारे लगावताय, तोच फोन चिनी आहे.\n06 जुलै : चीन आणि भारत सीमेवर चणाव जसजसा वाढतोय, तसतशा फेसबुक,ट्विटर, व्हाॅट्सअपवर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका अशा पोस्टही वाढतायत. पण चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणं खरोखर शक्य आहे का ज्या फोनवरून तुम्ही चिनी वस्तूंवरच्या बहिष्काराचे नारे लगावताय, तोच फोन चिनी आहे.\nभारतात अमेरिकन प्राॅडक्ट म्हणून वापरण्यात येणाऱ्या वस्तूही चीनमधूनच आलेल्या असतात. फोन, लॅपटाॅप सगळ्यामध्ये चीनमध्ये तयार झालेल्या तांत्रिक गोष्टी असतात. दिवाळीत अनेकांच्या घरावरची रोषणाई ही स्वस्त चायनीज दिव्यांची असते.\nयाशिवाय स्वदेशी म्हणून ज्या वस्तू खरेदी केल्या जातात, त्याही चायनीज असतात. दुकानात मिळणाऱ्या हिंदू देवदेवतांच्या मूर्ती चायनीज असतात. स्वदेशी शर्टाची बटन्स चायनीज असतात, हे कुणाच्या लक्षातही नसतं. घरातलं विजेचं सामान घ्या किंवा परफ्युम, तो चीनमध्येच बनला असतो.\nभारत आणि चीनमध्ये सीमेवर कितीही तणाव असला तरी दोघांचे व्यावसायिक संबंध मजबूत आहेत. दोन देशांमध्ये दर वर्षी 70 अब्ज डाॅलर्सचा व्यवसाय होतोय.\nत्यामुळे खरोखर चिनी वस्तूंवर बहिष्कार घालणं शक्य होईल का, याचा विचार करावा लागेल. 'हाय हाय'चे नारे लगावण्यापेक्षा मेक इन इंडियाकडे लक्ष द्यावे लागेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nअटलजींना मुखाग्नी देणाऱ्या कोण आहेत नमिता भट्टाचार्य\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aidssupport.aarogya.com/marathi/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%9F", "date_download": "2018-08-20T00:06:33Z", "digest": "sha1:DXBYEXIM7JOR5KNJJGFCV6THHEAPFNYY", "length": 6377, "nlines": 83, "source_domain": "aidssupport.aarogya.com", "title": "एड्स स्व-मदत गट - एड्स मदत गट - मराठी", "raw_content": "\nएच. आय. व्ही. म्हणजे काय\nएच.आय.व्ही बद्दल काही तथ्य\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nमुखपृष्ठ एड्स मदत गट\nएड्स ही व्याधी फारच झपाट्याने पसरत आहे. एड्स म्हंटल्यावर एक चित्र डोळ्यापुढे येते, ते म्हणजे एक व्यक्ती चेहे-यावर शरमेच्या आणि अपराधीपणाच्या भावनेने पछाडलेली आहे. असे काही लोक आहेत की जे एच.आय.व्ही संसर्गाची नुसती कल्पना सुद्धा सहन करू शकत नाहित. ते या बाबत बोलायला सुद्धा घाबरतात, आणि कुटुंबाची चिंता करत बसतात.\nएड्स: म्हणजे - अक्वायर्ड ईम्यून डेफिशियन्सी सिन्ड्रोम - एवढेच आपल्याला माहित असून चालत नाही. त्यासहीत जगणा-या माणसांचे आयुष्य किती खडतर असते ते त्यातून कसे बाहेर येतात, आणि सहवेदनेतून जाणार्यांना मदतीचा हात कसा देतात हेही माहित असणे गरजेचे आहे.\nसहवेदनेतून जाणा-यांनी एकत्र येणे म्हणजे स्व-मदत गट. एच.आय.व्ही. ग्रस्त किंवा एड्स असणारी माणसे जेव्हा एकटी असतात, तेव्हा असहायतेनी दुर्बळ बनतात. ’हे माझ्याच नशिबी का’ ’मलाच का’ ’आता मी काय करू’ असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात उभे रहातात.\nदहा वर्षांपूर्वी एक काळ असा होता की अनेक तज्ञ व्यक्तींनाही ह्या बद्दल माहिती नसे. अशा माणसांवर कुणी डॉक्टर उपचार करण्यास तयार होत नसत. पण आज आपण अभिमानाने सांगू शकतो की ह्या विषयाला वाहून घेतलेल्या अनेक संस्था आहेत, अनेक स्व-मदत गट आहेत. ह्या स्व-मदत गटांत एच आय व्ही ग्रस्त माणसे किंवा एडस असलेली माणसे जेव्हा यायला लागतात, तेव्हा हळूहळू त्यांची मनाची उभारी वाढायला लागते. स्व-मदत गटाची ह्या सर्वांना त्यांचे दु:ख, निराशा, यातना, व्यथा, ह्यातून बाहेर येण्यासाठी मदत होते.\nसामाजिक सुरक्षा योजनांचा एचआयव्हीच्या रुग्णांवर त्रोटक उपचार\nएचआयव्ही बाधित रुग्णांनी आत्मविश्वासाने जगावे : वळीव\n‘संवाद’ने बदलली १.२५ लाख आयुष्ये\nखासगी लॅबमधील HIV चाचणीचीही माहिती मिळणार\nरेड रिबन एक्स्प्रेस २३ पासून पुण्यात\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/gujrath-govt-ban-film-padmavati-274942.html", "date_download": "2018-08-20T00:06:04Z", "digest": "sha1:SXAMW4ZPGSK3AFY5TEBEETYVXH2XACBB", "length": 13928, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रचाराच्या रणधुमाळीतच गुजरातमध्ये 'पद्मावती'वर बंदी", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nप्रचाराच्या रणधुमाळीतच गुजरातमध्ये 'पद्मावती'वर बंदी\n'पद्मावती' चित्रपटाचा वाद पूर्णत: निकाली लागत नाही तोपर्यंत गुजरातमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केली आहे.\n22 नोव्हेंबर : 'पद्मावती' चित्रपटाचा वाद पूर्णत: निकाली लागत नाही तोपर्यंत गुजरातमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केली आहे. या चित्रपटामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या गुजरातमध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.\nदरम्यान, मध्य प्रदेश सरकारनेही हा पद्मावती सिनेमा रिलीज होण्याआधीच त्याच्या प्रदर्शनावर बंदी घातलीय. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनीही चित्रपटाला राजपूत समाजाकडून होणारा वाढता विरोध लक्षात घेऊन या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारला केलाय.\nसेन्सॉर बोर्डाने मंजूरी देण्याआधीच पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय. राजपुतांची राणी पद्मावती हिच्या जीवनावर आधारित या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्यं असल्याचा आरोप करत याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टाने ही याचिकाच फेटाळून लावलीय. सेन्सॉर बोर्डाने एखाद्या चित्रपटाला मंजुरी दिल्यानंतरच सुप्रीम कोर्ट त्याबाबत काही निर्णय देऊ शकतं, असं मत न्यायाधिशांनी पद्मावती चित्रपटाच्या वादासंदर्भात नोंदवलंय.\nसिनेमा 1 डिसेंबर रोजी रिलीज होणार होता. आता निर्मात्यांनी त्याचं रिलीज पुढे ढकललंय. सिनेमा न बघताच अशा बंदी सुरू झाल्यामुळे चित्रपट रसिकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nअटलजींना मुखाग्नी देणाऱ्या कोण आहेत नमिता भट्टाचार्य\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai?start=90", "date_download": "2018-08-19T23:08:04Z", "digest": "sha1:U7FE5NWPG66DG7R36SPQPAWBT3VFMK2G", "length": 5995, "nlines": 156, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nप्रसिद्ध बांधकाम डी.एस.कुलकर्णींमुळे 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या अडचणीत वाढ...\nमोदींनी थापा मारुन सरकार आणलं - उद्धव ठाकरे\nमनसे नेते शिशिर शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश\nस्वबळावर लढायचं आणि जिंकायचं आदित्य ठाकरेंचं आवाहन\nअरमान कोहलीला अटक, गर्लफ्रेंडला केली होती बेदम मारहाण...\nराहूल गांधींना वाढदिवसानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा...\nकोर्टवारीनंतर राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्लाबोल\nव्हिडीओकॉन कर्जप्रकरणी चंदा कोचर सक्तीच्या रजेवर, संदीप बक्षी यांची सीओओ म्हणून नियुक्ती\nकुमारस्वामींने मोदींना दिलं ट्विटर हॅण्डलवरुन तातडीने उत्तर\nस्वयंसेवक संघाच्या मानहानीप्रकरण खटल्यातले आरोप बेबुनियाद - राहुल गांधी\nजगभरात ईदचा उत्साह, सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव...\nविराट कोहलीचं फिटनेस चॅलेंज मोदींनी केलं पूर्ण अन् मोदींचं चॅलेंज यांच्यासाठी...\nअखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मिळणार मुहूर्त...\nदलित मुलांना मारहाण केल्याप्रकरणी राहुल गांधींची अप्रत्यक्ष टीका\nप्रभादेवीतील दीपिकाच्या राहत्या इमारतीला भीषण आग...\n2 दिवसांनंतर एसटी कामगारांचा अघोषित संप अखेर मिटला...\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/547", "date_download": "2018-08-19T22:42:36Z", "digest": "sha1:CP467RONGQT4MLRMK2D7D2PYL3EVOYDP", "length": 32305, "nlines": 118, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "एक आयुष्य, चळवळीतील -नरेंद्र दाभोळकर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nएक आयुष्य, चळवळीतील -नरेंद्र दाभोळकर\nएखाद्या व्यक्तीचं आयुष्य हाच एखाद्या चळवळीचा, संस्थेचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही.\nडॉ. नरेंद्र दाभोळकर हे असेच एक नाव. अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोळकर हे एकमेकांचे समानर्थी शब्द बनून गेलेले आहेत, म्हणूनच अंधश्रध्देबाबत कोणतीही घटना महाराष्ट्रात घडली, की 'आता कुठे आहेत तुमचे दाभोळकर' अशी विचारणा होते. खरे तर, 'अंधश्रध्दा निर्मूलन समिती याबाबत काय करतं आहे' अशी विचारणा होते. खरे तर, 'अंधश्रध्दा निर्मूलन समिती याबाबत काय करतं आहे' असा प्रश्न लोकांना विचारायचा असतो. लोकांनी अशा प्रकारे दाभोळकरांचे नाव अंधश्रध्दा निर्मूलनाशी जोडणे, ही त्यांच्या तीन दशकांहून अधिक काळ केलेल्या कार्याची पावती नव्हे का\nदाभोळकरांचा मूळ पिंड हा अस्सल कार्यकर्त्यांचा. ते तरूण वयापासून सामाजिक कार्याकडे ओढले गेले आहेत. राष्ट्र सेवा दलात काम करत असताना त्यांच्या सत्यशोधक आणि चिंतनशील प्रवृत्तीला चालना मिळत गेली. समाजातील विवेकाचा वाढता -हास आणि कालबाह्य रुढी-परंपरा व अंधश्रध्दा यांचा वाढता घोर यांनी त्यांना त्याच काळात अस्वस्थ केले. म्हणूनच त्यांना एम.बी.बी.एस. झाल्यावर सुस्थापित, चांगले आयुष्य जगण्याची संधी त्यांना नाकारावीशी वाटली. 1977 साली सरकारी नोकरांचा संप घडला. राजपत्रित अधिकारी असूनही दणाणून भाषण केल्याने दाभोळकरांची नोकरी गेली. त्यांनी वैद्यकीय सेवेच्या पहिल्या चार महिन्यांतच सातारा नगरपालिकेत भ्रष्टाचाराविरुध्द आंदोलन करून चौकाचौकात सभा घेतल्या. जयप्रकाश नारायण यांच्या 'कुछ बनो' या शब्दांनी जागा झालेला हा तरुण अंधश्रध्दा निर्मूलनाच्या व्यापक आणि आव्हानात्मक कार्यात गुंतत गेला.\nदाभोळकर यांचा जन्म साता-यातील. केरळचे रॅशनॅलिस्ट बी प्रेमानंद, युक्रांदचे नेते डॉ.कुमार सप्तर्षी; तसेच 1969 मध्ये भारतीय सर्वोदय संघाचे कार्याध्यक्ष असलेले बंधू देवदत्त दाभोळकर यांच्या प्रेरणेने दाभोळकरांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरूवात केली.\nसुरुवातीला, नागपुरात समविचारी तरुणांनी एकत्र येऊन 'मानवीय नास्तिक मंच' उभारून 'अधश्रध्दा निर्मूलन' या विषयावर काम सुरू केले. पण थोड्याच काळात 'नास्तिक' या शब्दावर खल होऊन या मंचाने 'अधश्रध्दा निर्मूलन समिती' हे नाव धारण केले. (1989) पुढे, समितीतलेच कार्यकर्ते शाम मानव यांच्याशी समितीच्या कार्यात्मक स्वरूपाविषयी झालेल्या मतभेदांझाल्या नंतर 'अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती' व 'महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती' असे समितीचे दोन भाग झाले. पैकी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीची धुरा दाभोळकरांनी समर्थपणे जवळ जवळ बारा-पंधरा वर्षे सांभाळली आहे.\nसमितीची मध्यवर्ती शाखा सातारा येथे आहे. दाभोळकर समितीत 'कार्यवाह' या पदावर आहेत. समितीच्या महाराष्ट्र, बेळगाव, कर्नाटक, गोवा या राज्यांत मिळून दोनशेच्या आसपास शाखा आहेत. मध्यवर्ती शाखेची मुख्य कार्यकारिणी आहे व प्रत्येक शाखेत त्याच धर्तीवर कार्यकारी मंडळ आहे. समितीचे कार्य लोकशाही पध्दतीने चालते. समितीतर्फे एक वार्तापत्र मासिक प्रकाशित केल जाते. त्याशिवाय समिती अंधश्रध्दांशी संबंधित विषयांवर छोट्या- छोट्यापुस्तिकाही प्रकाशित करते. समितीने चळवळीशी संबंधित गीतांची ध्वनिफीतही काढलेली आहे.\nसमितीच्या माध्यमातून दाभोळकर अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य करत असले तरी, समाजपरिवर्तनाच्या व्यापक 'चळवळीतला हा एक टप्पा आहे, याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच, त्यांचा प्रयत्न या कार्याकडे एकूण मानवतावादी चळवळीच्या संदर्भात पाहण्याचा असतो. ही गोष्ट त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतूनही स्पष्ट होते.त्यांनी या विषयावर 'भ्रम आणि निरास', 'अंधश्रध्दा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम', 'अंधश्रध्दा विनाशा'य', 'विचार तर कराल', 'श्रध्दा-अंधश्रध्दा' आणि 'लढे अंधश्रध्देचे' अशी सहा पुस्तके त्यांनी या विषयावर लिहिलेली आहेत. त्यामधून अंधश्रध्दांचे विविध प्रकार, त्यामागची चिकित्सा करण्याची पध्दत, समितीने त्याविरूध्द वेळोवेळी उभारलेले लढे आणि या सा-यामागची वैचारिक बैठक पुरेशी स्पष्ट होते. या पुस्तकांतून दाभोळकरांचे अंधश्रध्दा, विवेकवाद व तत्सबंधित विषयांवरचे प्रभुत्व, त्यांचा सूक्ष्म अभ्यास प्रत्ययास येतो. त्यांनी चळवळींचे काम करत असताना आपल्या हातून झालेल्या चुका, आपल्यापुढे उभे ठाकलेले प्रश्न प्रांजळपणे मांडलेले आहेत. सोपी मांडणी, अनेक उदाहरणे देत विषय समजावण्याची हातोटी, विचारांची ठाम व आग्रहपूर्वक मांडणी, मुद्देसूद विवेचन ही त्यांच्या लेखनशैलीची काही वैशिष्ट म्हणता येतील. या पुस्तकांतून जाणवणारी आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, त्यांपैकी एकाही पुस्तकातून दाभोळकरांनी स्वत:चे व्यक्तिगत आयुष्य चित्रित केलेले नाही वा त्याचे गौरवीकरण-उदात्तीकरण केलेले नाही. सगळी मांडणी चळवळीच्या रोखाने केलेली आहे. तरीही या सर्वच पुस्तकांतून, विशेषत: 'लढे अंधश्रध्देचे' या पुस्तकातून दाभोळकरांनी अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कार्यात स्वत:ला किती झोकून दिले आहे, किती लढ्यांमध्ये त्यांना जीवघेण्या, निर्णायक क्षणांना प्रसंगांना तोंड द्यावे लागलेले आहे याची जाणीव वाचकाला होत राहते; दाभोळकरांची कार्यावरील निष्ठा आणि विधायक, सनदशील मार्गावरून अंधश्रध्दा निर्मूलनाची लढाई करण्याची त्यांची विचारधारा यांचाही परिचय होतो.\nपुस्तकांखेरीज वृत्तपत्रे व इतर नियतकालिके ह्यांतूनही अंधश्रध्दांशी संबंधित तात्कालिक विषयांवर दाभोळकरांचे लेखन चालू असते. सध्या, ते 'साधना' साप्ताहिकाचे संपादक म्हणून कार्यरत आहेत.\nअंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या अनेक उपक्रमांतून ते स्वत: सतत सहभागी होतात. विनय, नम्रता आणि साधेपणा हे गुण गांधीजी, साने गुरुजी यांच्यासारख्या त्यांच्या आदर्शांकडूनच त्यांच्यात रुजले असावेत. म्हणूनच 'भानामती निर्मूलन', 'शोध भुताचा', 'बोध मनाचा' अशा मोहिमा; 'दैववादाची होळी', 'अंधरूढींच्या बेड्या तोडा', 'विवेक जागराचा: वादसंवाद', यांसारखे उपक्रम, 'सत्यशोध', 'प्रज्ञा परीक्षा' यांसारखे प्रकल्प आणि शेकडो बुवा-बाबांची भांडाफोड, त्यांनी केलेल्या 'चमत्कारां'ची चिकित्सा अशा प्रत्येक गोष्टीत ते आपल्या कामांतून अग्रभागी राहिलेले आहेत.\nअंधश्रध्दा निर्मूलन समितीव्यतिरिक्त; दाभोळकर अनेक चळवळींत सक्रिय आहेत.समाजात विज्ञाननिष्ठा वाढीला लागेल म्हणून दाभोळकरांनी 'सत्यशोधक प्रज्ञा प्रकल्प' सुरू केला. महाराष्ट्रात सुमारे एक लाख विद्यार्थी त्या परीक्षेला बसतात दाभोळकर सायण्टिफिक अँण्ड टेक्नाअलॉजी लिटरसीबाबतही अनौपचारिक पातळीवर प्रशिक्षण देतात. वैज्ञानिक दृष्टीचा चळवळीद्वारे महाराष्ट्रात प्रसार व प्रचार होण्यासाठी दाभोळकर स्वत: शिबिरे घेतात. दाभोळकरांनी त्याद्वारे महाराष्ट्रात सुमारे सोळा हजारांहून अधिक शिक्षक तसेच सुमारे चार लाख विद्यार्थी तयार केले आहेत. भविष्यात भारतभर नेटवर्किंगचा त्यांचा विचार आहे. ते व्यसनमुक्ती केंद्रही चालवतात. दलित चळवळ , एक गाव एक पाणवठा, सामाजिक कृतज्ञता निधीचे काम, तेलाच्या भाववाढीविरुध्द आंदोलन, यात्रांमध्ये साज-या होणा-या ऊरुसांत बोकडांचा बळी देण्याची प्रथा काही प्रमाणात थांबवणे इत्यादी उपक्रमांत दाभोळकरांचा सक्रिय सहभाग होता.\nहात फिरवून व सोनसाखळ्या आणि भस्म देणारे सत्यसाईबाबा, नरेंद्र महाराजांसोबतचा जाहीर वाद, सिंधुदुर्गातील डुंगेश्वर देवालयातल्या चमत्काराविरुध्द लढ्यात तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणे, चाकूरच्या अतिप्रचंड साईबाबा मंदिर बांधकाम प्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्याविरूध्द आंदोलन छेडणे, अस्लम ब्रेडवाला भोंदुबाबाविरुध्द गृहमंत्र्यांना पत्र लिहिणे, निर्मलादेवी इत्यादी...; दाभोलकरांच्या अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या यशाचे महत्त्वाचे टप्पे होते.\nत्याचसोबत अंधश्रध्दा निर्मूलनाचा प्रयत्न केवळ 'चमत्कारांचा पर्दाफाश' या स्वरुपाचा राहू नये, तर त्याला जी वैचारिक बैठक आहे, त्यामागे जो सकारात्मक व निकोप समाजनिर्मितीचा आग्रह आहे, तो लोकांनी समजावून घेतला पाहिजे असे दाभोळकरांना वाटते. म्हणूनच विवेकाची ही 'चळवळ' तळागाळापासून ते समाजाच्या वरच्या थरांतल्या लोकांपर्यंत पोचावी, यासाठी दाभोळकर वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत असतात. त्यांच्यातली धडपडी वृत्ती, त्यांचा उत्साह त्यांच्यासोबत काम करणा-या सहका-यांना, कार्यकर्त्याना स्तिमित करत राहतो. अखेरपर्यंत झुंजत राहणे, झुंजताना संयम राखणे हे 'कबड्डी' या खेळाने त्यांना पूर्वीच शिकवलेले असावे. दाभोळकर हे विद्यार्थिदशेत एक उत्कृष्ट कबड्डीपटू होते. त्यांनी महाराष्ट्र व भारताचे कप्तानपद आठ वर्षे भूषवले होते. आठ सुवर्णपदकेही पटकावली होती. पण जिंकण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी काहीही करण्याची तयारी हवी, हे मात्र खेळ त्यांना शिकवू शकला नाही. म्हणूनच त्यांचा कटाक्ष स्वत:चे वर्तन नैतिकदृष्टया स्वच्छ व नितळ ठेवण्याकडे असतो. कार्यकर्ता हा चोख, कणखर, अभ्यासू पण सह्रदय व साध्य - साधन विवेक मानणारा असला पाहिजे, असे ते मानतात आणि याची सुरुवात स्वत:पासून करतात.म्हणूनच अनेकदा त्यांच्यावर हल्ल्याचे प्रसंग येऊन ते डगमगलेले नाहीत, अंधश्रध्दा निर्मूलनाबाबतचा कायदा होण्यासाठी प्रयत्नशील राहताना ते थकले नाहीत. चळवळीतली आव्हाने स्वीकारताना ते कचरत नाहीत. त्यांच्या स्वभावातील ॠजुता, कोणालाही चटकन आपलेसे करण्याची वृत्ती त्यांच्याविषयी सर्वांना आदर बाळगायला लावते. कुठे एखादे शिबीर असेल तर ते स्वत: जातीने सर्व व्यवस्था बघतात. कार्यकर्त्यांबद्दलची काळजी वाहता वाहता, अगदी कार्यकर्त्यांच्या झोपायच्या व्यवस्थेपासून ते त्यांना नीट बस मिळाली आहे की नाही इथपर्यंतच्या गोष्टी ते स्वत: पाहतात. त्यांची स्कूटर ही त्यांच्या अथक धावपळीची साक्षीदार आहे . कार्यकर्त्यांच्या मनात आलेला चळवळीविषयीचा विश्र्वास हा त्यांनी आपल्या स्वत:च्या वागणुकीतून निर्माण केलेला आहे, याची कार्यकर्त्यांना जाणीवही होऊ नये, इतके दाभोळकर त्या माणसांत बुडून गेलेले असतात. म्हणूनच त्यांच्या सहवासात राहिलेला माणूस हा त्यांचा बनतो. त्याच बळावर तर ते पिशवी काखोटीला मारून किंवा एखादी बॅग घेऊन महाराष्ट्रभर फिरू शकतात. कारण त्यांनी अनेक माणसे नकळत जोडलेली असतात. त्यांचे कार्य समिती आणि घर असा फरक करत नाही. म्हणूनच त्यांची पत्नी हौसा त्यांच्या कार्यात सारखा वाटा उचलते. त्यांच्या मुलांची, मुक्ता व हमीद ही नावे त्यांनी काही मुद्दाम क्रांती करण्यासाठी वगैरे रचलेली नसून ती त्यांच्यात मुरलेल्या चळवळीतून सहजतेने आलेली आहेत. दाभोळकर यांना माधवराव बागल विद्यापीठाचा भाई माधवराव बागल पुरस्कार, तसेच महाराष्ट्र फाउण्डेशनचा समाजकार्य पुरस्कार लाभला आहे.\nएकूणच, दाभोळकरांचे आयुष्य ही अंधश्रध्दा निर्मूलनाची चळवळ बनलेले आहे. आणि प्रशंसनीय गोष्ट ही, की त्यांनी स्वत:चे भक्त किंवा अंधानुयायी निर्माण केलेले नाहीत. जे कार्यकर्ते या चळवळीत सहभागी होतात ते स्वत:ला पटणा-या विचारांसाठी, ध्येयाच्या दिशेने पुढे वाटचाल करतात. म्हणूनच ही चळवळ एकट्याची तंबू बनलेली नाही.\nवेगवेगळया समस्यांवरच्या चळवळींना लोकपाठिंबा मिळू शकतो. पण अंधश्रध्दा निर्मूलनाकडे अजूनही देव-धर्मविरोधी चळवळ म्हणून काहीसे संशय व संभ्रमाने पाहिले जाते. त्यात स्वत:ला बापू, महाराज म्हणवणारे अंधश्रध्दा निर्मूलनाच्या नावाखाली भोंदुपणा जोपासत त्या गोंधळात भर घालतात. अशा वेळी विवेकनिष्ठ दृष्टिकोनाचा झेंडा बळकटपणे वाहून नेण्याचे कार्य, ही चळवळ लोकमानसात रुजवण्याचे काम दाभोळकरांनी केलेले आहे.\nकिरण क्षीरसागर हे 'व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन'चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी. ते 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'चे सहाय्यक संपादक आहेत. त्‍यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर ते 2010 साली 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा डिपार्टमेन्‍ट, अब तक छप्‍पन - 2, अॅटॅकस् ऑफ 26/11, क्विन, पोस्‍टर बॉईज अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता.\nतुम्‍ही आम्‍हाला 9029557767 किंवा 022 24183710 या क्रमांकावर संपर्क साधावा.\nडॉ नरेंद्र दभोलकरांचे विचार व कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्या विवेकनिष्ठ विचारसरणीने मी अतिशय प्रभावित झालो आहे. नव्या पिढीने त्यांच्या विचारांचा अभ्यास करावा.\nकृतिशील समाजचिंतक फादर फ्रान्सिस दिब्रिटो\nसंदर्भ: समाजसेवा, फ्रान्सिस दिब्रिटो\nपुरुषांची लैंगिकता आणि मानसिकता\nकनाशी - शाकाहार जपणारे गाव\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://davashree.blogspot.com/2010/06/blog-post_06.html", "date_download": "2018-08-19T23:42:37Z", "digest": "sha1:3T5ZGAQGHC4J6N2CJN4DPSMTDALADQVL", "length": 5666, "nlines": 78, "source_domain": "davashree.blogspot.com", "title": "मन तरंग....", "raw_content": "\nएक छोटासा प्रयास मनाची चाहूल धेण्याचा....\nतुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील \nकविता तर कितीदा तरी केलि.......\nपण तिला कधी माझी सज समजलीच नहीं.....\nएका झाडाला जाशी सवयच असते....पक्षी येवून बसायची.....\nतशी तिला माझ्या सजेची सवय झाली असावी....\nखरा तर कवितेचा प्रत्येक शब्द तिलाच पुकारत होता...\nतिलाच कही सांगत होता........\nकविताच टी तिला कवीछे काव्यत्व काय समजणार.....\nजसे पाण्याला त्याचा ओलावा समजत नाही.....वार्याला गरवा काय समजणार.........\nनव्याने शोधले तुला , पण तू तर अजनच गहिरा झालेला, नजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास नव्याने शोधले तुला नदीच्या काठी,...\nतूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले.. पण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले... अधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली... तसा कही फार काळ ल...\nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ... काहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी... निळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ... कधी निर...\nतुझा बरोबर उडायला, तुझ्या बरोबर पाळायला, तुझ्या बरोबर तरंगायला, मला तुझे पण हवे आहे, फुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\n(Photo credit: Wikipedia ) पान गळती झालेल्या झाडा प्रमणे.......... सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी... पान गळती झालेल्या ...\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी सरी वर सारी अन तू विशाल आभाळी ..... पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी थेंबे थें...\nशाळेत शिकलेले धड़े आयुष्यात कधी कुठे संदर्भात येतील सांगताच येत नहीं ...... कधीही न समजलेली भावना ....आता राहून राहून मनातून जात नहीं .....\nवाऱ्याची झुळूक यावी तसा तू नव्याने आलास... हवेचा गारवा तुझ्या नजरेत मिळाला.. नेहमीच तुझी सावली बनावे तसे आज परत सुगंध झाले... तुझ्या झोतात ...\n(Photo credit: Metrix X ) भिरभिरती नजर कही तरी शोधते आहे...... कळत च नहीं नक्की काय ते अत्ता नज़ारे आड़ झालेला तू ....\nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट... मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात, एथे ही मातीच ती पण कोरडे श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ganesh-mahima-marathi/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2-109082000072_1.html", "date_download": "2018-08-19T23:36:45Z", "digest": "sha1:SIE262JECAFHXSYOJP3AGH3P4IPMDLBS", "length": 15681, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गणेशाकडून काय घ्याल? | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआपल्या सांस्कृतिक भारतात देवदेवतांची काहीच कमतरता नाही. त्यामुळे सण-समारंभही विपूल प्रमाणात साजरे होतात. यातले काही सण- समारंभ आनंदाचे, उत्साहाचे असतातच, पण काही स्वतःवर अंकुश लावणारे, संयमाची शिकवण देणारेही असतात. देवदेवतांचेही तसेच आहे.\nप्रत्येक शुभकार्यात पहिल्या पुजेचा मान गणरायाचा असतो. हा गणपती, गणाधीश आहे. तो सगळ्यांचा प्रमुख आहे, म्हणून हा त्याचा मान. पण या गणरायाकडून आपल्याला घेण्यासारखे बरेच काही आहे, याचा विचार आपण कधी केलाय का\nगणरायाकडे शुभ कार्याची सुरवात, विघ्नविनाशक, संकटमोचक म्हणून पाहिले जाते. पण हा बाप्पा आपल्या बरेच काही शिकवणाराही आहे.\nगणेशाची विशाल मूर्ती आपल्याला सदैव सतर्क, जागरूक रहायला शिकवते. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही अडीअडचणींचा सामना करण्यासाठी आपण तयार रहायला पाहिजे, हे सांगते. त्याचवेळी नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, असा सल्लाही देते.\nगणरायाचे छोटे डोळे आपल्याला एकग्रता शिकवतात. आपल्या उद्दिष्टांकडेच लक्ष ठेवून ते साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम करायला सांगतात. गणेशाचे मोठे कान म्हणजे 'इतरांचे भरपूर काही ऐका' हा सल्ला देणारे आहेत. कमी बोला आणि जास्त ऐका हा सल्ला हल्ली मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमातही शिकवला जातो. गणपतीबाप्पा यापेक्षा वेगळे काय सांगतो\nगणेशाचे मोठे पोट म्हणजे इतरांच्या चुका, त्यांनी सांगितलेल्या वाईट गोष्टी, वाईट घटना आपल्या पोटात सामावून घ्या. त्या बाहेर काढू नका वा जाऊ देऊ नका ही शिकवण देणारे आहे. गणेशाचे मुख म्हणजे 'कमी बोला पण गोड बोला' हा संदेश देते. त्याचे विशाल मस्तक आपल्याला चांगला आणि सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा देते.\nगणरायाचे वाहन मूषक म्हणजे उंदिर आहे. गणेशाने त्याला नियंत्रित केले आहे, म्हणून त्याची चंचलता कमी झाली आहे. तद्वतच आपणही आपल्यातल्या चंचलतेवर, अस्थिरतेवर नियंत्रण राखले पाहिजे. इतरांची कुचेष्ठा करणे किंवा त्याच्या नावे बोटे मोडणे थांबवले पाहिजे.\nहे सगळे ध्यानी धरून गणरायाची आराधना केल्यास बाप्पा नक्कीच तुम्हाला पावेल.\nअपार धन प्राप्तीसाठी संकटनाशक गणेश स्तोत्र\nयावर अधिक वाचा :\nगणेशाकडून काय घ्याल गणेश महिमा\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\n\"जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ....Read More\n\"अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील....Read More\n\"कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा...Read More\n\"अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा...Read More\n\"उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष...Read More\n\"काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात...Read More\n\"आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न...Read More\n\"प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही...Read More\nकाळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-meet-dhule-1735", "date_download": "2018-08-19T23:00:55Z", "digest": "sha1:MTYCAGZQR62WNPSE63E4NF33P5XXBPM5", "length": 18148, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers meet, dhule | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापडणे येथील शेतकऱ्यांचा सरसकट कर्जमुक्तीचा ठराव\nकापडणे येथील शेतकऱ्यांचा सरसकट कर्जमुक्तीचा ठराव\nगुरुवार, 5 ऑक्टोबर 2017\nजळगाव ः कापडणे (ता. धुळे) येथे सोमवारी (ता. २) कर्जमाफीच्या अर्जांचे चावडीवाचन सुरू असताना शेतकऱ्यांनी त्यावर बहिष्कार टाकला. कर्जमाफी मिळू नये म्हणून शासन नवीन नवीन आदेश, मुद्दे रोज आणत आहे. कर्जमाफी सरसकट हवी, शेतकऱ्यांना भिक नको, कर्जमुक्ती हवी. सरकारच कर्जाच्या ढिगाला जबाबदार आहे आणि आता वेळ आली तर पळपुटेपणा करीत आहे, अशी नाराजी शेतकऱ्यांनी चावडीवाचन कार्यक्रमाच्या सभेत व्यक्त केली. यानंतर चावडीवाचन बंद झाले; तसेच ग्रामपंचायतीनेही फसवी कर्जमाफी बंद करा, सरसकट कर्जमुक्ती द्या, असा ठराव केल्याची माहिती कापडणे येथील शेतकरी आत्माराम बळिराम पाटील यांनी दिली.\nजळगाव ः कापडणे (ता. धुळे) येथे सोमवारी (ता. २) कर्जमाफीच्या अर्जांचे चावडीवाचन सुरू असताना शेतकऱ्यांनी त्यावर बहिष्कार टाकला. कर्जमाफी मिळू नये म्हणून शासन नवीन नवीन आदेश, मुद्दे रोज आणत आहे. कर्जमाफी सरसकट हवी, शेतकऱ्यांना भिक नको, कर्जमुक्ती हवी. सरकारच कर्जाच्या ढिगाला जबाबदार आहे आणि आता वेळ आली तर पळपुटेपणा करीत आहे, अशी नाराजी शेतकऱ्यांनी चावडीवाचन कार्यक्रमाच्या सभेत व्यक्त केली. यानंतर चावडीवाचन बंद झाले; तसेच ग्रामपंचायतीनेही फसवी कर्जमाफी बंद करा, सरसकट कर्जमुक्ती द्या, असा ठराव केल्याची माहिती कापडणे येथील शेतकरी आत्माराम बळिराम पाटील यांनी दिली.\nदरम्यान, कर्जमाफी योजनेसंबंधी महात्मा गांधी जयंती निमित्ताने आयोजित चावडीवाचन कार्यक्रमात अपवाद वगळता कुठेही शेतकऱ्यांचे आक्षेप आले नाहीत. यातच या योजनेसंबंधी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या गटसचिवांचे १ ते ६६ नमुन्यात माहिती अपलोड करण्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे.\nदुसऱ्या बाजूला चावडीवाचनानंतर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीकडे कुठलेही आक्षेप बुधवारी (ता.४) दुपारपर्यंत आले नव्हते. या सगळ्या सावळ्या गोंधळात अर्ज अपलोड न झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा तालुक्‍याच्या ठिकाणी येऊन अर्ज करण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे.\nज्या शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज दाखल झाले नाहीत, त्यांना पुन्हा अर्ज दाखल करण्यासाठी आठ ते १० दिवस मुदतवाढ दिली जावी किंवा ऑनलाइन अर्ज दाखल झालेले नसलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या पात्र कर्जदार व नियमित कर्जदारांना गटसचिवांनी सादर केलेली माहिती ग्राह्य धरून सवलत, लाभ दिला जावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.\nऑनलाइन अर्जांसह गटसचिवांनी नमुना १ ते ६६ मध्ये सादर केलेल्या प्रस्ताव यांची पडताळणी करून शासन कर्जमाफीचा लाभ देणार आहे. जिल्ह्यात गटसचिवांचे आंदोलन अगदी सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सुरूच होते. जळगाव जिल्ह्यातील ७०० विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये ४५० गटसचिव आहेत. अपूर्ण मनुष्यबळ असल्याने गटसचिवांना नमुना १ ते ६६ मध्ये माहिती तयार करून ती लागलीच शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यास विलंब लागत आहे.\nऑनलाइन अर्ज भरूनही चावडीवाचनात नाव न आलेल्या व इतर तक्रारींसंबंधी काही शेतकरी मंगळवारी (ता. ३) दुपारी जळगाव येथील तहसील कार्यालयात गेले; पण त्यांना तालुका सहायक निबंधक कार्यालयात पाठविण्यात आले. असेच प्रकार इतर तालुक्‍यांमध्ये घडत आहेत. म्हणजेच तालुका कमिटी तक्रारींवर लागलीच उपाय करीत नसल्याचे चित्र असून, तक्रार सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागत आहे.\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/leopard-attacks-and-claims-lives-of-6-people-275388.html", "date_download": "2018-08-20T00:04:53Z", "digest": "sha1:3ZPZR3GHI44545EY65OOPLZADWPDF42U", "length": 12372, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जळगावातल्या 'त्या' नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत घेतलेत 6 बळी", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nजळगावातल्या 'त्या' नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत घेतलेत 6 बळी\nनरभक्षक बिबट्यानं सहावा बळी घेतलाय. काल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याच बिबट्याच्या शोध मोहिमेत भाग घेतला होता.\nजळगाव, 28 नोव्हेंबर: जळगावच्या वरखेड खुर्द गावात नरभक्षक बिबट्यानं सहावा बळी घेतलाय. काल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याच बिबट्याच्या शोध मोहिमेत भाग घेतला होता. त्याला मारायला पिस्तूलही बाहेर काढले होते. तसंच या घटनेनंतर प्रचंड खळबळ माजली होती.\nवनमंत्र्यांनी बिबट्याला पकडायचे आदेश देऊन काही तास होताच वरखेड खुर्द इथं झोपडीत झोपलेल्या वृद्धेवर बिबट्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात वृद्धेचा बळी गेला आहे. बिबट्याच्या हल्ल्यातील मृतांची संख्या आता सहा झालीय. यामुळे परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालंय.\nआतापर्यंत शेत-शिवारात जनावरांचा नागरीकांवर हल्ला चढवणार नरभक्षक बिबट्याने चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे खुर्द गावातील झोपडीवजा घरात राहणाऱ्या यमुनाबाई दला तिरमली यांच्यावर हल्ला चढवलाय. यमुनाबाई तिघा मुलांसह झोपल्या असतानाच नरभक्षक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला.\nत्यामुळे आता पोलिसांना या बिबट्याला पकडण्यात यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nपुण्यात 11 मजली इमारतीत आग, सुरक्षा रक्षकांनी वाचवले दोघांचे प्राण\nआंबेनळी घाटात अपघातानंतर मृत कर्मचाऱ्यांचे मोबाईल गायब\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-samrudhi-project-affected-farmers-strike-aurangabad-maharashtra-2266", "date_download": "2018-08-19T22:52:42Z", "digest": "sha1:PYT2ETHOCCRVYYHOIH464JNRHVNJGYO7", "length": 15910, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Samrudhi project affected farmers on strike in aurangabad, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसमृद्धी महामार्गबाधित शेतकऱ्यांचे उपोषण\nसमृद्धी महामार्गबाधित शेतकऱ्यांचे उपोषण\nमंगळवार, 24 ऑक्टोबर 2017\nऔरंगाबाद : एकीकडे शासनाकडून महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गासाठी जमिनी खरेदीची सपाटा सुरू असताना शेतकऱ्यांवर अन्यायाची प्रकरणेही समोर येत आहेत. वैजापूर गंगापूर तालुक्‍यातील ‘समृद्धी’बाधित शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. जमीन बागायती असताना अलीकडे केवळ तीन वर्षे बागायत नसल्याचे कारण करून त्यांना बागायती जमिनीचा मोबदला देण्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.\nऔरंगाबाद : एकीकडे शासनाकडून महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गासाठी जमिनी खरेदीची सपाटा सुरू असताना शेतकऱ्यांवर अन्यायाची प्रकरणेही समोर येत आहेत. वैजापूर गंगापूर तालुक्‍यातील ‘समृद्धी’बाधित शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. जमीन बागायती असताना अलीकडे केवळ तीन वर्षे बागायत नसल्याचे कारण करून त्यांना बागायती जमिनीचा मोबदला देण्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.\nवैजापूर मतदारसंघाचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या नेतृत्वात ‘समृद्धी’बाधित शेतकऱ्यांनी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. या संदर्भात आमदार श्री. चिकटगावकर यांनी जिल्हा प्रशासनाला वस्तुस्थिती अवगत करणारे निवेदन सादर केले. त्यानुसार त्यांच्या वैजापूर गंगापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांची जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे; परंतु या संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या सर्वेक्षणात ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअर, पाइपलाइन आहे अशा शेतीची नोंद केवळ तीन वर्षांचा पेरा बागायती नाही म्हणून कोरडवाहू अशी करण्यात येत आहे.\nप्रत्यक्षात सततच्या दुष्काळामुळे काही शेतकरी सातत्याने बागायती करू शकले नाहीत. त्यांनी विहीर, बोअर, पाइपलाइनसाठी कर्जाची उचल केली आहे. आधीच दुष्काळाने त्यांचे कंबरडे मोडले, त्यांच्या रोजीरोटीचे साधनही शासन हिरावत असताना त्यांच्या शेतीची बागायती असताना बागायती नोंद न घेणे अन्यायकारक असून त्यासाठी लावण्यात आलेला निकष तत्काळ रद्द करावा. ज्यांच्याकडे विहीर बोअर, पाइपलाइन आहे त्यांच्या शेतीची बागायती म्हणून नोंद घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.\nऔरंगाबाद समृद्धी महामार्ग महामार्ग बागायत\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५ वाड्यांमध्ये...\nपुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणे ओसं\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nनगरमध्ये मुगाचे क्षेत्र वाढतेय; पण...नगर ः जिल्ह्यात खरिपात मुगाचे क्षेत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-success-story-sunjay-masute-uchgaon-kolhapur-2665", "date_download": "2018-08-19T22:52:06Z", "digest": "sha1:OXJ4JBWBGAHZDU3VC2LYJDF74MMSJR3Y", "length": 27062, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon ,success story of sunjay Masute, Uchgaon, Kolhapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतीमध्येही गिरविले प्रयोगशीलतेचे धडे\nशेतीमध्येही गिरविले प्रयोगशीलतेचे धडे\nरविवार, 5 नोव्हेंबर 2017\nविद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, संस्कारांची शिरोदी देण्याचं काम शिक्षक करतातच. याचपैकी एक आहेत सांगली येथील संजय मसुटे. शिक्षकी पेशा सांभाळून परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांकडून पीक व्यवस्थापनाचे धडे गिरवत त्यांनी स्वतःच्या शेतीत सुधारणा केली आहे.\nविद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, संस्कारांची शिरोदी देण्याचं काम शिक्षक करतातच. याचपैकी एक आहेत सांगली येथील संजय मसुटे. शिक्षकी पेशा सांभाळून परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांकडून पीक व्यवस्थापनाचे धडे गिरवत त्यांनी स्वतःच्या शेतीत सुधारणा केली आहे.\nसंजय बाबासो मसुटे यांचे मूळ गाव उचगाव (जि. कोल्हापूर). सध्या संजय मसुटे हे तारदाळ (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील श्री बाहुबली विद्यापीठाच्या सन्मती विद्यालयात शिक्षक आहेत. त्यांची पत्नी सौ. सारिका या मिरज येथील शाळेमध्ये माध्यमिक शिक्षिका आहेत. यामुळे मसुटे कुटुंबीय सांगलीमध्येच राहातात. सांगलीमध्ये राहूनदेखील त्यांनी वडिलोपार्जित शेतीची आवड जोपासली आहे. याबाबत संजय मसुटे म्हणाले की, माझी वडिलोपार्जित शेती दोन एकर. चार बहिणी, आम्ही दोघ भाऊ, आई आणि वडील असं कुटुंब. पूर्वी माझे वडील सगळी शेती बघायचे. पारंपरिक पद्धतीनेच शेती केली जायची.\nलागवड क्षेत्र कमी असल्याने आमची आर्थिक परिस्थिती बेताचीच. कसातरी उदरनिर्वाह व्हायचा. लहानपणापासूनच मी शेतीमध्ये मजुरांच्याबरोबर काम करायचो. वडिलांकडून मिळालेले पैसे शिक्षणासाठी साठवायचो. दावणीला बैलजोडी होती. इतरांच्या शेतात बैलजोडीने मशागतीची कामे करून आर्थिक बाजू भक्कम करायची, असा वडिलांचा प्रयत्न असायचा. शेती कमी असल्याने मुलांनी चांगले शिक्षण घेऊन नोकरी करावी, अशी वडिलांची जिद्द होती. वडिलांनी आम्हाला शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. मी शिक्षकी पेशात गेली तेरा वर्षे कार्यरत आहे.\nटप्प्याटप्प्याने शेतीमध्ये केला बदल\nशेतीनियोजनाबाबत संजय मसुटे म्हणाले की, मी लहानपणापासून वडिलांना दोन एकर शेती नियोजनात मदत करायचो. त्यामुळे पीक हंगाम, खतांचा वापर, पाणी नियोजन, हंगामानुसार पेरणी पद्धतीची माहिती होत गेली. वडील उसामध्ये आंतरपीक म्हणून भाजीपाला पिकांची लागवड करायचे. हा भाजीपाला मी आठवडे बाजारात विकायचो. त्यामुळे उत्पादन ते विक्री असा अनुभव मिळत गेला.\nमी शेतीच्या आवडीने २०१३ मध्ये समडोळी (जि. सांगली) येथे तीन एकर शेती खरेदी केली. सध्या माझे बंधू संदीप हे उचगाव येथील वडिलोपार्जित शेतीचे व्यवस्थापन पहातात. मी समडोळी येथील शेतीचे नियोजन बघतो. समडोळी भागात क्षारपड शेती मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही या भागातील शेती विकत घेऊ नका, असे सल्ले इतरांनी दिले, परंतु मी परिसरातील संपूर्ण शेतीचा अभ्यास केला.\nया शेत जमिनीतून पाण्याचा निचरा होण्यासाठी मी सछिद्र निचरा प्रणालीचा वापर केला. हे पाणी शेताजवळील नाल्यामध्ये सोडून दिले. त्यामुळे जमिनीतील साठणाऱ्या पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होऊ लागला. या उपाययोजना करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. या शेतीमध्ये मी ऊस लागवडीचे नियोजन केले. परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार मी पहिल्यांदा अडीच एकरावर फुले-२६५ जातीच्या उसाची सुधारित पद्धतीने लागवड केली. नोकरी करत शेतीचे नियोजन करायचे असल्याने पहिल्यांदा ऊस लागवड करणेच मला फायदेशीर ठरणार होते. या शेतीसाठी उदय पाणीपुरवठा योजनेतून पाणी घेतो. सध्या पाटपाणी देण्याची सोय आहे. पुढील वर्षी ठिबक सिंचन करणार आहे. यामुळे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी फायदा होईल.\nसध्या समडोळी येथील शेतीमध्ये तीन एकर क्षेत्रावर को-८६०३२ या ऊस जातीची लागवड केली आहे. याचबरोबरीने हंगामानुसार काही क्षेत्रावर स्वीट कॉर्न, सोयाबीनची लागवड करतो. पहिल्यापासून शेती पद्धतीची माहिती असल्यामुळे शेती करणे सोपे गेले. मी पारंपरिक शेतीला सुधारित तंत्रज्ञानाची जोड देण्यास सुरुवात केली आहे. मी पहिल्यांदा गावाकडील शेतीमध्ये पांरपारिक पद्धतीनेच ऊस, भुईमूग, सोयाबीन लागवड करायचो. त्या वेळी मला को-८६०३२ जातीचे एकरी ६० टन उत्पादन मिळत होते. ही शेती करताना मी परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्याकडून ऊस उत्पादनवाढीचे सल्ले घेत गेलो. शेतीच्या नियोजनात माझी आई श्रीमती अक्काताई आणि पत्नी सौ. सारिका यांची चांगली मदत होते.\nप्रयोगशील शेतकऱ्यांचे मिळाले मार्गदर्शन\nप्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाबाबत संजय मसुटे म्हणाले की, समडोळी भागातील काही प्रयोगशील शेतकरी एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांच्या शेतीला मी भेट देण्यास सुरवात केली. माझ्या पत्नीचे मामा नेमिनाथ शिरोटे हे कृषी विभागामधून निवृत्त झाले आहेत. पीक व्यवस्थापनामध्ये त्यांचा सल्ला मला फायदेशीर ठरतो. ऊस शेतीसाठी महावीर पाटील, मजले (जि. कोल्हापूर) महावीर चव्हाण, रमेश खोत, आदगोंडा पाटील यांचे मार्गदर्शन मिळते. या शेतकऱ्यांनी मला जमिनीची सुपीकता, लागवड पद्धत, पीक व्यवस्थापनाबाबत चांगले मार्गदर्शन मिळू लागले. तसेच वेळोवेळी कृषी विभागातील अधिकाऱ्यांचेही मी मार्गदर्शन घेतो. गेल्या दोन वर्षांत उचगाव येथील वडिलोपार्जित दोन एकर शेती संपूर्ण ठिबक सिंचनाखाली आणली आहे.\nऊस व्यवस्थापनाबाबत संजय मसुटे म्हणाले की, पूर्वी मी अडीच फुटी सरी काढून दोन डोळा पद्धतीने लागवड करायचो; परंतु आता प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार साडेतीन फूट सरी सोडून दोन रोपांतील अंतर दीड फूट ठेवतो. जातिवंत बेणे निवडतो. बेणे प्रक्रियाकरूनच लागवड केली जाते. मातीपरीक्षणानुसार रासायनिक खतांचा २५ टक्के वापर आणि सेंद्रिय खतांचा ७५ टक्के वापर करतो. याचबरोबरीने पाचट आच्छादन केले जाते.\nजमिनीची सुपीकता जपण्यासाठी हिरवळीच्या पिकांची लागवड करतो. मी रासायनिक कीटकनाशकांची कमीत कमी फवारणी करतो. गेल्या वर्षी मला क्षारपड जमिनीतून फुले -२६५ जातीचे एकरी ५० टन आणि खोडव्याचे उत्पादन ४० टन उत्पादन मिळाले. यंदा वर्षी को-८६०३२ जातीची लागवड केली आहे. एकरी ८० टनाचे टार्गेट ठेवले आहे. यंदाच्या वर्षी सोयाबीनचे दोन एकरात २८ क्विंटल उत्पादन मिळाले आहे. घरी लागणाऱ्या भाजीपाल्याची लागवड उसात मेथी, कोथिंबीर, लालमाठ, कांदा यांची आंतरपीक म्हणून लागवड करतो. त्यामुळे घरासाठी लागणाऱ्या भाजीपाल्याची पूर्तता होते.\nअसे आहे शेती नियोजन\nशेती नियोजनाबाबत संजय मसुटे म्हणाले की, दर शनिवारी शाळा सुटल्यानंतर दुपारी तीन वाजता समडोळी येथील शेतीवर जातो. तेथे गेल्यावर गेल्या आठवड्यात मजुरांना दिलेली कामे पूर्ण झाली का, याची याची पाहणी करतो. त्यानंतर कोणते काम शिल्लक राहिले आहे याची खात्री करून पीक व्यवस्थापनाचे पुढील नियोजन केले जाते. मला परिसरातील मजुरांची चांगली साथ मिळते. उचगाव येथील शेतीत महिन्यातून एकदा जातो; परंतु बंधूशी दर दोन दिवसांतून एकदा फोनद्वारे शेतीतील कामांचा आढावा घेतो. यामुळे पुढील नियोजन करण्यास सोपे जाते.\nसंजय मसुटे यांच्या शाळेत शेती असणाऱ्या आठ शिक्षकांचा गट तयार झाला आहे. हे शिक्षक शेतीमधील प्रयोगांबाबत चर्चा करतात. नवीन माहिती देतात. काही शिक्षकांच्या शेतीवर शिवारफेरीचेदेखील आयोजन केले जाते. त्यामुळे नवीन प्रयोग पाहायला मिळतात. या गटात ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध होणारे पीक सल्ले, लेख, शेतकऱ्यांनी शेतात केलेले विविध प्रयोग याविषयी चर्चा होते. नवीन शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करत शेतीमध्ये बदलाचा सर्वांचा प्रयत्न आहे.\nसंपर्क ः संजय मसुटे, ९५९५९५१६५४\nसंजय मसुटे यांनी उसात पाचटाचे आच्छादन केले आहे. यामुळे पाणी कमी लागते तसेच सेंद्रीय खत जमिनीत मिसळले जाते.\nसुधारित पद्धतीने ऊस लागवड\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट घोंगावते आहे.\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणी\nअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी उत्पादकांसाठी मिळणारे अनुदान पूर्ववत करावे तसेच गेल्यावर\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घट\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍टरवर पेरणी\nपुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची मो\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...\nखरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...\nडाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...\nअतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nचंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...\nकेरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...\nकधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...\nमराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...\nग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...\nकोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/pune/decoy-sale-soil-dubai-filed-crime-indapur-pune/", "date_download": "2018-08-19T23:48:53Z", "digest": "sha1:2IMPV7HVJIOEICP7M76SN556FV65IO4Y", "length": 28914, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Decoy Sale Of Soil In Dubai; Filed Crime In Indapur, Pune | दुबईत माती विकण्याच्या व्यवसायाचे आमिष दाखवून इंदापुरात फसवले, गुन्हा दाखल | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nदुबईत माती विकण्याच्या व्यवसायाचे आमिष दाखवून इंदापुरात फसवले, गुन्हा दाखल\nभागीदारीत जमीन विकत घेवून माती दुबईत विकण्याचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून २ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nठळक मुद्दे२ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलआरोपीने शिवीगाळ व दमबाजी करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीमध्ये नमूद\nइंदापूर : भागीदारीत जमीन विकत घेवून माती दुबईत विकण्याचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून २ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने शिवीगाळ व दमबाजी करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.\nमहंमद कमल अन्सारी (रा. बॉम्बे फर्निसिंग बिल्डिंग, कोणार्णनगर, विमाननगर पुणे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संभाजी अर्जुन पठारे (वय ५०, रा.गलांडवाडी नं. १, ता. इंदापूर जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पठारे यांचा मुलगा पुण्यातील वाघोली येथील पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असताना त्याची महंमद अन्सारीसोबत ओळख झाली. आरोपीने त्याला वेळोवेळी फोन करुन तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन भागीदारीमध्ये शेतकऱ्यांची एक एकर जमीन घ्यायची आहे का अशी विचारणा केली. या जमिनीतील माती दुबईला विकायची असे सांगून त्याने पैशांची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्याकरिता आईवडिलांकडून दहा लाख रुपये आणायला सांगितले.\nपठारे यांच्या मुलाने पुण्यातील लष्कर भागातील लकी हॉटेलमध्ये पठारेंशी अन्सारीची भेट घालून दिली. आरोपीने त्यांना दुबईमध्ये माती विक ण्याच्या व्यवसायाची माहिती देऊन पैशांची मागणी केली. पठारे यांनी त्याला दोन हप्त्यांमध्ये पैसे देण्याचे मान्य केले. ३ मे २०१७ रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इंदापूर शाखेमध्ये जाऊन पठारे यांनी पत्नीच्या खात्यावरुन अन्सारीच्या विमाननगर शाखेच्या खात्यावर आरटीजीएसने २ लाख ३२ हजार रुपये वर्ग केले. त्यानंतर १० हजार रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर अन्सारीने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. व्यवसाय देखील चालु केला नाही. भेट घेणे टाळले. फियार्दीने मोबाईलवरुन वेळोवेळी पैसे परत देण्याची मागणी केली. त्यावेळी आरोपीने शिवीगाळ व दमबाजी करून फियार्दीस जीवे मारण्याची धमकी दिली. आपली आर्थिक फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nफरार असताना मालमत्ता विकण्याचा मोतेवारांचा प्रयत्न\nआता साहित्य संमेलनासाठी निवडणूक नाहीच; संमेलनाध्यक्षपद सन्मानानं बहाल होणार\nदेवेंद्र तुम्हाला पुणे पोलिसांवर भरोसा नाय काय डीएसके गुंतवणूकदारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nबिबट्या पकडणार तोच तिने केली ''ही'' कृती आणि वाचवला जीव\nशाळा बुडवून नदीत पोहण्यास आलेल्या मुलाचा बुडून मृत्यू\nराष्ट्रपतींनी मला एक खून माफ करावा : राज ठाकरे\nस्वातंत्र्यानंतरही विज्ञानापासून आपण लांबच; डॉ. जयंत नारळीकर यांची खंत\nस्मार्ट सिटीला नाही पोलीस ठाणे\nखेड तालुक्याचा पश्चिम भाग पर्यटकांनी बहरला\nमिरची, टोमॅटो, फ्लॉवरची आवक वाढली\nवीर-सासवड रस्त्याची झाली दुरवस्था\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2018-08-19T23:29:27Z", "digest": "sha1:KU7BIDXNB2JBSCM5R3ORPKGDLYRW3DDJ", "length": 2800, "nlines": 63, "source_domain": "palakneeti.org", "title": "भाषा नकाशाची | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nया लेखाचे मुखपृष्ठ केवळ सँपलकरिता अपलोड केले गेले आहे.\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/user/5901", "date_download": "2018-08-19T22:49:05Z", "digest": "sha1:EJ6TLRAJN7Q2PWT3UPCQ62GINN4ALFRT", "length": 2932, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सावित्री काटकर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसावित्री रामचंद्र काटकर यांनी बीए. बीएड.चे शिक्षण घेतले आहे. त्या गेली वीस वर्षे एम. डी. केणी विद्यालय, भांडूप (पूर्व) येथे कार्यरत आहेत. काटकर 2000 सालापासून या शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यांना राष्ट्रीय सेवादलाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, गुरु द्रोणाचार्य पुरस्कार, लायन्स व रोटरी क्लब यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-farmers-strike-loan-waiver-ashok-chavan-57625", "date_download": "2018-08-19T22:56:43Z", "digest": "sha1:O3SD2TWWFC45TXIEFTIC53ZLCQRJ72BQ", "length": 13004, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news mumbai news farmers strike loan waiver Ashok Chavan हे फडणवीस नाही, 'फसणवीस' सरकार : अशोक चव्हाण | eSakal", "raw_content": "\nहे फडणवीस नाही, 'फसणवीस' सरकार : अशोक चव्हाण\nबुधवार, 5 जुलै 2017\nसरपंचांची निवड थेट लोकांमधील निवडणूक घेऊन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरही चव्हाण यांनी टीका केली. 'हे धोरण लोकशाहीला मारक आहे. आठवीपर्यंत नापास करू नये, हा सरकारचा नियम आहे. मग शिक्षणाची अट कशाला घातली हा हास्यास्पद निर्णय आहे,' असे चव्हाण म्हणाले.\nमुंबई : 'राज्य सरकारने 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली. परवा 36 लाख शेतकऱ्यांसाठी घोषणा केली. त्यात मुंबईतही शेतकरी दाखवले. हे शेतकरी कोण, हे पाहायचे आहे. राज्यात फडणवीस सरकार नसून 'फसणवीस' सरकार आहे,' अशी टीका कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.\nटिळक भवन येथे चव्हाण यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषद घेतली. त्यात चव्हाण म्हणाले, \"कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रयत्न आहे, हे सरकारच्या बदलत्या भूमिकेवरून दिसत आहे. कर्जमाफीच्या यादीमध्ये मुंबईतील शेतकरी आहेत; पण वर्धा जिल्ह्यात मात्र शेतकरीच नाहीत. हा गांधीजींचा जिल्हा; पण इथून शेतकरीच गायब झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची आकडेवारी चुकीची असल्याचे सहकारमंत्र्यांनीच सांगितले. बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातही आकडेवारीमध्ये तफावत आहे. 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दाखविलेली असली, तरीही प्रत्यक्षात पाच हजार कोटी रुपयांचीच कर्जमाफी होईल. तीदेखील 15 लाख शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित राहील.''\n'याशिवाय 2012 ते 2016 या कालावधीतीलच कर्जमाफी होणार आहे. कर्जाचे पुनर्गठन झालेल्यांना हा लाभ मिळणार नाही. सत्य लपविण्यासाठी सरकारला वारंवार खोटं बोलावे लागत आहे. एक कोटी 32 लाख खातेदारांपैकी केवळ 1082 शेतकऱ्यांनाच दहा हजार रुपयांची मदत मिळाली आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल केल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राची माफी मागावी,' अशी मागणीही चव्हाण यांनी केली.\nसरपंचांची थेट निवडणूक धोकादायक\nसरपंचांची निवड थेट लोकांमधील निवडणूक घेऊन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरही चव्हाण यांनी टीका केली. 'हे धोरण लोकशाहीला मारक आहे. आठवीपर्यंत नापास करू नये, हा सरकारचा नियम आहे. मग शिक्षणाची अट कशाला घातली हा हास्यास्पद निर्णय आहे,' असे चव्हाण म्हणाले.\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे - बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने राज्यात दोन दिवस पावसाचा...\nमुंबई - नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी जालना येथील राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यास रविवारी सायंकाळी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस)...\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/05/ca17and18May2017.html", "date_download": "2018-08-19T23:06:18Z", "digest": "sha1:5F7B7DRGGPQFXBNJUTDWDXXJSQLRBEYO", "length": 23065, "nlines": 131, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १७ व १८ मे २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी १७ व १८ मे २०१७\nचालू घडामोडी १७ व १८ मे २०१७\nज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन\nज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ५९ वर्षांच्या होत्या.\nहिंदी, मराठी चित्रपट, नाटक तसेच टेलिव्हिजन मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. बॉलिवूडची ‘फेव्हरेट मॉम’ म्हणूनही त्या ओळखल्या जायच्या.\n'सविता दामोदर परांजपे', 'विठो रखुमाय', 'घर तिघांचं हवं', 'चल आटप लवकर', 'झाले मोकळे आकाश', 'तो एक क्षण', 'पुरुष बुलंद' ही त्यांची नाटकं विशेष गाजली होती.\nराजश्री प्रॉडक्शनच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. 'मैने प्यार किया', 'हम आपके हैं कौन', 'हम साथ साथ है', 'वास्तव', 'साजन', 'कुछ कुछ होता है', 'आशिकी', 'आई शप्पथ', 'बिंधास्त', 'जाऊ द्या ना बाळासाहेब', 'सातच्या आत घरात', 'मुक्ता' यांसारख्या असंख्य मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.\nत्यांना ‘मैने प्यार किया’ (१९९०), ‘आशिकी’ (१९९१), ‘हम आपके है कौन’ (१९९५) आणि ‘वास्तव’ (२०००) या चित्रपटांतील भूमिकेसाठी ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.\n१९५८ मध्ये भडभडे यांच्या कुटुंबामध्ये रिमाताईंचा जन्म झाला. रिमाताईंना अभिनयाचा वारसा त्यांच्या आईकडूनच मिळाला. त्यांची आई मंदाकिनी भडभडे या मराठी रंगभूमीवर अभिनेत्री म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे लेकुरे उदंड जाहली हे नाटक त्यावेळी रंगभूमीवर गाजत होते.\nपुण्यातील हुजूरपागा शाळेतून शिक्षण घेत असतानाच रिमाताईंनी आपल्यातील अभिनय गुण दाखवून दिले होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी लगेचच रंगभूमीवर छोट्या भूमिका करण्यास सुरुवात केली.\n'हिरवा चुडा', 'हा माझा मार्ग एकला' अशा चित्रपटांतून 'बेबी नयन' नावाने बालकलाकार म्हणून रिमाताईंनी चित्रपटसृष्टीत सुरुवात केली व लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. अभिनेते विवेक लागू यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर रिमा लागू या नावाने त्या विविध भूमिका साकारू लागल्या.\nअभिनेता संजय दत्त याची प्रमुख भूमिका असलेल्या वास्तव चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली आईची भूमिका त्यावेळी खूप गाजली होती. अनेक मराठी नाटकं आणि चित्रपटांमधूनही त्यांनी भूमिका साकारली होती\nकेंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल माधव दवे यांचे निधन\nकेंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे यांचे निधन झाले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी अनिल दवे यांनी अखेरचा श्वास घेतला.\nभारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार असलेले अनिल दवे मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशमधील बडनगर येथे ६ जुलै १९५६ रोजी झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नर्मदा नदीच्या बचावाच्या मोहिमेसाठी ते काम करत होते.\nअनिल दवे यांच्याकडे पर्यावरण, वन आणि हवामान बदल या खात्यांचा स्वतंत्र प्रभार होता.विविध समित्यांचे सदस्य असलेले अनिल दवे २००९ पासून राज्यसभेचे सदस्य होते.\nअनिल माधव दवे दिल्लीतील राजकीय वर्तुळात त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी परिचित होते. दिवसातून दोन वेळा योगसाधना हा त्यांच्या दैनंदिनीचा भाग होता.\nत्याचबरोबर अनिल दवे हे शिवभक्त म्हणूनही परिचित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर त्यांनी 'शिवाजी वा सूरज' पुस्तक लिहिले होते. त्याचबरोबर ते हिंदी आणि इंग्रजीतून शिवाजी महाराजांच्या कर्तृत्त्वावर व्याख्यानही द्यायचे. शिवाजी महाराजांचे कार्य हा त्यांच्या अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता.\n'जिओ'मुळे अंबानी फोर्ब्जच्या 'ग्लोबल गेम चेंजर्स' यादीत\nरिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे फोर्ब्जच्या 'ग्लोबल गेम चेंजर्स' यादीत समावेश झाला आहे.\nरिलायन्सने वर्षभरापुर्वी सादर केलेल्या 'जिओ'मुळे भारतात कोट्यावधी लोकांना इंटरनेटचा वापर करता येणे शक्य झाले. सहा महिन्यात जिओने १० कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला आहे. अंबानींच्या या प्रयत्नामुळे त्यांचा 'ग्लोबल गेम चेंजर्स'च्या यादीत समावेश झाला आहे.\nफोर्ब्जच्या यादीत सौदी अरबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, 'डायसन' कंपनीचे संस्थापक जेम्स डायसन, आफ्रिकेतील रिटेल उद्योजक क्रिस्टो वीजे आणि अमेरिकी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन ब्लॅक रॉकचे संस्थापक लॅरी फिंक यांचा देखील समावेश आहे.\n'मेक इन इंडिया'द्वारे उभारणार दहा स्वदेशी अणुभट्ट्या\nसंपूर्ण स्वदेशी बनावटीच्या दहा अणुभट्ट्या उभारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. या निर्मितीसाठीचा कालावधी किंवा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. प्रत्येकी ७०० मेगावॉटप्रमाणे एकंदर सात हजार मेगावॉट आण्विक वीजनिर्मितीची या अणुभट्ट्यांची क्षमता असेल.\n'प्रेशराइज्ड हेवी वॉटर' तंत्रज्ञानच या संभाव्य अणुभट्ट्यांसाठी वापरले जाणार आहे. यामुळे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे अणुभट्ट्या निर्मितीच्या भारतीय कौशल्यास, तसेच निर्मिती क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे.\nयामुळे देशी उद्योगांना ७०००० कोटी रुपयांचा व्यवसाय उपलब्ध होणार आहे. यातून सुमारे ३३४०० रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे. 'स्वच्छ व प्रदूषणविरहित ऊर्जानिर्मिती' आणि \"मेक इन इंडिया' या दोन उद्दिष्टांची यामुळे पूर्तता होणार आहे.\nभारतात आयफोनच्या निर्मितीला सुरवात\nअॅपलने भारतात आयफोनचे प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन सुरु केले असून लवकरच कंपनी देशातील ग्राहकांसाठी ही उत्पादने सादर करणार आहे, असे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नल या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे.\nमहिन्याच्या सुरुवातीला आयफोनचे सर्वात स्वस्त मॉडेल असणाऱ्या 'द एसई'ची चाचणी घेण्यात आली. तैवानच्या विस्ट्रन कॉर्पने आपल्या बंगळूर येथील जुळणी प्रकल्पात ही चाचणी घेतली आहे. विस्ट्रन कंपनी बंगळुरु येथील पीन्या या औद्योगिक क्षेत्रात स्थापन होणाऱ्या जुळणी प्रकल्पाचे व्यवस्थापन करणार आहे.\nया प्रकल्पातील उत्पादने आठवडाभरात भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होतील. परंतू कंपनीने याविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. भारतीय बाजारपेठेत या मॉडेलची नेमकी किंमत काय असेल हे स्पष्ट झालेले नाही. चीनमधील व्यवसाय मंदावल्यानंतर अॅपल आता भारतात आपला विस्तार वाढवू पाहत आहे.\nकंपनीने भारतात प्रकल्प स्थापन करण्यासाठी सरकारकडे करसवलतींची मागणी केली आहे. अॅपलने उत्पादन आणि दुरुस्ती प्रकल्प, स्मार्टफोन्समधील सुट्या भागांवर १५ वर्षांच्या कालावधीसाठी विविध शुल्कातून सूट देण्याची मागणी केली होती. याअंतर्गत आयात व उत्पादन शुल्कात विशेष सवलत देण्याची मागणी करण्यात आली आहे.\n'नोकिया ३३१०' मिळणार ३३१० रुपयांत\nभारतीयांना नव्या स्वरुपातील 'नोकिया ३३१०' साठी आता आणखी वाट पाहण्याची गरज नाही. देशातील प्रमुख मोबाईल स्टोअर्समध्ये येत्या 18 मेपासून हा फोन उपलब्ध असेल. कंपनीतर्फे या फोनची ३३१० रुपयेएवढी किंमत निश्चित करण्यात आली आहे.नोकियाने काही महिन्यांपूर्वी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकिया ३३१० नव्या रुपात सादर करण्याची घोषणा केली होती.\nअपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात चीन, भारताची घोडदौड\nअपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. ब्रिटनमधील 'अर्न्स्ट अँड यंग' संस्थेच्या मानांकनातून हे मंगळवारी स्पष्ट झाले.\n'अर्न्स्ट अँड यंग'च्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील बाजारपेठांच्या मानांकनात पहिल्या ४० देशांमध्ये चीन अव्वल स्थानी असून, भारत दुसऱ्या स्थानी आहे. गेल्या वर्षी या मानांकनात अमेरिका प्रथम क्रमांकावर होता. आता तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऊर्जा धोरणात केलेल्या बदलांमुळे ही घसरण झाली आहे. ट्रम्प प्रशासनाने याआधीची तापमान बदलाबाबतची अनेक धोरणे रद्द करीत अमेरिकेतील कोळसा उद्योगाचे पुरुज्जीवन करणारे धोरण अवलंबले आहे.\nचीनने या वर्षी अपारंपरिक ऊर्जानिर्मितीसाठी २०२० पर्यंत ३६३ अब्ज अमेरिकी डॉलर खर्च करण्याची घोषणा केली आहे. भारत सरकारने २०२२ पर्यंत अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट १७५ गिगावॉट ठेवले आहे. 'अर्न्स्ट अँड यंग'च्या मानांकनात युरोपीय देशांमधील जर्मनी चौथा, फ्रान्स आठवा तर ब्रिटन दहावा आहे. ब्रिटन गेल्या वर्षी या मानांकनात चौदावा होता.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/chandrakant-patil-devendra-fadnavis-meets-sharad-pawar-at-delhi-263499.html", "date_download": "2018-08-20T00:03:06Z", "digest": "sha1:BLU2G4NYVQZMAE74QXXF57ITCIABGTR6", "length": 13588, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शेतकरी कर्जमाफी इम्पॅक्ट, सत्ताधारी विरोधकांच्या 'दारी' !", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nशेतकरी कर्जमाफी इम्पॅक्ट, सत्ताधारी विरोधकांच्या 'दारी' \nआज मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली. सरकारच्या भूमिकेत झालेला हा बदल शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरणार का हे आता पाहावं लागेल.\nकौस्तुभ फलटणकर, नवी दिल्ली\n23 जून : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारनं आता विरोधी पक्षांशीही चर्चा करायला सुरुवात केलीय. म्हणूनच आज मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली. सरकारच्या भूमिकेत झालेला हा बदल शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरणार का हे आता पाहावं लागेल.\nउत्तर प्रदेश, पंजाब आणि पाठोपाठ कर्नाटाकतल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर फडणवीस सरकारवही दबाव वाढलाय. त्यातच आश्वासन देऊनही शेतकऱ्यांना कर्जाची पहिली उचलं देणं सरकारला शक्य झालेलं नाहीय. त्यामुळे आता हा प्रश्न साधासोपा नाही याची जाणीव झालेल्या सरकारनं आता सर्वच पक्षांना विश्वासात घ्यायला सुरूवात केलीय. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली. यावेळी धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते.\nशेतकऱ्यांचा पहिला संप मुख्यमंत्र्यांनी भलत्या रात्री घाईघाईनं संपवून टाकला. पण ही घाई सरकारच्या अंगाशी आली. त्यानंतर एक समिती नेमून सरकारला शेतकऱ्यांशी चर्चा करावी लागली. पण कर्जमाफीचा तिढा काही अजून सुटलेला नाहीय.\nविरोधकांसोबतच सरकारचा मित्रपक्ष असलेली शिवसेनाच या मुद्द्यावर सरकारची अडवणूक करण्याची एकही संधी सोडत नाही. म्हणून राजकीय पक्ष विरोधात जाऊ नये, यासाठी सरकारनं विरोधकांशीही चर्चेचा मार्ग स्वीकारला. आता विरोधक आणि सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: cm devendra Fadanvissharad pawarकर्जमाफीदेवेंद्र फडणवीसमुख्यमंत्रीशरद पवार\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://traynews.com/mr/news/blockchain-news-09-05-2018/", "date_download": "2018-08-19T22:51:22Z", "digest": "sha1:6GRM5AKQSH5ORX2TJVU4C5LY3YDA3JND", "length": 10819, "nlines": 83, "source_domain": "traynews.com", "title": "Blockchain बातम्या 09.05.2018 - Blockchain बातम्या", "raw_content": "\nमे 9, 2018 प्रशासन\nब्लूमबर्ग गुप्त निर्देशांक सुरू\nब्लूमबर्ग, एकत्र दीर्घिका डिजिटल कॅपिटल मॅनेजमेंट LP सह, मायकेल Novogratz यांनी केली एक अग्रगण्य डिजिटल मालमत्ता व्यवस्थापन फर्म, आज ब्लूमबर्ग दीर्घिका क्रिप्टो निर्देशांक सुरू.\nनिर्देशांक सर्वात मोठी कामगिरी ट्रॅक तयार करण्यात आले आहे, cryptocurrency बाजार सर्वात द्रव भाग, जे cryptocurrency गुंतवणूकदारांसाठी पारदर्शक मापदांड तनणित उपलब्ध.\nमायकेल Novogratz, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि दीर्घिका डिजिटल कॅपिटल मॅनेजमेंट संस्थापक, म्हणाला,, \"ब्लूमबर्ग दीर्घिका क्रिप्टो निर्देशांक गुप्त बाजारात अभूतपूर्व पारदर्शकता आणते.”\nWinklevoss भाऊ क्रिप्टो ईटीएफ हो फाइल पेटंट\nWinklevoss भाऊ एक्स्चेंज ट्रेडेड उत्पादने ठरविणे करते की एक पेटंट गौरवण्यात आले आहे (ETPs) cryptocurrencies धारण.\nकंपनी cryptocurrencies धारण ETPs व्यवहार करू शकतो की एक प्रणाली वर्णन केलेल्या “अशा Bitcoins म्हणून.”\nETPs, एक्स्चेंज ट्रेडेड-निधी यांचा समावेश आहे (ईटीएफ), सुरक्षा एक प्रकार ज्या दर ते बद्ध इतर गुंतवणूक साधने साधित केलेली आहेत, उदा. cryptocurrencies.\nऑस्ट्रेलियन सरकार संशोधन फंड blockchain अर्धा एक दशलक्ष डॉलर्स वाटप\nऑस्ट्रेलियन सरकार ऑस्ट्रेलिया वाटप केले $700,000 त्याच्या डिजिटल परिवर्तन एजन्सी शासकीय सेवा आत blockchain अनुप्रयोग अन्वेषण करण्यासाठी.\nबजेट दस्तऐवज राज्यांमध्ये “सरकार प्रदान करेल $0.7 दशलक्ष 2018-19 डिजिटल परिवर्तन एजन्सी भागात तपास करण्यासाठी blockchain तंत्रज्ञान शासकीय सेवा सर्वाधिक मूल्य ऑफर शकते जेथे.”\nblockchain वापरून पुरावा संचयित करण्यासाठी चीन पोलिस फाइल पेटंट\nसार्वजनिक सुरक्षा चीन मंत्रालय अधिक सुरक्षितपणे पोलीस तपास दरम्यान गोळा पुरावा संचयित करण्यासाठी उद्देश blockchain प्रणाली विकसित केले आहे.\nमंत्रालयाच्या संशोधन हात अधिक पारदर्शक प्रदान आणि लुडबुड-पुरावा जमा प्रक्रिया करण्यासाठी बोली मध्ये ढग सादर वेळशिक्कामोर्तब आणि डेटा संचयित की एक blockchain आधारित प्रणाली साठी पेटंट दाखल.\nकोलोरॅडो रेकॉर्ड आणि सायबर सुरक्षा blockchain वापरण्यासाठी बिल पास\nकोलोरॅडो राज्यातील सर्वोच्च नियामक मंडळ सरकारी रेकॉर्ड संचयित आणि त्यांच्या सायबर सुरक्षा सुधारणा करण्यासाठी blockchain तंत्रज्ञान वापर होईल जे, एक बिल पास.\nबिल अनधिकृत प्रवेश किंवा इच्छित हालचाल घडवून आणण्यासाठी हाताचा उपयोग करणे गोपनीय रेकॉर्ड सुरक्षित करण्यासाठी blockchain एनक्रिप्शन तंत्र वापर सर्व कोलोरॅडो सरकारी कार्यालये आवश्यक.\nबिल blockchain आर्थिक आणि संबंधित अनेक उपाय देते असे सूचविते “समाजातील कनेक्शन” गोपनीयता एक उच्च डिग्री राखण्यासाठी करताना, इंटरनेट सादर व्यवहार सुरक्षीत आणि तपशील करून.\nblockchain तंत्रज्ञान विकसित कसे 2018\nजवळजवळ दहा वर्षांपूर्वी ...\nएक सशस्त्र हल्ला कॅनेडियन क्रिप्टो एक्सचेंज करण्यात आली\nटी वर सशस्त्र हल्ला ...\nBlockchain-कोचीमध्ये R3 वकील शैक्षणिक केंद्र निर्माण.\nमागील पोस्ट:Blockchain बातम्या 08.05.2018\nपुढील पोस्ट:Blockchain बातम्या 10.05.2018\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nजुलै 17, 2018 प्रशासन\nUnboxed नेटवर्क काय आहे\nवाचन सुरू ठेवा »\nजून 19, 2018 प्रशासन\nकाम विकिपीडिया प्रकाशन: करून विकेंद्रित इलेक्ट्रॉनिक आर्थिक प्रणाली\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार नाणे Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2015/04/blog-post_25.html", "date_download": "2018-08-19T22:53:45Z", "digest": "sha1:ZZ77NKPQBQRWAXIXT7PI4MXGLOYDN662", "length": 14589, "nlines": 109, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: माझ्या ब्लॉगला तीन वर्ष पूर्ण", "raw_content": "\nगुरुवार, ३० एप्रिल, २०१५\nमाझ्या ब्लॉगला तीन वर्ष पूर्ण\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nबरोबर तीन वर्षांपूर्वी दिनांक 29 एप्रिल 2012 पासून मी दर शनिवारी साप्ताहीक ब्लॉग लिहायला सुरूवात केली होती. 27 एप्रिल 2014 पर्यंत दोन वर्ष एकही शनिवार ब्लॉगशिवाय टळला नाही. म्हणजेच एकाही आठवड्याचा खंड पडू न देता आणि शनिवार सायंकाळ ही वेळही न टाळता नियमितपणे ब्लॉग लिहीत होतो. मात्र गेल्या वर्षापासून- एप्रिल 2014 पासून प्रत्येक महिण्याच्या 1 आणि 15 तारखेला ब्लॉग लिहीत आलो. प्रत्येक पंधरा दिवसाला एक ब्लॉग. या वर्षातही एकही खंड जाऊ दिला नाही. खूप लांबलचक लेख लिहिण्यापेक्षा विचारांची थोडक्यात व संपृक्‍त मांडणी करायची शिस्त स्वत:ला लावून घेतली आणि ती शिस्त आजपर्यंत पाळतोय.\nया सर्व छोटेखानी लेखांत साहित्यिक, सांस्कृतिक, भाषिक, कला, सामाजिक, धर्मकारण, राजकारण, शैक्षणिक, सुधारक, प्रबोधनात्मक, पर्यावरण, भाषा, बोलीभाषा, अहिराणी भाषा आदी विषय येत गेले. काही लेख देशात (वा विदेशात) त्या त्या वेळेला घडलेल्या घटनांवर ‍प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया वा भाष्य अशा स्वरूपाचे असलेत तरी असे लेख केवळ प्रा‍संगिक आहेत असे म्हणता येणार नाही. हे लेख केव्हाही वाचताना विशिष्ट संदर्भात कालाय ठरावेत असा दृष्टीकोन ठेऊन मी लिहीत गेलो. म्हणजे घटना विशिष्ट काळातली असली तरी तिचा परिप्रेक्ष आजच्या अन्य घटना- प्रसंगांकडे नक्कीच निर्देश करेल याचा विचार लिखाण होताना केला आहे. तीनही वर्षातील लेखांवरून नजर फिरवली तर त्यातल्या विषयांची विविधता लक्षात येईल. एखादा विषय पुन्हा चर्चेला आला तरी त्याचा आशय पूर्णपणे वेगळा असतो.\nया ब्लॉगचे आंतरजालावर स्वतंत्र संकेतस्थळ तर आहेच पण हेच ब्लॉग मी तात्काळ त्या त्या दिवशीच ग्लोबल मराठी या संकेतस्थळासह फेसबुकवरही टाकतोय. फेसबुकच्या भिंतीसोबतच जवळ जवळ पन्नास गटांवर हे लेख मी टाकत असतो. आता (नोव्हेंबर 2014 पासून) व्हॉटस् अॅपवरही ‘माय ब्लॉग्स्’ नावाचा ग्रुप सुरू केलाय. अनेक लोक ब्लॉग आवडला म्हणून परस्पर इतरांना फॉरवर्ड करत असतात. त्यामुळे आंतरजालावरील ब्लॉग साइट, ग्लोबल मराठी, फेसबुक आणि व्हॉटस् अॅप या सर्वांवर प्रत्येक लेख जवळपास तीन हजार वाचक वाचतात असा माझा अंदाज आहे. तरीही या ब्लॉगला प्रायोजक मिळविण्याच्या खटाटोपात मी अजूनही पडलो नाही. काहीतरी आतून सांगायचे असते. भारताच्या संविधानाने दिलेल्या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याला अनुसरून व्यक्‍त होणे आणि अप्रत्यक्षपणे झालेच तर प्रबोधन एवढ्याच ध्येयाने प्रेरित होऊन हे लिखाण मी करतोय. प्रपंचासाठी करावी लागणारी नोकरी सांभाळत, (नोकरीत सर्वात जास्त वेळ खर्च होतो.) माझे इतर लेखन आणि ब्लॉग लिहिणे यासाठी वेळ सांभाळणे खूप कठीण जाते. ब्लॉगमुळे माझ्या इतर लिखाणावरही विपरीत परिणाम होतो, हे ही लक्षात आलंय. पण ब्लॉग लिखाण सातत्यातून मला जो आनंद मिळतो त्याचे वर्णन मी इथे शब्दात मांडू शकत नाही.\nतीन वर्षातील या छोट्या लेखांची अचूक संख्याच सांगायची झाली तर ती 140 (एकशेचाळीस) इतकी झाली आहे. पैकी काही निखळ प्रासंगिक स्वरूपाचे लेख वगळून या ब्लॉगचे पुस्तक प्रकाशित व्हावे असे मला वाटते. बघूया. या पुढेही मी ब्लॉग लिहीत राहीन. दर महिण्याच्या एक आणि पंधरा तारखेला ब्लॉग देण्याचा दिवस कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न करीन. कला, साहित्य, भाषा, लोकसंस्कृती, लोकजीवन, वैचारिक ‍लेखन अशा स्वतंत्र लेखनाबरोबरच माझे इतरत्र प्रकाशित झालेले लेखनही ब्लॉग मधून देत राहील. माझ्या ब्लॉग लिखाणाला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जर आपण माझे याआधीचे इतर ब्लॉग वाचून त्यांच्या संदर्भातही काही सुचना केल्या वा प्रतिक्रिया दिल्या तर मला आनंद वाटेल. आधीचे ब्लॉग वाचण्यासाठी या ब्लॉगच्या शेवटी लिंक दिली आहे, त्या लिंकवर आतापर्यंतचे माझे सर्व 140 लेख वाचता येतील. आपल्या सर्वांच्या ‍अभिप्रायांमुळे, प्रतिक्रियांमुळे, टिपण्यांमुळे आणि विशेषत: आपल्या प्रेमामुळे मला लिखाण करण्याची ऊर्जा मिळत गेली, म्हणून ब्लॉगचे लेखन सातत्य मी आतापर्यंत तरी टिकवून आहे. यापुढेही सर्व वाचकांचे असेच प्रेम मिळत राहील अशी आशा बाळगतो. धन्यवाद.\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ५:१२ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला तीन वर्ष पूर्ण\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-monitor-market-while-taking-watermelon-production-5118?tid=124", "date_download": "2018-08-19T22:41:52Z", "digest": "sha1:VHWGMOM3KRHIENXXHGWWEDVZHWIN3YFN", "length": 14391, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Monitor the market while taking watermelon production | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nटरबूज उत्पादन घेताना बाजारपेठेचे निरीक्षण करावे\nटरबूज उत्पादन घेताना बाजारपेठेचे निरीक्षण करावे\nरविवार, 21 जानेवारी 2018\nवाशीम : टरबूज हे पीक शेतकऱ्यांना कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे अाहे. मात्र त्याची विक्री करताना वेळोवेळी बाजारपेठेचे निरीक्षण केले पाहिजे, असे मत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. अार. एल. काळे यांनी व्यक्त केले.\nवाशीम : टरबूज हे पीक शेतकऱ्यांना कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे अाहे. मात्र त्याची विक्री करताना वेळोवेळी बाजारपेठेचे निरीक्षण केले पाहिजे, असे मत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. अार. एल. काळे यांनी व्यक्त केले.\nकरडा कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करडा येथे टरबूज लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण घेण्यात अाले. या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. मार्गदर्शक म्हणून उद्यानविद्या विषय विशेषज्ञ निवृत्ती पाटील, संदीप पाटील उपस्थित होते.निवृत्ती पाटील यांनी टरबूज लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध तांत्रिक विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामध्ये जमिनीची निवड, विविध सुधारित टरबुजाचे वाण, ठिबक संचाचा वापर, विद्राव्य खतांचा वापर, लागवड पद्धतीत प्रो स्ट्रे पद्धतीने टरबुजाची रोपे तयार करून पुनर्लागवड करणे, मल्चिंग पेपरचा वापर करून तण नियंत्रण व पाण्याची बचत करणे, रोग कीड नियंत्रणासाठी चिकट सापळे कामगंध सापळ्यांचा वापर, रासायनिक व सेंद्रिय खतांचा समतोल वापर करून जमिनीचे आरोग्य सुधारणे व विक्री पद्धतीत स्वतः सहभाग घेऊन शेतकरी जास्त नफा मिळवू शकतो, असे सांगितले.\nसंदीप पाटील यांनी टरबुजाचे वाण, बुरशीनाशके, संजीवके, कीटकनाशके यांचा कार्यक्षम वापर, रोग-किडीचे नियंत्रण व उपाय, तसेच येणाऱ्या हंगामातील विविध रोग व किडीविषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर थोरात यांनी केले, तर आभार भुजंगराव देशमुख यांनी मानले.\nवाशीम उत्पन्न संदीप पाटील खत fertiliser तण weed\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा जोर वाढणार\nपुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे.\nपुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून युरियाची खरेदी मंदावली\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ; ३८५...\nतिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी आणि महापूरांमुळे आत्त\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती\nकोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही आहे ओळख\nऔरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nनगरमध्ये मुगाचे क्षेत्र वाढतेय; पण...नगर ः जिल्ह्यात खरिपात मुगाचे क्षेत्र...\nखरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...\nअतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...\nसोलापूरातील अवघ्या ५० हजार शेतकऱ्यांना...सोलापूर : कर्जमाफीची प्रक्रिया गेल्या काही...\nडाळिंबाचा प्रतिकिलो दर २० ते २२ रुपयांवरसोलापूर ः राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nडाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...\nकेरळला २० कोटींची मदत ः मुख्यमंत्री...मुंबई : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या...\nदूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना...सोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-gril-trying-suicide-local-railway-55347", "date_download": "2018-08-19T23:00:51Z", "digest": "sha1:6WM4VOKXSE3ESVKTCGKIELBRSI7TZZED", "length": 11076, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news gril trying to suicide local railway लोकल अंगावरुन जाऊनही बचावली तरूणी | eSakal", "raw_content": "\nलोकल अंगावरुन जाऊनही बचावली तरूणी\nसोमवार, 26 जून 2017\nअंधेरी रेलवे स्टेशनमधे आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबई- लोकल अपघातात अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागतात किंवा गंभीर जखमी होतात. मात्र, गेल्या शनिवारी अंधेरी रेलवे स्टेशनमधे एका 22 वर्षीय तरूणीने स्टेशनमध्ये येणाऱ्या लोकलसमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने ती बचावली असून, किरकोळ जखमी झाली आहे.\nअंधेरी रेलवे स्टेशनमधे आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबई- लोकल अपघातात अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागतात किंवा गंभीर जखमी होतात. मात्र, गेल्या शनिवारी अंधेरी रेलवे स्टेशनमधे एका 22 वर्षीय तरूणीने स्टेशनमध्ये येणाऱ्या लोकलसमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने ती बचावली असून, किरकोळ जखमी झाली आहे.\nतणावाखाली असणाऱ्या या तरुणीने अगोदर मोबाईलवरून मित्राशी सवांद साधला होता. संवाद झाल्यानंतर तिने येणाऱ्या लोकलसमोर स्वतःहाला झोकून दिले. तरूणींने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे दिसताच स्टेशनमध्ये आलेल्या लोकलच्या मोटरमनने लोकलचा वेग आणखी कमी करून ती थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तरूणीच्या शरीरावरून लोकलचे तीन डबे गेले होते.\nलोकल थांबल्यानंतर रेल्वे पोलिस, प्रवाशांच्या मदतीने तिला बाहेर काढून जवळच्या रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. तिच्या पाठीला, हाताला आणी पोटाला किरकोळ मार लागला आहे. याबाबत रेल्वे पोलिस पुढील तपास करत आहे.\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल...\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी नागपूर : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी...\nमायणी - धोंडेवाडी (ता. खटाव) येथील रणरागिणींनी दारूविक्रेत्यांविरुद्ध दंड थोपटत पोलिसांच्या सहकार्याने गावातील दारूचा अड्डा उद्‌ध्वस्त केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-weather-forrecasting-pune-maharashtra-1570", "date_download": "2018-08-19T23:05:43Z", "digest": "sha1:H25T4WWDID6YNMGOK2R65Z73OEPM65ZS", "length": 15398, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, weather, forrecasting, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतुरळक ठिकाणी हलका पावसाची शक्यता\nतुरळक ठिकाणी हलका पावसाची शक्यता\nशनिवार, 30 सप्टेंबर 2017\nमंगळवार (ता. ३) पर्यंत कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nपुणे ः राज्यातील काही भागात हवेचा दाब कमी जास्त होत आहे. त्यामुळे कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर कोकण, गोव्यात गोव्यात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडल्याची नोंद शुक्रवारी (ता. २९) झाली.\nकोकणातील बहुतांशी ठिकाणी शुक्रवारी (ता. २९) ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी सकाळपासून ऊन पडले होते. त्यामुळे कोकणात सकाळपासून उकाडा वाढला होता. मध्य महाराष्ट्रातील पुणे शहराच्या परिसरात हलका पाऊस पडला. तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत कडक ऊन पडले होते.\nत्यामुळे हवामानात सकाळपासून उकाडा वाढून कमाल तापमानात वाढ झाली होती. जळगावमध्ये कमाल तापमानाची ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मराठवाडा व विदर्भातही कडक ऊन पडल्याने चांगलाच उकाडा तयार झाला होता. परिणामी, कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली होती.\nयेत्या मंगळवार (ता. ३) पर्यंत कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज (ता. ३०) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.\nशुक्रवारी (ता. २९) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊसः मिलिमीटरमध्ये\nकोकण ः कणकवली १४०, पेडणे, सांगे १००, देवगड ८०, केपे, राजापूर ७०, कानकोण, मालवण, उल्हासनगर ४०, महाड, पोलादपूर, संगमेश्वर देवरूख, सांवतवाडी,\nवैभववाडी ३०, अंबरनाथ, चिपळूण, गुहागर, खेड, कुडाळ २०.\nमध्य महाराष्ट्र ः पन्हाळा, शिरोळ ६०, आजरा, मिरज, पळस, सागंली ५०, चंदगड, हातकणंगले, कडेगाव, कराड ४०, कागल, कोल्हापूर, शाहूवाडी,\nवाई ३०, अक्कलकोट, खंडाळा, बावडा, पौड, मुळशी, राधानगरी, वाळवा, इस्लामपूर २०.\nविदर्भ ः गोंदिया, मूल, मूलचेरा ३०, आरमोरी, ब्रह्मपुरी, कोरची २०, अहिरी, अर्जुनीमोरगाव, चार्मोर्शी, धानोरा, गडचिरोली, सडकअर्जुनी, सिंरोचा १०.\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी\n२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे सरासरी वार्षिक\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची...\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी\nब्रॉयलर्सचा बाजार श्रावणातही किफायती, तेजी टिकणार\nसंतुलित पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात श्रावण महिन्यातही ब्रॉयलर\nवायदे बाजारातून शेतमाल विक्री व्यवस्था बळकटीचे...\nउत्पादन शेतकऱ्यांच्या हाती असले तरी विक्री आणि तत्पश्चात विपणन व्यवस्थेमुळे तो अनेकवेळा प\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे...२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे...\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...\nखरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...\nडाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...\nअतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nचंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...\nकेरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...\nकधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...\nमराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...\nग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/zp-school-nutrician-food-rice-worms-130831", "date_download": "2018-08-19T23:12:01Z", "digest": "sha1:OSXTS24M56SYEG4TRRW4SM5OCWQJJW7B", "length": 10616, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "ZP School Nutrician Food rice worms मंचरला पोषण आहारातील तांदळात आढळले सोनकिडे | eSakal", "raw_content": "\nमंचरला पोषण आहारातील तांदळात आढळले सोनकिडे\nसोमवार, 16 जुलै 2018\nमंचर - येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकमध्ये पोषण आहारासाठी दिलेल्या तांदळात सोनकिडे आढळले. शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. १४) अचानक भेट देऊन पोषण आहाराची पाहणी केली होती.\nमंचर - येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकमध्ये पोषण आहारासाठी दिलेल्या तांदळात सोनकिडे आढळले. शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. १४) अचानक भेट देऊन पोषण आहाराची पाहणी केली होती.\nराज्य सरकारकडून दोन दिवसांपूर्वीच तांदूळ व इतर कडधान्याची पोती शाळेत आली आहेत. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले, प्रवीण मोरडे, युवराज बाणखेले, मंगेश बाणखेले, जगदीश घिसे, सुरेश निघोट यांनी तांदूळ व कडधान्याची पाहणी केली. सोनकिडे पाहिल्यानंतर त्यांनी तांदळाचा वापर भातासाठी करू नका, अशी सूचना आहार तयार करणाऱ्या बचत गटातील महिलांना दिल्या. ठेकेदाराकडे तांदळाची पोती परत केली जातील, असे वसंतराव बाणखेले यांनी सांगितले.\nदरम्यान, असाच निकृष्ट प्रतीचा तांदूळ अन्य शाळांत आल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे.\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nमायणी - धोंडेवाडी (ता. खटाव) येथील रणरागिणींनी दारूविक्रेत्यांविरुद्ध दंड थोपटत पोलिसांच्या सहकार्याने गावातील दारूचा अड्डा उद्‌ध्वस्त केला....\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-women-set-target-of-241-runs-against-south-africa-women/", "date_download": "2018-08-19T23:04:30Z", "digest": "sha1:AN6BLPXZM725XTEYE6TBYLNMCFJ57S3Y", "length": 8385, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय महिलांचे दक्षिण आफ्रिकेसमोर २४१ धावांचे आव्हान -", "raw_content": "\nभारतीय महिलांचे दक्षिण आफ्रिकेसमोर २४१ धावांचे आव्हान\nभारतीय महिलांचे दक्षिण आफ्रिकेसमोर २४१ धावांचे आव्हान\nभारतीय महिलांनी आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर २४१ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून दीप्ती शर्मा आणि वेदा कृष्णमूर्थीने शानदार अर्धशतकी खेळी केली आहे.\nआज भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारताची सुरुवात खराब झाली. मागील दोन सामन्यात अर्धशतक आणि शतक करणारी सलामीवीर फलंदाज स्म्रिती मानधना आज शून्य धावेवरच बाद झाली. तिला शबनीम इस्माइलने लॉरा वोलवार्डकडे झेल देण्यास भाग पाडले.\nत्यानंतर काही वेळातच कर्णधार मिताली राजही(४) बाद झाली. तिला क्लो ट्रायऑनने बाद केले. त्यानंतर मात्र सलामीला आलेल्या दीप्तीने आणि हरमनप्रीत कौरने(२५) डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र हरमनप्रीतला दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन व्हॅन निएकर्कने बाद केले. दीप्ती आणि हरमनप्रीतने मिळून तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी रचली.\nहरमनप्रीत बाद झाली तेव्हा भारताची अवस्था ३ बाद ५७ धावा अशी झाली होती. यानंतर मात्र दीप्तीने आणि वेदाने डाव सांभाळत ८३ धावांची भक्कम भागीदारी केली. दिप्तीने ८ चौकारांच्या साहाय्याने ११२ चेंडूत ७९ धावा केल्या. तसेच वेदाने ६४ चेंडूत ५६ धावांची खेळी केली.\nबाकी फलंदाजांमध्ये मोना मेश्राम(११),सुषमा वर्मा(१७),पूजा वस्त्रकार(१), शिखा पांडे(३१*), एकता बिश्त(१) आणि पूनम यादव(२) यांनी धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून शबनीम इस्माइल(४/३०), क्लो ट्रायऑन(२/४८),रायसिब टोझखे(१/३९),डेन व्हॅन निएकर्क(१/२८) आणि आयबॉन्ग खाका(१/४७) यांनी विकेट्स घेऊन भारताला ५० षटकात सर्वबाद २४० धावांवर रोखले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर पूनम यादव धावबाद झाली.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aidssupport.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2018-08-20T00:02:08Z", "digest": "sha1:VCYBMRK57RCZ6F7RSX7U6WE3JJGDMZLK", "length": 7665, "nlines": 87, "source_domain": "aidssupport.aarogya.com", "title": "एचआयव्हीचे प्रमाण घटले! - एड्स मदत गट - मराठी", "raw_content": "\nएच. आय. व्ही. म्हणजे काय\nएच.आय.व्ही बद्दल काही तथ्य\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nमुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी एचआयव्हीचे प्रमाण घटले\nप्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, समुपदेशन, एचआयव्हीबद्दल जनजागृती करण्यासाठी स्थानिक पातळीपासून केलेला प्रयत्न, यांच्या एकत्रित परिणामामुळे पाच वर्षांच्या तुलनेमध्ये एचआयव्हीसह जगणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. 2007 मध्ये 10.65 टक्के रुग्णांची एचआयव्हीसह जगणाऱ्यांमध्ये नोंद करण्यात आली होती, तर 2011 मध्ये हेच प्रमाण 5.84 टक्के एवढे कमी झाले आहे.\nमुंबई जिल्हे एड्‌स नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, या पाच वर्षांच्या तुलनेमध्ये सातत्याने घटणारे हे प्रमाण निश्‍चितच सकारात्मक लक्षण आहे. सन 2007 मध्ये गर्भवती महिलांमध्ये 0.91 टक्के महिलांना एचआयव्हीची लागण झाली होती, तर सन 2011 मध्ये हे प्रमाण 0.40 टक्के एवढे घटले आहे. रक्तदान करताना एचआयव्हीबद्दलच्या करण्यात येणाऱ्या तपासण्यांमध्येही लागण झालेल्यांचे प्रमाण 0.12 टक्के एवढे खाली आले आहे.\nगेल्या दहा महिन्यांमध्ये एचआयव्हीबद्दल जागृती पसरवण्यासाठी 43 विविध योजना राबवण्यात आल्या. त्यातून 1 लाख 81 हजार 300 व्यक्तींना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. सन 2007 मध्ये एचआयव्हीसह जगणाऱ्या 5420 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र नव्या सर्वेक्षणानुसार सन 2011 मध्ये 595 रुग्णांपैकी केवळ पंधरा जणांचा मृत्यू हा एचआयव्हीमुळे झालेला आहे. मुंबई जिल्हे एड्‌स नियंत्रण संस्थेच्या अहवालानुसार मुंबईमध्ये रुग्णांची संख्या सन 2007 मध्ये 10.65 टक्के इतकी होती, तर सन 2011 मध्ये हेच प्रमाण 5.84 टक्‍क्‍यांनी घटले आहे. गरोदर महिलांमध्ये एचआयव्हीचे लागण होण्याचे प्रमाणही घटते आहे, ट्रक ड्रायव्हर, स्थलांतर करणारे लोक, समलिंगी व्यक्ती या एचआयव्हीमध्ये सर्वाधिक बाधित ठरणाऱ्या प्रत्येक घटकांस एचआयव्हीची लागण होण्याची कारणे व त्यावरील तातडीने सुरू करायचे उपचार यांचा एकत्रित परिणामामुळे हे प्रमाण घटले आहे.\nसामाजिक सुरक्षा योजनांचा एचआयव्हीच्या रुग्णांवर त्रोटक उपचार\nएचआयव्ही बाधित रुग्णांनी आत्मविश्वासाने जगावे : वळीव\n‘संवाद’ने बदलली १.२५ लाख आयुष्ये\nखासगी लॅबमधील HIV चाचणीचीही माहिती मिळणार\nरेड रिबन एक्स्प्रेस २३ पासून पुण्यात\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-tennis/sania-mirza-eyeing-2020-tokyo-134178", "date_download": "2018-08-19T23:16:57Z", "digest": "sha1:AZVNZL32L3HAUQY6W2T5UPWWCD2XUBSE", "length": 13708, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "sania mirza eyeing on 2020 tokyo \"ममा' बनल्यावर सानियाचे लक्ष्य- टोकियो 2020! | eSakal", "raw_content": "\n\"ममा' बनल्यावर सानियाचे लक्ष्य- टोकियो 2020\nरविवार, 29 जुलै 2018\nभारताची दुहेरीतील अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा लवकर \"ममा' बनणार आहे. तिने टोकियोला 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीने पुनरागमन करून \"सुपरमॉम' बनण्याचे तिचे लक्ष्य आहे.\nहैदराबाद - भारताची दुहेरीतील अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा लवकर \"ममा' बनणार आहे. तिने टोकियोला 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीने पुनरागमन करून \"सुपरमॉम' बनण्याचे तिचे लक्ष्य आहे.\nएका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत 31 वर्षीय सानिया म्हणाली, की पुनरागमन करताना क्रमवारीच्या नियमांचा पर्याय माझ्यासमोर असेल. काही स्पर्धांत मी पूर्वीच्या क्रमांकानुसार खेळू शकेन. पूर्वी मी असे केले आहे. आपण अजून 2018 मध्ये आहोत. आणखी बराच काळ बाकी आहे.\nकारकिर्दीत दुहेरीत सहा ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविलेल्या सानियाने किम क्‍लायस्टर्स आणि सेरेना विल्यम्स यांचा प्रेरणास्थान म्हणून उल्लेख केला. \"टूर'वर किमान 20 \"सुपरमॉम' खेळत आहेत. सेरेना आपली सर्वांत महान टेनिसपटू आहे, पण तिलासुद्धा पुनरागमन सोपे गेले नाही. एक-दीड वर्षे खेळापासून दूर राहिल्यानंतर पुन्हा आधीच्याच दर्जाचा खेळ करणे सोपे नसते, असे सानिया म्हणाली.\nसानियाने आई-वडिलांचा आवर्जून उल्लेख केला. ती म्हणाली, \"\"मी नेहमीच्या स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगत आले आहे. मी पारंपरिक स्त्रीसारखे जगले नाही. जेव्हा फार कुणी टेनिस खेळण्याचे, विंबल्डन जिंकण्याचे स्वप्न पाहत नव्हते तेव्हा हैदराबादमध्ये मी खेळू लागले. ज्याच्यावर प्रेम होते त्याच्याशी मी लग्न केले. लग्नानंतर आठ वर्षांनी मी आई बनण्याचे ठरविले. पालकांनी माझ्या निर्णयांना नेहमीच पाठिंबा दिला.''\nमाझे अपत्य आत्मविश्‍वासाने भारलेले, स्वयंपूर्ण आणि स्वतंत्र असायला हवे. अपत्यास माझे सर्वोच्च प्राधान्य राहील, पण म्हणून दिवसातील प्रत्येक मिनिट मी त्याच्याबरोबरच राहायला हवे असे नाही. मी आणि पती शोएब मलिक दोघे क्रीडापटू आहोत. त्यामुळे येणाऱ्या दडपणाची आम्हाला कल्पना आहे. काही वेळा आम्ही दोघे सामने खेळत असतो. एखादा दिवस त्याला चांगला जातो, तर मला वाईट. अशा वेळी मी त्याच्या कामगिरीविषयी आनंदी असले पाहिजे, पण स्वतःबद्दल मी फार वाईट वाटून घेता कामा नये. खेळाने आम्हाला विजय-पराभवाला सामोरे जाण्यास आणि सावरून उसळी घेण्यास शिकविले आहे.\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nटाकाऊ पुट्टा आणि सिरींज वापरुन तेरा वर्षीय निनादने तयार केले जेसीबी\nवैभववाडी : सतत काहीतरी नवनिर्मीतीच्या प्रयत्नात असलेल्या एडगाव येथील निनाद विनोद रावराणे या बालकाने आता हुबेहुब जेसीबी तयार केला आहे. फक्त...\nमत्स्य महाविद्यालय संलग्नतेसाठी उच्च न्यायालयात याचिका\nरत्नागिरी - येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याचा सरकारचा अध्यादेश रद्द करावा आणि महाविद्यालय नागपूरच्या पशुविज्ञान...\nनदी जोडण्यापेक्षा प्रत्येक माणूस नदीला जोडण्याची गरज - राजेंद्र सिंह\nतळेरे - नदी जोडण्यापेक्षा प्रत्येक माणूस नदीला जोडला गेला पाहिजे, तरच पाण्याचा प्रश्न सुटेल. पडणारे पाणी साठवले पाहिजे, साठवलेले पाणी जिरवले पाहिजे...\n#WorldPhotographyDay वाईल्ड आणि फाईन आर्टस् छायाचित्रकार शिक्षक : समीर मनियार\nअक्कलकोट : अक्कलकोट शहरातील काशीराया काका पाटील विद्यालयात गणित विषयाचे गेल्या २२ वर्ष्यापासून धडे देत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-maratha-reservation-issue-band-9-augest-132623", "date_download": "2018-08-19T23:15:42Z", "digest": "sha1:XXGAKECAETND3SYJRKQ73YKJRXYAL4H7", "length": 14674, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Maratha reservation issue Band on 9 Augest मराठा आरक्षणप्रश्नी क्रांतिदिनी कोल्हापूर बंदची हाक | eSakal", "raw_content": "\nमराठा आरक्षणप्रश्नी क्रांतिदिनी कोल्हापूर बंदची हाक\nरविवार, 22 जुलै 2018\nकोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती संघटनेच्यावतीने 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी सरकारविरोधात ठोक मोर्चा काढला जाणार आहे. या दिवशी कोल्हापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे.\nकोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती संघटनेच्यावतीने 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी सरकारविरोधात ठोक मोर्चा काढला जाणार आहे. या दिवशी कोल्हापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाप्रमुख परेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nतत्पूर्वी 31 जुलैला बंदच्या जागृतीसाठी ताराराणी चौक येथून मोटर सायकल रॅली काढून अंबाबाई देवीला साकडे घालण्यात येईल. तसेच ठोक मोर्चामध्ये सहभागी न होणाऱ्या सत्तेतील आमदारांना यावेळी श्रद्धांजली वाहणार असल्याचे भोसले यांनी सांगितले\nआरक्षणासह आपल्या विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने 58 मूक मोर्चे काढले मात्र शासनाने यावर अजूनही कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही.त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचा दुसरा भाग म्हणून यापुढील काळात ठोक मोर्चे काढण्यात येणार आहेत. आता संयमाने काही मिळणार नाही अशी मानसिकता मराठा समाजाची झाल्याने मराठा क्रांती संघटनेच्यावतीने 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी कोल्हापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे.\nया दिवशी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठोक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यात येणार आहे. दसरा चौकातून सकाळी 11 वाजता मोर्चाची सुरुवात होईल. या दिवशी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. आपले व्यवहार बंद ठेवून मोर्चात सहभागी होण्या संदर्भात व्यापारी संघटना वाहतूकदार संघटना तसेच शाळा महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे.\nआरक्षणाच्या मागणीसाठी यापुढील काळात आक्रमक स्वरूपाचे आंदोलन करणार आहे. प्रसंगी मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्यांची तोडफोड केली जाईल, असा इशाराही परेश भोसले यांनी दिला.\nयावेळी मराठा क्रांती संघटनेचे मोहन मालवणकर, नितीन लायकर, राहुल इंगवले,चंद्रकांत पाटील, सुनिता पाटील, निरंजन पाटील, राजू सावंत, सुधा सरनाईक, सुवर्णा मिठारी, अनिता जाधव आदी उपस्थित होते.\nमहामंडळाकडे फक्त 11 मराठा लाभार्थी\nअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास चारशे कोटी रुपयांची तरतूद केल्याचा दावा राज्य शासन करत आहे मात्र हे पैसे अद्याप महामंडळाकडे आलेले नाहीत.गेल्या वर्षी महामंडळासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली होती.राज्यातून दहा हजार युवकांनी अर्ज दाखल केले होते त्यातील 115 जणांच्या कर्ज मंजुरी देण्यात आली.यामध्ये मराठा समाजातील फक्त 11 जणांचा समावेश असल्याचे माहिती अधिकारातून उघड होत असल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कांदेकर यांनी सांगितले.\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nपोलिस ठाण्यांमध्ये आता जादा कृती पथके\nपिंपरी - एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक अल्पवेळेत पोचावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये जादा कृती पथके तयार करण्याचे आदेश...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agrowon-special-article-inflation-consumers-psychology-part-1-4989?tid=120", "date_download": "2018-08-19T22:58:06Z", "digest": "sha1:DOBEO4CPHGNOBTZVC75H5SLR3S62TMNC", "length": 20499, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, special article inflation & consumers psychology part 1 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहागाई आणि ग्राहकांची मानसिकता\nमहागाई आणि ग्राहकांची मानसिकता\nबुधवार, 17 जानेवारी 2018\nविविध कुटुंबांच्या खर्चाचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की, शेतमालाचा खर्च हा एकूण मासिक खर्चाच्या केवळ ५.२ टक्के आहे. हेच प्रमाण उत्पन्नाच्या तुलनेत अजूनही नगण्य आहे. मग शेतमालाचे, भाजीपाल्याचे भाव थोडे वाढले की स्वयंपाकाचे अर्थकारण कोलमडले, अशी ओरड का होते, हेच कळत नाही\nअन्नधान्याचे दूध-फळे/भाजीपाल्याचे भाव थोडे वाढले की शहरामध्ये महागाई वाढल्याची ओरड सुरू होते. शहरी मध्यमवर्गीयांची ही मानसिकता बदलण्याचे फार मोठे आव्हान आहे. महागाईविरुद्ध ओरड करायची असेल तर ती पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आदींबद्दल करा, पण कोणीही शेतमालाच्या किमती वाढल्यावर विरोध करू नये. राजकीय पक्ष, सामाजिक संस्था शेतमालाला रास्त भाव मिळावा म्हणून मागणी करतात, तर शहरामध्ये जीवनावश्‍यक वस्तू भाववाढीविरुद्ध मोर्चे काढतात, अशी दुटप्पी भूमिका चालणार नाही.\nमहागाईची परिभाषा आहे तरी काय\nगेल्या काही वर्षांत इतर वस्तूंचे भाव कितीतरी पटीने वाढले आहेत. शहरी लोकांच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे, चंगळखोर संस्कृतीमुळे महिन्याचा खर्च तिप्पट झाला आहे. या पडद्याआडच्या अदृश्‍य महागाईकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जाते, पण मेथीची जुडी पाच रुपयांनी वाढली की महागाई झोंबते शहरी मध्यमवर्गीयांच्या मासिक खर्चाच्या विविध वस्तूंचे वर्गीकरण करता येईल.\nअ) इतर खर्च ः लाईट बिल, गॅस, पेट्रोल, औषधे, मॉल/पिक्‍चर्स, सोसायटी मेंटेनन्स/ घरभाडे, मोबाईल बिल, स्कूटर-कार सर्व्हिसिंग, एलआयसी/घरकर्ज हप्ता, कामवालीचा पगार, हॉटेलिंग, टी.व्ही. केबल, शिक्षण फीस, वीकेंड सहली, प्रासंगिक खर्च/भेटवस्तू, डॉक्‍टर, कपडालत्ता, चैनीच्या वस्तू खरेदी आदी.\nब) किराणा ः पॅक, एमआरपीसहित ः टूथपेस्ट, चहा, शॅम्पू, साबण, मीठ, सौंदर्य प्रसाधने, बेकरी पदार्थ, मॅगी, मसाले, सूप, शीतपेय, आइस्क्रीम, तेल, तिखट/गोड पदार्थ वगैरे.\nक) शेतमाल ः पॅकिंग व एमआरपी किंमत नसलेले ः फळे, भाज्या, साखर, गहू, तांदूळ, डाळी, ज्वारी, दूध आदी.\nविविध कुटुंबांच्या खर्चाचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की, शेतमालाचा खर्च, वर्गवारी (क) हा एकूण मासिक खर्चाच्या केवळ ५.२ टक्के आहे. हेच प्रमाण उत्पन्नाच्या तुलनेत अजूनही नगण्य आहे. मग शेतमालाचे, भाजीपाल्याचे भाव थोडे वाढले की स्वयंपाकाचे अर्थकारण कोलमडले, आम्ही कसे जगायचे, सामान्यांचे कंबरडे मोडले, महागाई गगनाला भिडली, भाज्यांनी रडवले रे, अशी ओरड का होते, हेच कळत नाही शहरातील मध्यमवर्गीय हे ग्रामीण भागात राबणाऱ्या शेतकरी, शेतमजुराच्या तुलनेमध्ये अतिश्रीमंत आहेत.\nशेतीच्या निविष्ठा, उदा. रासायनिक खते, पंप, अवजारे, बी-बियाणे, वीज, पाणी, यंत्रसामग्री, मजूर, वाहतूक, चारा यांच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यावेळी कोणी महागाई वाढली म्हणत नाही, मोर्चे काढत नाही.\nकेंद्र शासनाने जाहीर केलेल्या शेतमालाच्या किमान आधारभूत किमती तक्ता क्रमांक १ मध्ये दिल्या आहेत.\n२०१२-१३ (रु. / क्विंटल)\n२०१६-१७ (रु. / क्विंटल)\n५ वर्षातील वाढ (टक्के)\nधान (प्रत-सर्वसाधारण) १२५० १४७० १७.६\nज्वारी १५०० १६२५ ८.३\nबाजरी ११७५ १३३० १३.२\nतूर ३८५० ५०५० ३१.२\nकापूस (मध्यम धागा) ३६०० ३८६० ७.२\nसोयाबीन (पिवळा) २२४० २७७५ २३.९\nगहू १३५० १६२५ २०.४\nऊस (एफआरपी) १७० २३० ३५.३\nया तक्त्यावरुन गेल्या पाच वर्षातील शेतमालाच्या भावातील वाढ ही नगण्य असल्याचे दिसून येते. खरे तर शेतमालाच्या भावातील वाढ चलनवाढीच्या प्रमाणात व्हावयास हवी होती.\nचलनवाढीचा दर हा उपभोक्ता (ग्राहक) निर्देशांकावर आधारित असतो. सन २०१५-१६ साठी घाऊक किंमत निर्देशांक वाढ दर, आधारभूत वर्ष २००४ - ०५ = १०० गृहीत धरल्यास खालीलप्रमाणे आहे.\nअन्नधान्य : (-) २.५ टक्के,\nभाजीपाला - फळे ः (-) १.३ टक्के,\nकापूस ः (-) ७.९ टक्के\n(स्रोत ः वाणिज्य व उद्योग मंत्रालय)\nयाच १२ वर्षांच्या काळात चलनवाढ २५१.५ टक्के एवढी झाली आहे. याचा अर्थ, या काळात इतर वस्तूंच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली असताना शेतमालाच्या किमतीमध्ये उलटी घट झाली आहे.\nज्यावेळी भाजीपाल्याचे भाव कोसळतात तेव्हा शेतकऱ्यांच्या काढणीचे पैसे पण सुटत नाहीत. इतर खर्च वेगळाच. एकदा टोमॅटोचे भाव इतके पडले होते की माल परत नेण्यासाठी वाहतुकीचा खर्च परवडत नसल्यामुळे शेतकऱ्याने माल फुकट घेऊन जा म्हणून सांगितले. तेव्हा शहरी असंवेदनशील लोक तो माल फुकट घेऊन जातानाचा एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. ही मानसिकता कधी बदलणार आहे की नाही, हा खरा प्रश्‍न आहे.\nसतीश देशमुख ः ९८८१४९५५१८\n(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)\nमहागाई जीवनशैली साखर गहू wheat डाळ तूर कापूस सोयाबीन ऊस चलनवाढ निर्देशांक मंत्रालय टोमॅटो\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nअटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्तभारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते...\nस्वातंत्र्य संग्रामातील ग्रामीण सहभागब्रिटिश सत्तेविरोधी स्वातंत्र्य चळवळीत केवळ शहरी...\nसापळ्यात अडकलाय शेतकरीयावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात बीटी कापसावर एक...\nवानरांचा बंदोबस्त करणार कसा माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...\nयोजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...\nपंढरपुरीला ग्रहणराज्यामध्ये म्हैसपालनाचा अवलंब पूर्वापार असून,...\nमहावितरणचे फसवे दावे अाणि सत्य स्थिती जी कंपनी गेली अाठ वर्षे शेतीपंप वीज वापराच्या...\nदिशाभूल करणाऱ्या प्रचाराचे बळी आज देशात जवळपास ९८ टक्के बीटी कापूसच आहे. हे सर्व...\nयंत्र-तंत्राचा विभाग हवा स्वतंत्रराज्य सरकारांनी जिल्हानिहाय कृषी अभियंत्यांची...\nकुंपणच राखेल शेतचार जून रोजी ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘या...\nलावलेली झाडे जगवावी लागतीलराज्यातील वृक्षांची संख्या कमी झाल्याने आपल्याला...\nअनियमित पावसाचा सांगावापावसाळ्याचे दोन महिने संपले आहेत. या काळातील...\nडोंगराचे अश्रू कोण आणि कधी पुसणारडोंगराची व्याख्या काय\n‘ऊस ठिबक’ला हवे निधीचे सिंचनराज्यातील दुष्काळी भागातील काही उपसा सिंचन...\nतणनाशकावरील निर्बंध वाढवणार समस्यादेशात लागवडीसाठी मान्यता नसलेल्या हर्बिसाइड...\nदेशात तंट्यांचा प्रमुख मुद्दा जमीनचमहसूल खात्याच्या बेजबाबदार कार्यपद्धतीत मूलभूत...\nखासगीकरणाची वाट चुकीचीकेंद्र सरकारची कठोर धोरणे सार्वजनिक क्षेत्रातील...\nजल निर्बंध फलदायी ठरोत दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पडणारा...\nप्रश्‍न प्रलंबित ठेवणारे महसूल खाते महाराष्ट्रातील महसूल खात्याला पेंडिंग प्रकरणातील...\nव्यापार युद्धाच्या झळा कोणालाकेंद्राने हमीभावात केलेल्या वाढीवर सध्या जोरदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/pro-kabaddi-reaching-new-milestones-every-season/", "date_download": "2018-08-19T23:05:51Z", "digest": "sha1:JSQHVDAOLOBI5OT5JIU3PZEYHDYT25BG", "length": 7600, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डीची वाढती लोकप्रियता -", "raw_content": "\nप्रो कबड्डीची वाढती लोकप्रियता\nप्रो कबड्डीची वाढती लोकप्रियता\nप्रो कबड्डीचा पाचवा मोसम आणि भव्यता हे समीकरणच बनले आहे. पाचव्या मोसमात चार नवीन संघ दाखल करत भारतात सर्वाधिक संघ खेळणारी ही स्पर्धा ठरली. या स्पर्धेत ११ राज्यातील १२ संघ एकमेकांसमोर उभे आहेत. या स्पर्धेत एकूण १३८ सामने होणार आहेत, जे की भारतामध्ये खेळल्या जाणाऱ्या कोणत्याही इतर स्पर्धेतील सामन्यांच्या तुलनेत अधिक आहेत.\nप्रो कबड्डीचा पाचवा मोसम हा तीन महिने चालणार आहे. हा इतका मोठा मोसम असल्याने प्रेक्षक या मोसमाकडे पाठ फिरवातील का असे अनेकांना वाटले होते. यावेळी स्पर्धेतील सामन्यांचे स्वरूपही थोडे वेगळे असल्याने प्रेक्षकांना ते पचणार नाही अश्या नाकारात्मक गोष्टी बोलल्या जात होत्या. पण या सर्व बाबी गौण ठरवत प्रेक्षकांनी या स्पर्धेला उदंड पाठिंबा दिला. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ५ कोटी टेलेव्हीजन सेटवर सामना पहिला गेला.\nमागीलवर्षीच्या तुलनेत सामना पाहणाऱ्यांच्या प्रेक्षकसंख्येत प्रचंड वाढ झाली असून गणिती आकडा मांडायचा झाला तर ती वाढ ५९ टक्के इतकी होती. या आकडेवारीचे राज्यवार वर्गीकरणही उपलब्ध झाले आहे. मागील मोसमाच्या तुलनेत सर्वाधिक प्रेक्षकवाढही कर्नाटक राज्यात झाली असून त्यात १३७ टक्के इतकी वाढ झाली आहे. त्यानंतर अनुक्रमे आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याचा क्रमांक लागतो. आंध्रप्रेदेशच्या प्रेक्षकसंख्येत ४८ टक्के इतकी वाढ झाली तर महाराष्ट्रात ही वाढ २२ टक्के झाली.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/drive-bullock-cart-our-body-we-cant-give-way-115040", "date_download": "2018-08-19T22:41:22Z", "digest": "sha1:LM7HU62TWLMECYF5MHB4J4LYJ6A3VDHO", "length": 12446, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "drive bullock cart from our body we cant give way 'आमच्या अंगावरून बैलगाडी घेऊन जा, आम्ही रस्ता देणार नाही' | eSakal", "raw_content": "\n'आमच्या अंगावरून बैलगाडी घेऊन जा, आम्ही रस्ता देणार नाही'\nबुधवार, 9 मे 2018\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : 'आमच्या अंगावरून बैलगाडी घेऊन जा, मात्र आम्ही रस्ता देणार नाही' असे म्हणत सायगाव (ता.चाळीसगाव) येथे वहीवाटेच्या कारणावरून शासकीय कामात अडथळा आणल्याने तिघांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : 'आमच्या अंगावरून बैलगाडी घेऊन जा, मात्र आम्ही रस्ता देणार नाही' असे म्हणत सायगाव (ता.चाळीसगाव) येथे वहीवाटेच्या कारणावरून शासकीय कामात अडथळा आणल्याने तिघांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nपोलिसांनी सांगितले की, सायगाव (ता.चाळीसगाव) येथे आज सकाळी अकराला मंडळधिकारी सुधीर बच्छाव व तलाठी गणेश लोखंडे हे तहसिलदारंकडील मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 कलम 21 मधील तरतुदीनुसार अमलबजावणी करणेसाठी गेले होते. गट क्रमांक 38' ब' च्या वहीवाट संदर्भात हंसराज पाटील यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी ते शेतात बैलगाडी घेऊन हजर होते. हा रस्ता मोकळा करण्यासाठी मंडळधिकारी बच्छाव, व तलाठी लोखंडे यांच्यासह मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अनिल देशमुख, गोरक चकोर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे महिला पोलिस मयुरी पाटील उपस्थितीत होत्या. या सर्वांनी शेतातून बैलगाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता रस्त्यावर शिवाजी सोनवणे, संभाजी सोनवणे, रावसाहेब सोनवणे हे बसुन होते. या तिघांना मंडळधिकारी बच्छाव यांनी तहसीलदार यांचे आदेश असुन तुम्ही रसत्यावरून बाजुला व्हा अन्यथा कायदेशीर कारवाई करू असे सांगितले.\nमात्र तरीही तिघे बाजुला झाले नाहीत. उलट आमच्या अंगावरून बैलगाडी घेऊन आम्ही रस्ता देणार नाही यावर ठाम राहीले. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याने शिवाजी सोनवणे, संभाजी सोनवणे, रावसाहेब सोनवणे, या तिघांच्या विरोधात मंडळधिकारी सुधीर बच्छाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल...\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी नागपूर : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी...\nमायणी - धोंडेवाडी (ता. खटाव) येथील रणरागिणींनी दारूविक्रेत्यांविरुद्ध दंड थोपटत पोलिसांच्या सहकार्याने गावातील दारूचा अड्डा उद्‌ध्वस्त केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/kolhapur/chilar-party-childrens-film-festival-today-onwards-children-attempt-caution-about-medium-film/", "date_download": "2018-08-19T23:44:56Z", "digest": "sha1:7OBZE7WSTGU4ZTB3SL5XREGSHXVE2SWV", "length": 27297, "nlines": 380, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Chilar Party Children'S Film Festival From Today Onwards Children: Attempt To Caution About The Medium Of Film | चिल्लर पार्टी बालचित्रपट महोत्सव आजपासून मुलांना पर्वणी : चित्रपट माध्यमाबद्दल सजग करण्याचा प्रयत्न | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nचिल्लर पार्टी बालचित्रपट महोत्सव आजपासून मुलांना पर्वणी : चित्रपट माध्यमाबद्दल सजग करण्याचा प्रयत्न\nमुलांना पर्वणी : चित्रपट माध्यमाबद्दल सजग करण्याचा प्रयत्न\nकोल्हापूर : विद्यार्थी आणि पालकांनी सक्रिय पाठबळ दिलं की, ती संकल्पना एक चळवळ म्हणूनच नावारूपाला येते, याची चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या निमित्ताने येते आहे. त्याअंतर्गत आज, मंगळवारी व उद्या (बुधवारी) पहिला बालचित्रपट महोत्सव भरणार आहे. शाहू स्मारक भवनात महोत्सवाचे उद्घाटन ‘झेल्या’ चित्रपटातील हिरो मल्हार दंडगे व ‘संत ज्ञानेश्वर’ मालिकेतील प्रमुख बालकलाकार दर्शन माजगांवकर यांच्या हस्ते होईल. यावेळी महापौर अश्विनी रामाणे यांची प्रमुख उपस्थिती असेल.\nही चळवळ आता केवळ कोल्हापूर शहरातच नव्हे तर जिल्ह्णाच्या विविध भागांत आणि निपाणी परिसरातही सुरू झाली आहे. चार वर्षांपूर्वी शिवाजी पेठेतील शिवाजी मराठा हायस्कूल शाळेत कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्या संकल्पनेतून प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांनी एक चित्रपट पाहावा आणि त्यावर चर्चा करावी, या उद्देशाने चित्रपट दाखविले जाऊ लागले. त्यानंतर तो अधिक व्यापक होताना प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी शाहू स्मारक भवनात चित्रपट दाखवला जावू लागला. जिल्ह्णातील २९ शाळांनी या चळवळीत सहभागी होताना हा उपक्रम आपापल्या शाळेत हा उपक्रम सुरू केला. केवळ चित्रपट पाहून त्यावर चर्चा करणे, इतकेच या उपक्रमाचे मर्यादित स्वरूप नाही. दिवाळीच्या सुटीत चित्रपट पाहायला येणाऱ्या विद्यार्थ्यांतील पन्नास विद्यार्थ्यांना निवडून त्यांच्याकडून शॉर्टफिल्म तयार करून घेतल्या. या साऱ्या प्रवासात अगदी सामान्य कुटुंबातील मुलांना चित्रपट पाहता येत नसल्याची खंत होती.\nजागरूक पालक आपल्या मुलांना घेऊन चित्रपट पाहायला येतात पण, चित्रपट माध्यमाबाबत फारसे सजग नसणाऱ्या कुटुंबातील मुलांनाही चित्रपट पाहता यावेत, यासाठी खास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)\nचिल्लर पार्टीचे थीम साँग\nबालचित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने चिल्लर पार्टी आम्ही, चिल्लर पार्टी या तीन मिनिटांच्या शीर्षक गीताचे प्रसारणही आज, मंगळवारी उद्घाटक मल्हार दंडगे, दर्शन माजगावकर आणि महापौर अश्विनी रामाणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. याचे गीत आणि संगीत जयभीम शिंदे यांचे असून विजया कांबळे, केतकी जमदग्नी, स्वाती जानराव यांनी ते गायिले आहे.\n२७ हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती\nजास्त हवा भरली की, फुगा फुटतोच: दिवाकर रावते\nवडिलांचे अंत्यसस्कार आटोपून थेट रंगमंचावर\nकोल्हापूर ‘लोकमत’चा आज वर्धापनदिन\n'आता पानसरे यांच्या खुनाचाही छडा लागेल'\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/1-over-1-run-3-wickets-haris-sohail-is-the-first-to-ever-take-3-wickets-bowling-just-a-single-over-in-a-test-innings/", "date_download": "2018-08-19T23:03:13Z", "digest": "sha1:QFFH6EANJDS3POL5BANWSVZXO73JX4LV", "length": 7013, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "१४० वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये जे कधीही घडले नाही ते आज घडले -", "raw_content": "\n१४० वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये जे कधीही घडले नाही ते आज घडले\n१४० वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये जे कधीही घडले नाही ते आज घडले\n आज पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या हॅरिस सोहेलने एक खास विक्रम आपल्या नावे केला. त्याने संपूर्ण डावात केवळ एकच षटक गोलंदाजी केली आणि त्यात ३ विकेट्स घेतल्या.\n१४० वर्ष जुन्या कसोटी क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणत्याही खेळाडूने डावात केवळ एक षटक गोलंदाजी करून ३ विकेट्स घेतल्या नाहीत. विशेष म्हणजे यापूर्वी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २६० चेंडूत हॅरिस सोहेलला केवळ ३ विकेट्स घेता आल्या आहेत.\nजेव्हा आज हॅरिस सोहेल गोलंदाजीला आला तेव्हा ते षटक होते २६वे. मैदानावर रंगाना हेराथ आणि कुशल मेंडिस खेळत होते आणि धावफलक होता २५ षटकांत ७ बाद ९५.\nजेव्हा सोहेलचे पहिले आणि संघाचे २६वे षटक संपले तेव्हा श्रीलंका संघ ९६ ऑल आऊट झाला होता. त्याने २६व्या षटकात पहिल्या, चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर अनुक्रमे रंगाना हेराथ कुशल मेंडिस आणि नुवान प्रदीप यांना बाद केले.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/npa-increases-because-government-says-rajan-patil-112820", "date_download": "2018-08-19T22:48:55Z", "digest": "sha1:NQBOJT3622T3VVAOLECG5JHLLY2XDYFC", "length": 13040, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "NPA increases because of government says Rajan Patil एनपीए वाढीला सरकारच जबाबदार ; राजन पाटील | eSakal", "raw_content": "\nएनपीए वाढीला सरकारच जबाबदार ; राजन पाटील\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nकर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या जिल्हा बँकेच्या एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे 35 हजार शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.\nसरकारने 24 जून 2017 रोजी कर्जमाफी जाहीर केली.\nसोलापूर : जिल्हा बँकेच्या वाढलेल्या एनपीएला (अनुत्पादित कर्ज) सरकार जबाबदार असून त्यांच्याकडून कर्जमाफीला विलंब झाल्यानेच बँकेचा एनपीए यंदा वाढला असल्याचा थेट आरोप करत सोलापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सरकारविरोधात हल्लाबोल केला.\nजिल्हा बँकेचे शेती व बिगरशेतीचे सध्याचे अनुत्पादिक कर्ज 846 कोटी 71 लाख रुपये इतके आहे. त्यामध्ये शेतीकडे 325 कोटी 97 लाख रुपये तर बिगरशेतीकडील 538 कोटी 73 लाख 76 हजार रुपयांचा समावेश आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अनुत्पादित कर्जामध्ये 11 कोटी 94 लाखांची भर पडली आहे. त्याला प्रमुख कारण म्हणजे सरकारकडून कर्जमाफीला झालेला विलंब असल्याचे पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.\nकर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या जिल्हा बँकेच्या एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे 35 हजार शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.\nसरकारने 24 जून 2017 रोजी कर्जमाफी जाहीर केली. आता दहा महिने झाले मात्र, ऑनलाइनच्या नादात राज्यातील कित्येक शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीच्या याद्यांमध्ये तांत्रिक घोळ कायम असून, सरकारच पारदर्शक नाही आणि शेतकऱ्यांना व बँकांना पारदर्शकता शिकवित असल्याचेही पाटील म्हणाले.\nकर्जमाफीच्या विलंब काळातील व्याज आणि नोटाबंदीनंतर बँकेकडे जमा झालेली रक्‍कम वेळेवर न स्वीकारल्याने त्या रकमेवरील व्याज, यामुळेच सहकारी बँका अडचणीत आल्या असून, त्याला जबाबदार सरकारच असल्याचा हल्लाबोल पाटील यांनी केला आहे. दीड लाखांहून अधिक रक्‍कम असलेल्या शेतकऱ्यांनी बँकेकडे पैसे जमा करूनही त्यांच्यासाठी सरकारकडून मागील दीड महिन्यांपासून पैसे मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले.\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nचीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव\nनाशिक - चीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे...\nदादासाहेब गायकवाड योजनेत महिलांना प्राधान्य\nमुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nमंचर - झेंडू फुलांचे बाजारभाव ऐन श्रावणात कोसळल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुले रविवारी (ता. १९)...\nसद्गगुरु श्री गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताहतील कृषी प्रदर्शनाला अलोट गर्दी\nसावळीविहीर (जि.अहमदनगर) : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी) शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2017/08/blog-post_3.html", "date_download": "2018-08-19T23:33:08Z", "digest": "sha1:W2PZ2UOEGZXKQ4GP7CZK5O6MY6CF5AHH", "length": 5241, "nlines": 64, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "कामाच्या योग्य व्यवस्थापनेसाठी कानबान पद्धतीचा वापर - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / time management online course / कामाच्या योग्य व्यवस्थापनेसाठी कानबान पद्धतीचा वापर-Kanban Method / कामाच्या योग्य व्यवस्थापनेसाठी कानबान पद्धतीचा वापर\nकामाच्या योग्य व्यवस्थापनेसाठी कानबान पद्धतीचा वापर\ntime management online course, कामाच्या योग्य व्यवस्थापनेसाठी कानबान पद्धतीचा वापर-Kanban Method\nकामाच्या योग्य व्यवस्थापनेसाठी कानबान पद्धतीचा वापर-Kanban Method\nमित्रांनो,मी आज तुम्हाला Time managementमधील एका विशिष्ट techinque बद्दल सांगणार आहे.कानबान ही एक जापानी techinqueआहे.ती सर्वप्रथम जापानमध्ये वापरली गेली.ही techinqueवापरल्यामुळे तुमच्याproductvity मध्ये नक्कीच improvement होईल.मग ही techinqueकाय आहे आणि तिचा वापर कसा करायचा ते आपण पाहू.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nकामाच्या योग्य व्यवस्थापनेसाठी कानबान पद्धतीचा वापर Reviewed by varsha on 00:27 Rating: 5\nकामाच्या योग्य व्यवस्थापनेसाठी कानबान पद्धतीचा वापर-Kanban Method\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://davashree.blogspot.com/2010/12/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%9A-%E0%A4%A2%E0%A4%97.html", "date_download": "2018-08-19T23:42:35Z", "digest": "sha1:LNSCSW6INAPHDBPGGXMJMUMVDCJSYHVB", "length": 5933, "nlines": 82, "source_domain": "davashree.blogspot.com", "title": "मन तरंग....: आकाशीचा ढग", "raw_content": "\nएक छोटासा प्रयास मनाची चाहूल धेण्याचा....\nतुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील \nएकदाच आकाशीचा ढग व्हायचय....\nचिम्ब भिजनारा तो आणि माला पावसाचे पानी व्हायचय \nत्याच्या गदगादाता प्रमाने मला ही गरजायचय....\nभरून येणारा तो अणि माला पानी बनून वहायचय \nअथांग नाभि इंद्रधनू व्हायचय..\nआणि सुर्याच्या किरनाना झाकून टाकायच \nएकदाच वरून नाचानारा मोर बघायचाय.....\nफुललेला पिसारा - चिम्ब भिजवायचाय \nबी ला अंकुर आणि चातकाला पानी द्यायचय...\nफुललेला निसर्ग मी बनून बघायचाय \nLabels: आकाशीचा, इंद्रधनू, ढग, पावसाचे पानी\nनव्याने शोधले तुला , पण तू तर अजनच गहिरा झालेला, नजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास नव्याने शोधले तुला नदीच्या काठी,...\nतूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले.. पण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले... अधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली... तसा कही फार काळ ल...\nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ... काहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी... निळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ... कधी निर...\nतुझा बरोबर उडायला, तुझ्या बरोबर पाळायला, तुझ्या बरोबर तरंगायला, मला तुझे पण हवे आहे, फुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\n(Photo credit: Wikipedia ) पान गळती झालेल्या झाडा प्रमणे.......... सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी... पान गळती झालेल्या ...\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी सरी वर सारी अन तू विशाल आभाळी ..... पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी थेंबे थें...\nशाळेत शिकलेले धड़े आयुष्यात कधी कुठे संदर्भात येतील सांगताच येत नहीं ...... कधीही न समजलेली भावना ....आता राहून राहून मनातून जात नहीं .....\nवाऱ्याची झुळूक यावी तसा तू नव्याने आलास... हवेचा गारवा तुझ्या नजरेत मिळाला.. नेहमीच तुझी सावली बनावे तसे आज परत सुगंध झाले... तुझ्या झोतात ...\n(Photo credit: Metrix X ) भिरभिरती नजर कही तरी शोधते आहे...... कळत च नहीं नक्की काय ते अत्ता नज़ारे आड़ झालेला तू ....\nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट... मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात, एथे ही मातीच ती पण कोरडे श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/6377-now-get-wifi-in-only-2-rupees", "date_download": "2018-08-19T23:09:43Z", "digest": "sha1:OCJB2YRBB4ZEVNHJZE7DQDK2X2I6EEVD", "length": 5071, "nlines": 134, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "2 रुपयांत मिळणार वायफाय सुविधा ? - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n2 रुपयांत मिळणार वायफाय सुविधा \nटेलिकॉम बूथप्रमाणेच पब्लिक डेटा ऑफिस प्रोव्हायडर्स सुरु करण्याची आयडिया ट्रायने दिली असून वाय-फाय कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जागोजागी पब्लिक डेटा ऑफिस प्रोव्हायडर्स लावण्यात येणार असल्यामुळे तब्बल 90 टक्क्यांनी इंटरनेट स्वस्त होणार आहे.\nयामुळे नागरिकांना स्वस्तात वाय-फाय सुविधा मिळण्याची शक्यता आहे.\nजिओची ‘धन धना धन’ ऑफर\nरिलायन्स जिओचा ग्राहकांचा डेटा हॅक करणारा हॅकर अटकेत\n4G फोन नंतर आता जिओकडून मोफत वाय-फाय\nड्युअल कॅमेरा असलेला Lenovo K8 Note लॉंच\nफक्त 70 रुपयांत वर्षभर डेटा; स्वातंत्र्यदिनी रिलायन्सची धमाकेदार ऑफर\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/business/council-life-india-structure-implementation/", "date_download": "2018-08-19T23:49:04Z", "digest": "sha1:RPNZLIZK4LVWPLHH52BU42YJYES256SA", "length": 28256, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Council For 'Life In India'? Structure For Implementation | ‘आयुष्यमान भारत’साठी कौन्सिल? अंमलबजावणीसाठी रचना | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nअर्थसंकल्पात घोषित झालेल्या ‘आयुष्यमान भारत’ या जगातील सर्वांत मोठ्या आरोग्य विमा योजनच्या अंमलबजावणीसाठी जीएसटी कौन्सिलसारख्या विशेष परिषदेची रचना निर्माण केली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार राज्यांना बळ देऊन ही विमा योजना अंमलात आणणार आहे.\nनवी दिल्ली - अर्थसंकल्पात घोषित झालेल्या ‘आयुष्यमान भारत’ या जगातील सर्वांत मोठ्या आरोग्य विमा योजनच्या अंमलबजावणीसाठी जीएसटी कौन्सिलसारख्या विशेष परिषदेची रचना निर्माण केली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार राज्यांना बळ देऊन ही विमा योजना अंमलात आणणार आहे.\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी अर्थसंकल्पात ‘आयुष्यमान भारत’ या योजनेद्वारे १० कोटी कुटुंबांमधील ५० कोटी गरीब लोकांना दरवर्षी ५ लाख रुपयांचे विमा कवच देण्याची घोषणा केली. ‘मोदीकेअर’ या नावेही या योजनेला संबोधले जात आहे. या योजनेची तंतोतंत अंमलबजावणी होण्यासाठी जीएसटी परिषदेचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवले जात आहे.\nअशा प्रकारच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्यांनी एकत्रित काम करण्यची गरज अरुण जेटली यांनी व्यक्त केली. आता अर्थ मंत्रालयात यासंबंधी नियोजन सुरू झाल्याचे सांगण्यात आले. ही योजना निती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल यांनी मांडली होती. डॉ. पॉल याआधी एम्समध्ये विभागप्रमुख होते. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असताना, त्यांनी सुरू केलेली आरोग्य योजना ‘ओबामाकेअर’ नावाने ओळखली जात असे. त्याचप्रमाणे ही योजना मोदी सरकारला लोकप्रियता मिळवून देईल, अशी अपेक्षा आहे.\nजीएसटीच्या अंमलबजावणीसाठी ‘सहकारात्मक संघवाद’ (को-आॅपरेटिव्ह फेडरेलिझम) या तत्त्वानुसार जीएसटी परिषद स्थापन करण्यात आली. याच तत्त्वानुसार आता ‘आयुष्यमान भारत’साठीही केंद्र व राज्यांची संयुक्त परिषद स्थापन व्हावी. केंद्र सरकार या परिषदेद्वारे योजनेला बळ देईल आणि राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करेल, असा प्रयत्न केला जात आहे. जीएसटी परिषदेत सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश आहे. त्यानुसार ‘आयुष्यमान भारत’साठी राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना सोबत घेतले जाईल, अशी चर्चा आहे.\nHealthcare Budget 2018BudgetIndiaआरोग्य बजेट २०१८अर्थसंकल्पभारत\nदक्षिण कोरीयातील आंतरराष्ट्रीय संमेलनात वरूडच्या भूषण खोलेंनी केले भारताचे प्रतिनिधित्व\nहिंदी महासागरात वाढणार भारताचे बळ, सेशल्समध्ये उभारणार नाविक तळ\nचॅम्पियन्स लीग हॉकी : भारताचा पाकिस्ताननंतर अर्जेंटीनावर दमदार विजय\n चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा\nकबड्डी : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\n'...तर धोनीला भारतीय संघात स्थान मिळालंच नसतं'\nखडतर मार्गातून वाटचाल, तरीही निफ्टीचा उच्चांक\nएटीएममधील रात्रीचा रोकड भरणा होणार बंद\nनवीन गृहसंकुलांच्या संख्येत १०६ टक्के वाढ\n‘एमएसएमई’ क्षेत्राची वृद्धी घसरली; अर्थ मंत्रालयाची कबुली\nरुपयाच्या घसरणीमुळे सरकारपुढे नवी डोकेदुखी, आयात खर्च वाढणार\nकर्मचाऱ्यांना सरासरी १० टक्के पगारवाढ\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2018-08-19T23:03:14Z", "digest": "sha1:MUYHXIA7TN56UHG2IJ6W6254S3F3VAL7", "length": 25202, "nlines": 192, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सरोज देशपांडे - विकिपीडिया", "raw_content": "\nसरोजिनी देशपांडे याच्याशी गल्लत करू नका.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसरोज देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या मराठी भाषेतील लेखिका आहेत.\n३ सरोज देशपांडे यांची पुस्तके\nसरोज देशपांडे यांचे शिक्षण पुणे विद्यापीठाच्या संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रात झाले आहे.\nइतिहास, भूशास्त्र, पर्यावरण इत्यादी विषयांवरील पुस्तके, तसेच गिरीश कर्नाड यांची काही नाटके व काही अन्य सामाजिक विषयांवरील कादंबर्‍याही त्यांनी अनुवादित केल्या आहेत. ’झेन अ‍ॅन्ड द आर्ट ऑफ़ मोटारसायकल मेन्टेनन्स’ या जीवनविषक तत्त्वज्ञान सांगणार्‍या कादंबरीचा त्यांनी केलेला अनुवाद रोहन प्रकाशनने प्रसिद्ध केला आहे.\nसरोज देशपांडे यांची पुस्तके[संपादन]\nअग्नी आणि पाऊस (अनुवादित. मू्ळ लेखक - गिरीश कर्नाड)\nअशी काळवेळ (अनुवादित. मूळ पुस्तक - ए मॅटर ऑफ टाईम. लेखक - शशी देशपांडे)\nउपाय साधेसोपे (अनुवादित. मूळ लेखक शशी देशपांडे)\nकाटेसावरी (अनुवादित, मूळ लेखक - गिरीश कर्नाड)\nजिथं स्त्रियांना घडवलं जातं (अमुवादित. मूळ हिंदी पुस्तक - जहाँ औरतें गढ़ी जाती हैं. लेखिका - मृणाल पांडे)\nझेन अ‍ॅन्ड द आर्ट ऑफ़ मोटारसायकल मेन्टेनन्स (अनुवादित. मूळ लेखक - रॉबर्ट एम. पिरसिंग)\nडॅडी लाँगलेग्ज (अनुवादित. मूळ लेखक - जीन वेब्सस्टर)\nपरिस्थिती विज्ञान (किशोर विज्ञान मालिका). अनुवादित, मूळ लेखक - मायकल स्कॉट\nतमचं बाळ (सहलेखिका यशोधरा वैद्य)\nतुमचा बालक (सहलेखिका यशोधरा वैद्य)\nपुष्पसाज (अनुवादित, मूळ लेखक - गिरीश कर्नाड)\nपृथ्वी आपला ग्रह (मूळ लेखक - मायकल स्कॉट\nबली (अनुवादित. मू्ळ लेखक - गिरीश कर्नाड)\nब्रिटिशांची भारतातील राजनीती (अनुवादित. मूळ पुस्तक - British Policy in India, 1858-1905, लेखक - सर्वेपल्ली गोपाल)\nभंगलेले बिंब (अनुवादित, मूळ लेखक - गिरीश कर्नाड)\nभारतीय प्रयोगकलांचा शास्त्रविचार : संगीत, नृत्य आणि नाटक (सहलेखिका - अमला शेखर व शुभांगी बहुलकर)\nमहात्म्याच्या प्रतीक्षेत (अनुवादित. मूळ पुस्तक - वेटिंग फॉर दि महात्मा, मूळ लेखक - आर.के. नारायण)\nमालगुडीचा नरभक्षक (अनुवादित. मूळ पुस्तक दि मॅन-ईटर ऑफ मालगुडी, मूळ लेखक - आर.के. नारायण)\nवेडिंग आल्बम (अनुवादित, मूळ लेखक - गिरीश कर्नाड)\nसाहित्यशास्त्र : स्वरूप आणि समस्या\nहयवदन (अनुवादित, मूळ लेखक - गिरीश कर्नाड)\n’अशी काळवेळ’ या मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकासाठी त्यांना इ.स. २०१० सालातील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या अनुवादाचे ’ए मॅटर ऑफ टाईम’ नावाचे मूळ पुस्तक शशी देशपांडे यांनी लिहिले होते. अकादमीने इ.स. २००४ ते इ.स. २००८ या कालावधीतील अनुवादित पुस्तके विचारात घेऊन देशपांडे यांना पुरस्कार जाहीर केला.\n· रुस्तुम अचलखांब · प्रल्हाद केशव अत्रे · अनिल अवचट · सुभाष अवचट · कृ.श्री. अर्जुनवाडकर · बाबुराव अर्नाळकर\n· लीना आगाशे · माधव आचवल · जगन्नाथ रघुनाथ आजगावकर · मंगला आठलेकर · शांताराम आठवले · बाबा आढाव · आनंद पाळंदे · नारायण हरी आपटे · मोहन आपटे · वामन शिवराम आपटे · विनीता आपटे · हरी नारायण आपटे · बाबा आमटे · भीमराव रामजी आंबेडकर · बाबा महाराज आर्वीकर\n· नागनाथ संतराम इनामदार · सुहासिनी इर्लेकर\n· निरंजन उजगरे · उत्तम कांबळे · शरद उपाध्ये · विठ्ठल उमप · प्रभाकर वामन उर्ध्वरेषे · उद्धव शेळके\n· एकनाथ · महेश एलकुंचवार\n· जनार्दन ओक ·\n· शिरीष कणेकर · वीरसेन आनंदराव कदम · कमलाकर सारंग · मधु मंगेश कर्णिक · इरावती कर्वे · रघुनाथ धोंडो कर्वे · अतुल कहाते · नामदेव कांबळे · अरुण कांबळे · शांताबाई कांबळे · अनंत आत्माराम काणेकर · वसंत शंकर कानेटकर · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · किशोर शांताबाई काळे · व.पु. काळे · काशीबाई कानिटकर · माधव विनायक किबे · शंकर वासुदेव किर्लोस्कर · गिरिजा कीर · धनंजय कीर · गिरीश कुबेर · कुमार केतकर · नरहर अंबादास कुरुंदकर · कल्याण कुलकर्णी · कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी · दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी · वामन लक्ष्मण कुलकर्णी · वि.म. कुलकर्णी · विजय कुवळेकर · मधुकर केचे · श्रीधर व्यंकटेश केतकर · भालचंद्र वामन केळकर · नीलकंठ महादेव केळकर · महेश केळुस्कर · रवींद्र केळेकर · वसंत कोकजे · नागनाथ कोत्तापल्ले · अरुण कोलटकर · विष्णु भिकाजी कोलते · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · श्री.के. क्षीरसागर · सुमति क्षेत्रमाडे · सुधा करमरकर\n· शंकरराव खरात · चांगदेव खैरमोडे · विष्णू सखाराम खांडेकर · नीलकंठ खाडिलकर · गो.वि. खाडिलकर · राजन खान · गंगाधर देवराव खानोलकर · चिंतामणी त्र्यंबक खानोलकर · संजीवनी खेर · गो.रा. खैरनार · निलीमकुमार खैरे · विश्वनाथ खैरे · चंद्रकांत खोत\n· अरविंद गजेंद्रगडकर · प्रेमानंद गज्वी · माधव गडकरी · राम गणेश गडकरी · राजन गवस · वीणा गवाणकर · अमरेंद्र गाडगीळ · गंगाधर गाडगीळ · नरहर विष्णु गाडगीळ · सुधीर गाडगीळ · लक्ष्मण गायकवाड · रामचंद्र भिकाजी गुंजीकर · वसंत नीलकंठ गुप्ते · अरविंद गोखले · दत्तात्रेय नरसिंह गोखले · मंदाकिनी गोगटे · शकुंतला गोगटे · अच्युत गोडबोले · नानासाहेब गोरे · पद्माकर गोवईकर ·\n· निरंजन घाटे · विठ्ठल दत्तात्रय घाटे · प्र.के. घाणेकर\n· चंद्रकांत सखाराम चव्हाण · नारायण गोविंद चापेकर · प्राची चिकटे · मारुती चितमपल्ली · विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर · वामन कृष्ण चोरघडे · भास्कर चंदनशिव\n· बाळशास्त्री जांभेकर · नरेंद्र जाधव · सुबोध जावडेकर · शंकर दत्तात्रेय जावडेकर · रामचंद्र श्रीपाद जोग · चिंतामण विनायक जोशी · लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी · वामन मल्हार जोशी · श्रीधर माधव जोशी · श्रीपाद रघुनाथ जोशी · जगदीश काबरे ·\n· अरूण टिकेकर · बाळ गंगाधर टिळक ·\n· विमला ठकार · उमाकांत निमराज ठोमरे ·\n· वसंत आबाजी डहाके\n· नामदेव ढसाळ · अरुणा ढेरे · रामचंद्र चिंतामण ढेरे ·\n· तुकाराम · तुकडोजी महाराज · दादोबा पांडुरंग तर्खडकर · गोविंद तळवलकर · शरद तळवलकर · लक्ष्मीकांत तांबोळी · विजय तेंडुलकर · प्रिया तेंडुलकर ·\n· सुधीर थत्ते ·\n· मेहरुन्निसा दलवाई · हमीद दलवाई · जयवंत दळवी · स्नेहलता दसनूरकर · गो.नी. दांडेकर · मालती दांडेकर · रामचंद्र नारायण दांडेकर · निळू दामले · दासोपंत · रघुनाथ वामन दिघे · दिवाकर कृष्ण · भीमसेन देठे · वीणा देव · शंकरराव देव · ज्योत्स्ना देवधर · निर्मला देशपांडे · कुसुमावती देशपांडे · गणेश त्र्यंबक देशपांडे · गौरी देशपांडे · पु.ल. देशपांडे · पुरुषोत्तम यशवंत देशपांडे · लक्ष्मण देशपांडे · सखाराम हरी देशपांडे · सरोज देशपांडे · सुनीता देशपांडे · शांताराम द्वारकानाथ देशमुख · गोपाळ हरी देशमुख · सदानंद देशमुख · मोहन सीताराम द्रविड ·\n· चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी · मधुकर धोंड ·\n· किरण नगरकर · शंकर नारायण नवरे · गुरुनाथ नाईक · ज्ञानेश्वर नाडकर्णी · जयंत विष्णू नारळीकर · नारायण धारप · निनाद बेडेकर · नामदेव\n· पंडित वैजनाथ · सेतुमाधवराव पगडी · युसुफखान महम्मदखान पठाण · रंगनाथ पठारे · शिवराम महादेव परांजपे · गोदावरी परुळेकर · दया पवार · लक्ष्मण रामचंद्र पांगारकर · विश्वास पाटील · शंकर पाटील · विजय वसंतराव पाडळकर · स्वप्ना पाटकर · प्रभाकर आत्माराम पाध्ये · प्रभाकर नारायण पाध्ये · गंगाधर पानतावणे · सुमती पायगावकर · रवींद्र पिंगे · द्वारकानाथ माधव पितळे · बळवंत मोरेश्वर पुरंदरे · केशव जगन्नाथ पुरोहित · शंकर दामोदर पेंडसे · प्रभाकर पेंढारकर · मेघना पेठे · दत्तो वामन पोतदार · प्रतिमा इंगोले · गणेश प्रभाकर प्रधान · दिलीप प्रभावळकर · सुधाकर प्रभू · अनंत काकबा प्रियोळकर ·\n· निर्मलकुमार फडकुले · नारायण सीताराम फडके · यशवंत दिनकर फडके · नरहर रघुनाथ फाटक · फादर दिब्रिटो · बाळ फोंडके ·\n· अभय बंग · आशा बगे · श्रीनिवास नारायण बनहट्टी · बाबूराव बागूल · रा.रं. बोराडे · सरोजिनी बाबर · बाबुराव बागूल · विद्या बाळ · मालती बेडेकर · विश्राम बेडेकर · दिनकर केशव बेडेकर · वासुदेव श्रीपाद बेलवलकर · विष्णू विनायक बोकील · मिलिंद बोकील · शकुंतला बोरगावकर ·\n· रवींद्र सदाशिव भट · बाबा भांड · लीलावती भागवत · पुरुषोत्तम भास्कर भावे · विनायक लक्ष्मण भावे · आत्माराम भेंडे · केशवराव भोळे · द.ता. भोसले · शिवाजीराव भोसले ·\n· रमेश मंत्री · रत्नाकर मतकरी · श्याम मनोहर · माधव मनोहर · ह.मो. मराठे · बाळ सीताराम मर्ढेकर · गंगाधर महांबरे · आबा गोविंद महाजन · कविता महाजन · नामदेव धोंडो महानोर · श्रीपाद महादेव माटे · गजानन त्र्यंबक माडखोलकर · व्यंकटेश दिगंबर माडगूळकर · लक्ष्मण माने · सखाराम गंगाधर मालशे · गजमल माळी · श्यामसुंदर मिरजकर · दत्ताराम मारुती मिरासदार · मुकुंदराज · बाबा पदमनजी मुळे · केशव मेश्राम · माधव मोडक · गंगाधर मोरजे · लीना मोहाडीकर · विष्णु मोरेश्वर महाजनी ·\n· रमेश मंत्री · विश्वनाथ काशिनाथ राजवाडे · विजया राजाध्यक्ष · मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष · रावसाहेब कसबे · रुस्तुम अचलखांब · पुरुषोत्तम शिवराम रेगे · सदानंद रेगे ·\n· शरणकुमार लिंबाळे · लक्ष्मण लोंढे · गोपाळ गंगाधर लिमये ·\n· तारा वनारसे · विठ्ठल भिकाजी वाघ · विजया वाड · वि.स. वाळिंबे · विनायक आदिनाथ बुवा · सरोजिनी वैद्य · चिंतामण विनायक वैद्य ·\n· मनोहर शहाणे · ताराबाई शिंदे · फ.मुं. शिंदे · भानुदास बळिराम शिरधनकर · सुहास शिरवळकर · मल्लिका अमर शेख · त्र्यंबक शंकर शेजवलकर · उद्धव शेळके · शांता शेळके · राम शेवाळकर ·\n· प्रकाश नारायण संत · वसंत सबनीस · गंगाधर बाळकृष्ण सरदार · त्र्यंबक विनायक सरदेशमुख · अण्णाभाऊ साठे · अरुण साधू · राजीव साने · बाळ सामंत · आ.ह. साळुंखे · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · श्रीकांत सिनकर · प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे · समर्थ रामदास स्वामी · दत्तात्रेय गणेश सारोळकर\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी २२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2015/11/timetune-android-time-mamanegement.html", "date_download": "2018-08-19T23:29:48Z", "digest": "sha1:VK6MLLDJUG6VMHE6Q7F7Q345EACNXAZN", "length": 12936, "nlines": 95, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "TimeTune - क्योंकी वक्त बदलता रहता है.. - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nTimeTune - क्योंकी वक्त बदलता रहता है..\nनमस्कार वाचक मित्रहो, आपण नेहेमीच ऐकतो जो वेळेचा आदर ठेवतो वेळ त्याचा आदर ठेवते. आजच्या लेखाच्या विषयाकडे वळण्यापूर्वी कुठेतरी वाचलेल्या खालील ओळी पहा,\nएका वर्षाचे महत्व वार्षिक परीक्षेत नापास झालेला विद्यार्थीचं योग्य प्रकारे जाणतो..\nएका महिन्याचे महत्व आठव्या महिन्यात आपल्या बाळाला जन्म देणारी आईचं योग्य प्रकारे जाणते..\nएका आठवड्याचे महत्व पाक्षिकाचा संपादकचं योग्य प्रकारे जाणतो..\nएका दिवसाचे महत्व रोजंदारीवरचा मजुरचं योग्य प्रकारे जाणतो..\nएका तासाचे महत्व वाट पाहणारा प्रेमीच योग्य प्रकारे जाणतो..\nएका मिनिटाचे महत्व ज्याची ट्रेन सुटलीय असा व्यक्तीचं योग्य प्रकारे जाणतो..\nएका सेकंदाचे महत्व ज्याचा अपघात टळलाय असा व्यक्तीचं योग्य प्रकारे जाणतो..\nआणी एका मिली सेकंदाचे महत्व ऑलिम्पिक्स मधील रौप्य पदक विजेताचं योग्य प्रकारे जाणतो..\nकदाचित वेळेचा महिमा ह्याहून चांगल्या प्रकारे सांगता आला नसता.. आज आपण एका अशा अॅपबद्दल माहिती घेणार आहोत ज्याचा वापर करून आपल्या वेळेचे सुयोग्य नियोजन करू शकतो. हे अॅप आपण ठरवून दिल्याप्रमाणे आपल्याला वेळोवेळी सूचना देईल आणी आपल्या वेळापत्रकाचे स्मरण करून देईल..\n१) गुगल प्ले स्टोर मधून TimeTune हे अॅप प्रस्थापित करून घ्या.\nकिंवा ह्या दुव्यावरून उतरवून घ्या.\n२) अॅप सुरु केल्यावर ह्या अॅपची वैशिष्ठे दिसतील, स्क्रीन उजवीकडून डावीकडे सरकवा आणी शेवटी START या पर्यायावर टिचकी द्या.\n३) अॅपचे मुखपृष्ठ आणी इतर पर्याय दिसतील, एक नुकतेच प्रस्थापित केले असल्यामुळे त्यात आपले वेळापत्रक फीड करावे लागेल, यासाठी Routines या पहिल्याच पर्यायावर टिचकी द्या.\n४) इथे आधीपासून एक नमुना उपलब्ध आहे त्यावर टिचकी द्या, अॅपमध्ये एकापेक्षा अधिक वेळापत्रकं जतन करून ठेवता येतात.\n५) ज्या दिवशी अॅप प्रस्थापित करत आहात तो दिवस दिसेल पण अॅप नुकतेच प्रस्थापित केले असल्यामुळे त्यात अधिक काहीही नसेल.\n६) नवीन क्रिया जोडण्यासाठी स्क्रीनच्या वरील उजव्या कोपर्यात दिसत असलेल्या + (अधिक) च्या चिन्हावर टिचकी द्या.\nयेथे खालील पर्याय दिसतील\nStart – एखादी क्रिया कधी सुरु करणार आहात हे ठरवा\nEnd – एखादी क्रिया कधी पूर्ण करणार आहात हे ठरवा\nMain Tag – कोणती क्रिया करणार आहात ते इथे ठरवता येते, यासाठी Main Tag च्या समोर असलेल्या क्रियेवर टिचकी द्या आणी क्रियेचा एखादा Tag निवडा, उदाहरणार्थ Reading, Sleeping इत्यादी. जर यादीत तुमची क्रिया नसेल तर NEW TAG पर्यायावर टिचकी देऊन नवीन क्रिया यादीत जोडता येते.\nAdditional tag – एखाद्या क्रीयेखाली उप क्रिया जोडता येते उदाहरणार्थ – अभ्यास – विषय, वाचन – पुस्तक इत्यादी\nComment - एखादी क्रिया का जतन केली हे आपल्या लक्षात राहावे म्हणून हा पर्याय आहे.\nAdd Notification – एखाद्या क्रियेसाठी गजर किंवा रिमाईंडर म्हणून हा पर्याय आहे.\nआता स्क्रीन वरील उजव्या कोपर्यातील बरोबरच्या टिकेवर टिचकी द्या.\n७) अशाच पद्धतीने संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक जतन करून ठेवू शकता. एका दिवसाचे वेळापत्रक दुसऱ्या दिवशी किंवा बाकीच्या सर्व दिवशी कॉपी करण्यासाठी स्क्रीन वरील उजव्या कोपऱ्यातील तीन उभी टिंब दिसत आहेत टिचकी द्या आणी Clone day to... हा पर्याय निवडा.\n८) आता कोणकोणत्या दिवशी हेच वेळापत्रक हवे आहे ते दिवस निवडा आणी OK वर टिचकी द्या. त्या दिवशीचे वेळापत्रक इतर निवडलेल्या दिवशी कॉपी होईल.\n९) आता स्क्रीनवर दिसत असलेल्या डाव्या कोपर्यातील बाणावर टिचकी द्या आणी पुन्हा त्याच ठिकाणी दिसत असेल्या रेषांवर देखील टिचकी द्या. इथे\nRoutines पर्यायामध्ये आपली वेळापत्रकं दिसतील आणी नियंत्रित करता येतील.\nStatistics पर्यायामध्ये आपल्या वेळापत्रकाचा सारांश दिसेल नियंत्रित करता येईल..\nTags या पर्यायात आपल्या क्रिया म्हणजेच कामं दिसतील नियंत्रित करता येतील..\nSettings या पर्यायात Interface (Themes), Backup आणी नोटिफिकेशन्स नियंत्रित करता येतील.\nहे अॅप विनामुल्य आणी सशुल्क अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे (विनामुल्य आवृत्तीत जाहिराती दिसतात). आपण मराठीतून देखील आपले वेळापत्रक जतन करून ठेऊ शकतो. आता वेळ न दवडता हे अॅप वापरा आणी काही अडल तर इथे विचारा.. क्योंकी वक्त बदलता रहता है..\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/drinks-recipes-marathi/mint-lassi-117041800008_1.html", "date_download": "2018-08-19T23:37:45Z", "digest": "sha1:N6E2QKRMWHQ232AH4VS4KKOYYG33DLOX", "length": 7492, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "क्यूकंबर आणि मिंट लस्सी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nक्यूकंबर आणि मिंट लस्सी\nसाहित्य : 250 ग्रॅम दही, 1 काकडी, अर्धा कप पुदिना (बारीक चिरलेला), 1 चमचा हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या, 1 चमचा आल्याचा किस, मीठ चवीप्रमाणे, 1 मोठा चमचा साखर, बर्फ आवश्यकतेनुसार.\nकृती : काकडी सोलून त्याचा किस करून घ्यावा. नंतर ब्लँडरमध्ये दही, आलं, पुदिना, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर व किसलेली काकडी टाकून चांगले एकजीव करावे. बर्फ टाकून परत एकदा फिरवावे. लस्सी तयार आहे. या लस्सीला ग्लासमध्ये घालून वरून पुदिनाच्या पानांनी सजवावे, ही स्वादिष्ट लस्सी सर्वांनाच खूप पसंत पडेल.\nउन्हाळा स्पेशल : कांद्याचे आंबट गोड लोणचे\nचिंचेच्या आमटीतील बेसन वडी\nटोमॉटोची व चिंचेची चटणी\nयावर अधिक वाचा :\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/notice-doctor-nehru-hospital-109437", "date_download": "2018-08-19T22:50:32Z", "digest": "sha1:5I2PWKDBZTFLKNFJILX7IEQBS6TXA7TP", "length": 11197, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Notice to doctor at Nehru Hospital नेहरू रुग्णालयातील डॉक्‍टरला नोटीस | eSakal", "raw_content": "\nनेहरू रुग्णालयातील डॉक्‍टरला नोटीस\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nपुणे - उपचार करण्याऐवजी दुसऱ्या रुग्णालयात जा, असे सांगणे कमला नेहरू रुग्णालयातील एका डॉक्‍टराच्या अंगाशी आले आहे. आरोग्य प्रमुख अंजली साबणे यांनी संबंधित डॉक्‍टरला कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे सांगितले.\nपुणे - उपचार करण्याऐवजी दुसऱ्या रुग्णालयात जा, असे सांगणे कमला नेहरू रुग्णालयातील एका डॉक्‍टराच्या अंगाशी आले आहे. आरोग्य प्रमुख अंजली साबणे यांनी संबंधित डॉक्‍टरला कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे सांगितले.\nमहापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाला टिळक यांनी काल अचानक भेट दिली. या वेळी एका गरोदर महिलेला भूलतज्ज्ञ नसल्यामुळे ससून रुग्णालयात जा, असे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले होते. या महिलेची आज प्रसूती झाली. सीजरिंग करण्याची गरज पडली नाही. त्यामुळे कमला नेहरू रुग्णालयातील डॉक्‍टरांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले होते. आज यासंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची महापौरांनी बैठक घेत खात्याच्या कारभाराचे वाभाडे काढले. त्या वेळी डॉ. साबणे यांनी ही माहिती दिली.\nमहापौर म्हणाल्या, \"\"रुग्णालयाची स्वच्छता, डॉक्‍टरांची संख्या; तसेच दररोज येणाऱ्या रुग्णांचे रेकॉर्ड ठेवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. ज्या डॉक्‍टरांनी काल हलगर्जीपणा केला, त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना आरोग्य प्रमुखांना दिल्या आहेत.''\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/banglore-news-shashikala-and-jail-60383", "date_download": "2018-08-19T22:58:10Z", "digest": "sha1:XYNEXNQDIZTRTZBWRRQRJOOANSUG57IQ", "length": 14142, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "banglore news shashikala and jail \"चिन्नम्मां'च्या बडदास्तीवर आक्षेप घेणाऱ्याची बदली | eSakal", "raw_content": "\n\"चिन्नम्मां'च्या बडदास्तीवर आक्षेप घेणाऱ्याची बदली\nमंगळवार, 18 जुलै 2017\nबंगळूर : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगवास भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या शशिकला ऊर्फ चिन्नम्मा यांना दिल्या जाणाऱ्या विशेष वागणुकीविरोधात आवाज उठविणाऱ्या पोलिस उपमहानिरीक्षक डी. रूपा यांची आज तातडीने बदली करण्यात आली. तसेच, या प्रकरणावरून रूपा यांच्याबरोबर जाहीररीत्या वाद घालणारे तुरुंग महासंचालक एच. एन. सत्यनारायण राव यांचीही बदली करण्यात आली आहे.\nबंगळूर : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगवास भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या शशिकला ऊर्फ चिन्नम्मा यांना दिल्या जाणाऱ्या विशेष वागणुकीविरोधात आवाज उठविणाऱ्या पोलिस उपमहानिरीक्षक डी. रूपा यांची आज तातडीने बदली करण्यात आली. तसेच, या प्रकरणावरून रूपा यांच्याबरोबर जाहीररीत्या वाद घालणारे तुरुंग महासंचालक एच. एन. सत्यनारायण राव यांचीही बदली करण्यात आली आहे.\nकर्नाटक सरकारने आज परिपत्रक काढत ही घोषणा केली आहे. राव यांना अद्याप दुसरे पद देण्यात आलेले नाही, तर रूपा यांना वाहतूक शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डी. रूपा यांनी गेल्या आठवड्यात राव यांना एक अहवाल सादर केला होता. यामध्ये त्यांनी, शशिकला यांना विशेष वागणूक देण्यासाठी दोन कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची \"चर्चा' असल्याचे सांगितले. तसेच, राव यांच्याविरोधातही आरोप होत असल्याचे सांगितले. तुरुंग नियमांचा भंग करून शशिकला यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक होत असल्याचाही त्यांनी आरोप केला. शशिकला या परप्पना अग्रहार मध्यवर्ती तुरुंगात चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. राव यांनी आपल्याविरोधातील सर्व आरोप चुकीचे आणि आधारहीन असल्याचे सांगत नाकारले. तसेच, रूपा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा दिला. रूपा यांनीही त्यांना चौकशीचे आव्हान दिले. या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये हा वाद जाहीररीत्या सुरू असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. रूपा यांच्या अहवालामुळे मोठा वाद निर्माण झाल्याने चिडलेल्या सरकारने त्यांनाही नोटीस बजावत नियमभंगाबाबत विचारणा केली आहे. मुद्रांक गैरव्यवहारातील सूत्रधार अब्दुल करीम तेलगी यालाही तुरुंगात विशेष वागणूक मिळत असल्याचा अहवाल दिल्याने डी. रूपा पूर्वी चर्चेत आल्या होत्या.\nरुपा यांच्या बदलीबाबत विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. रुपा यांना प्रामाणिकपणाबद्दल मिळालेली ही शिक्षा असल्याचे भाजपने म्हटले आहे. सिद्धरामय्या यांनी मात्र या निर्णयाचे समर्थन केले आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी नियमांचा भंग केल्यानेच त्यांची बदली केल्याचे त्यांनी सांगितले.\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल...\nचीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव\nनाशिक - चीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/why-bcci-had-to-arrange-back-to-back-india-vs-sri-lanka-series-in-2017/", "date_download": "2018-08-19T23:05:17Z", "digest": "sha1:I3NBEHIBQ7P44KGO3EBFEYHJJE2UBUAT", "length": 9209, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "म्हणून भारत-श्रीलंका संघ खेळतात सतत क्रिकेट ! -", "raw_content": "\nम्हणून भारत-श्रीलंका संघ खेळतात सतत क्रिकेट \nम्हणून भारत-श्रीलंका संघ खेळतात सतत क्रिकेट \nसध्या भारत आणि श्रीलंका संघात क्रिकेट चाहत्यांना सतत मालिका बघायला मिळत आहे. नुकताच भारताने श्रीलंकेला १-० ने ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत काल हरवले आहे. तसेच येत्या १० तारखेपासून श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका सुरु होणार आहे आणि त्यानंतर टी २० मालिका. त्यामुळे या दोन संघात सतत मालिका का असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.\nयाबाद्दल बीसीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे, की श्रीलंकेसाठी भारताबरोबर खेळणे आर्थिक दृष्ट्या चांगले आहे परंतु बीसीसीआयची हे नुकसानीचे असले तरी ते अपरिहार्य आहे कारण एका वर्षात किती मालिका घ्यायच्या या आधीच ठरलेले असते.\nबीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर बोलत होते. तेव्हा ते म्हणाले ” पाठोपाठ मालिका घेतल्या जातात कारण याबद्दल आधीच वेळापत्रक ठरलेले असते.”\n“यापुढचे आयोजन हे कर्णधाराने नोंदवलेल्या निरीक्षणाला लक्षात घेऊन केले जाईल.” असेही ते पुढे म्हणाले. विराटने स्टेडिअमच्या स्टँडमध्ये रिकाम्या असलेल्या जागांबद्दल निरीक्षण नोंदले आहे\nविराट श्रीलंकेबरोबर पाठोपाठ होणाऱ्या मालिकांबद्दल म्हणाला, “चाहत्यांचा उत्साह ही गोष्ट लक्ष्यात घेतली जाईल, कारण तुमचे चाहते दूर गेलेले तुम्हाला आवडणार नाही.” .\n“आपल्याला चाहत्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी समतोल साधने गरजेचे आहे. त्याचबरोबर खेळाडूही ताजेतवाने असले पाहिजे, तसेच क्रिकेटला रोमांचित ठेवले पाहिजे आणि वर्षभर निकोप स्पर्धा राहिली पाहिजे. “\n“सामने बघणाऱ्या चाहत्यांना विचारून याबद्दलचे विश्लेषण करायला हवे. खेळ बघणाऱ्यात आणि खेळ खेळणाऱ्यात खूप फरक असतो. आमच्यासाठी आम्ही खेळ खेळणार नाही असे म्हणण्याची संधी नसते.”\n“मला माहित नाही की खूप क्रिकेट खेळले जात आहे की नाही किंवा एकाच संघाबरोबर सारखे सामने होत आहे की नाही, पण या सगळ्या गोष्टींची भविष्यात भारताच्या क्रिकेट बोर्डाशी चर्चा होईल.”\nभारताने ३ महिन्यांपूर्वीही श्रीलंका दौरा केला होता. त्यावेळी भारताने श्रीलंकेला तीनही प्रकारात ९-० ने व्हाईटवॉश दिला होता.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai?start=144", "date_download": "2018-08-19T23:07:54Z", "digest": "sha1:MXPSFFHJ2I7HLGAWT3RYW4GZL5U5ADKS", "length": 5976, "nlines": 156, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकुमारस्वामी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री....\nकर्नाटक निवडणुकीनंतरचा फटका, महाराष्ट्र की ‘महाग’राष्ट्र \nकोल्हापुरात पेट्रोल 'महाराष्ट्र से सस्ता' कसे \nपाहा हे भाजपावर खोचक टीका करणारे आणखी एक व्यंगचित्र...\nयेडियुरप्पा ठरले अडीच दिवसांचे मुख्यमंत्री, कुमारस्वामीेंचा मार्ग मोकळा\nयेडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान\n'निपा' या भयानक विषाणूपासून सावधान...\nबोपय्यांची नियुक्ती कायम, काॅंग्रेसला कोर्टाचा फटका\nकर्नाटक राज्यपालांवर राज ठाकरेंनी डागली तोफ\n#RoyalWedding: प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या लग्नासाठी मुंबईच्या या मुलीला आमंत्रण\nबोपय्यांच्या निवडीवरुन काॅंग्रेसचं टीकास्त्र\nसोशल मीडियावर काँग्रेस ट्रोल\nयेडियुरप्पांच्या माघारीनंतर राहुलने मानले कर्नाटकाच्या जनतेचे आभार\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद टांगणीवर, उद्याच सिद्ध करावं लागणार बहुमत\nमी राजकारणासोबत प्रत्येक खेळात तरबेज\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर राज्यपालांच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष\nमनसेच्या इंजिनाला धक्का बसण्याची शक्यता, शिशीर शिंदे स्वगृही परतणार \nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/05/ca13and14May2017.html", "date_download": "2018-08-19T23:04:59Z", "digest": "sha1:2RLLWJ6TZLAA77IZJIMASHJHHHGQ7WDK", "length": 24206, "nlines": 136, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १३ व १४ मे २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी १३ व १४ मे २०१७\nचालू घडामोडी १३ व १४ मे २०१७\nराज्यात २१ टक्केच वनक्षेत्र शिल्लक\nराज्यात केवळ २१ टक्के वनक्षेत्र शिल्लक राहिले असून परिणामी ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा धोका निर्माण झाला आहे. हा धोका टाळण्यासाठी ३३ टक्‍क्‍यांपर्यंत वनक्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातून किमान ३३ टक्के क्षेत्र हे वनआच्छादित असेल तर पाऊसमानापासून प्रदूषण कमी होण्यापर्यंतची वाट सुखकर होते.\nत्यामुळे वनविभागाकडून सहा विविध प्रकारच्या योजनांची आखणी करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने त्यांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे वनविभागाद्वारे सांगण्यात आले.\nस्मार्ट सिटी आणि अमृत योजनेत पुणे, नवी मुंबईला सर्वोच्च पत मानांकन\nस्मार्ट सिटी आणि अमृत योजनेत पालिकांना निधी उभारण्यासाठी बॉंड इश्‍यू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी आवश्‍यक पत मानांकन नुकतेच जाहीर करण्यात आले.\n१४ राज्यांतील ९४ शहरांचे पत मानांकन करण्यात आले. यात पुणे आणि नवी मुंबई महापालिकेला गुंतवणुकीस पूरक असलेले सर्वोच एए+ मानांकन देण्यात आले आहे. या मानांकनासाठी नवी दिल्ली महापालिकेचाही समावेश करण्यात आला आहे.\nक्रिसिलसारख्या पत मानांकन संस्थांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांचे मानांकन करण्यात आले. पत मानांकन संस्थांकडून एएए ते डी असे मानांकन दिले जाते. पुढील २० वर्षांत स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेत शहरांच्या विकासासाठी ३९ लाख कोटी रुपयांची गरज भासणार आहे.\n५५ शहरांना गुंतवणुकीस अनुकूल मानांकन देण्यात आले आहे. ३९ शहरांना बीबीबी असे मानांकन देण्यात आले आहे. राज्यातील नाशिक, पिंपरी चिंचवड, ठाणे या शहरांना एए नामांकन, तर मीरा भाईंदर पालिकेला ए नामांकन देण्यात आले. अमरावती शहराला बीबीबी तसेच नांदेड व सोलापूर शहरांना बीबी+ नामांकन देण्यात आले.\nगेल्या २० वर्षांत २५ स्थानिक स्वराज्य संस्थांनी जवळपास १५०० कोटींचा निधी उभारला. १९९८ मध्ये अहमदाबाद पालिकेने पहिल्यांदा बॉंड इश्‍यू करून निधी उभारला होता.\nअमिताभ बच्चन हेपेटायटिस सदिच्छा दूत\nजे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलमधील कार्यक्रमात जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अमिताभ बच्चन यांना हिपॅटायटिसविरोधी मोहिमेसाठी डब्ल्यूएचओचा गुडविल ऍम्बेसिडर जाहीर केले.\nविषाणुजन्य हेपेटायटिसमुळे भारतासह या प्रदेशात दरवर्षी ४ लाख १० हजार लोक प्राण गमावतात. यासाठी पंजाबमध्ये राबवलेली मोहीम भारतभर राबवण्याची आवश्‍यकता आहे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.\nहिपॅटायटिसचे उपचार आणि औषधे अत्यंत महागडी आहेत. . हिपॅटायटिसवरील उपचार महागडे असले तरी अत्यावश्‍यक आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास यकृत प्रत्यारोपणाची वेळ ओढवू शकते. त्यासाठी येणारा खर्च औषधोपचारांपेक्षा अधिक खर्चिक आहे.\nभारतात फक्त १० टक्के रुग्ण यासाठीची चाचणी करत असल्याने तेवढेच रुग्ण समजतात. भारतातील हिपॅटायटिसच्या रुग्णांचा निश्‍चित आकडा समजलेला नाही.\nअमली पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणावर जडलेल्या ठिकाणी हिपॅटायटिसचे रुग्ण जास्त आढळतात. भारतात पंजाबमध्ये असे सर्वाधिक रुग्ण आढळतात.\nयासाठी पंजाब सरकारने मोफत तपासणी आणि उपचारांची मोहीम राबवल्यानंतर तिथे हिपॅटायटिसचे २७ हजार रुग्ण आढळले होते. त्यापैकी ९३ टक्के रुग्ण उपचारांनंतर संसर्गमुक्त झाले. यासाठी पंजाब सरकारने डिस्पोसेबल इंजेक्‍शनचा प्रयोग राबवला.\nइस्रो जूनमध्ये सर्वाधिक शक्तीशाली रॉकेटचे प्रक्षेपण करणार\nभारत पुढील महिन्यात सर्वात शक्तीशाली रॉकेट सोडणार आहे. ४ टन वजनाचे संदेशवहन करणारे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता या रॉकेटमध्ये असणार आहे. भारत पहिल्यांदाच अशाप्रकारचे रॉकेट अवकाशात सोडणार आहे. यामुळे संदेशवहन आणि संपर्क क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे.\nजून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जीएसएलव्ही मार्क ३ चे प्रक्षेपण करणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. जीएसएलव्ही मार्क ३ चे प्रक्षेपण यशस्वी ठरल्यास इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल.\nसध्या इस्रोच्या रॉकेटची क्षमता २.२ टन वाहून नेण्याइतकी आहे. यापेक्षा जास्त वजन वाहून नेण्याची कामगिरी इस्रोच्या रॉकेट्सना अद्याप करता आलेली नाही. २.२ टनापेक्षा अधिकच्या वजनाचे उपग्रह वाहून नेताना भारताकडून कायम इतर देशांचा आधार घेतला जातो.\nज्येष्ठ क्रीडा मानसतज्ज्ञ भीष्मराज बाम यांचे निधन\nनिवृत्त पोलीस महासंचालक आणि ज्येष्ठ क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज पुरूषोत्तम बाम (७९) यांचे शुक्रवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास येथे हृदयविकाराने निधन झाले.\nविशेष म्हणजे निवृत्तीनंतरच्या आयुष्यात ज्या विषयावर ते सदैव खेळाडूंना मार्गदर्शन करीत राहिले त्याच योगा या विषयावर ते एका सभागृहात मार्गदर्शन करीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.\nक्रीडा मानसोपचाराकडे वळण्यामागे बाम यांना कारणीभूत झाली पोलीस महासंचालकपदाहून निवृत्त झाल्यानंतरची एक दुखापत. या दुखापतीमुळे बाम यांना सहा महिन्यांपेक्षा अधिक दिवस आराम करावा लागला. यादरम्यान काही रशियन पुस्तके त्यांच्या वाचण्यात आली.\nत्यात एका पुस्तकातील ‘आपलं मन हाच आपला शत्रू’ हे वाक्य त्यांना अधिक भावले. स्वत: एक उत्कृष्ठ नेमबाज असलेल्या बाम यांनी त्यानंतर मग योग आणि मन यांचा क्रीडा क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यास सुरूवात केली. क्रीडा मानसोपचाराचा रितसर अभ्यासक्रमही पूर्ण केला.\n१९९८ मध्ये नाशिकमध्ये नेमबाजीची क्रीडा प्रबोधिनी स्थापन करून त्याव्दारे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नेमबाज घडविले.नेमबाजीला प्रोत्साहन देण्यासाठी बाम यांनी एक्स एल टारगेट शुटर्स असोसिएशनची स्थापना केली.\nपुरूषोत्तम अकॅडमीचे संस्थापक, पुण्याच्या चाणक्य मंडळाचे विश्वस्त व मार्गदर्शक, योग विद्या धामच्या योग गुरुकुल विभागात अध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले.\nआशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत बजरंगची सुवर्णझेप\nआशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने सुवर्णपदक जिंकले. त्याने फ्रीस्टाईल प्रकारात ६५ किलो वजनी गटात हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारताला पहिलेच सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच भारताच्या अनिलकुमार आणि ज्योती यांनी आपआपल्या गटात कांस्यपदके जिंकली.\nअंतिम लढतीत बजरंग पुनियाने दक्षिण कोरियाच्या ली सुंग चुल याला ६-२ ने पराभूत केले. अनिलने ग्रीको रोमनच्या ८५ किलो गटात उज्बेकिस्तानच्या मुहम्मदाली शमसिदिनोव्हविरुध्द शानदार पुनरागमन करताना ७-६ असा विजय मिळवून कांस्यपदक पटकावले.\nमहिला गटात ज्योतीला ७५ किलो वजन गटात सेमीफायनलमध्ये जपानच्या मसाको फुरुची हिच्याकडून हरल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.\nब्रिटनसह जगातील काही देशात सायबर हल्ला\nब्रिटनसह जगभरातील जवळपास शंभर देशात मोठा सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे ब्रिटनमधील आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.\n'रॅंसमवेअरच्या' माध्यमातून हा हल्ला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आलेले हॅकिंग टूल हे अमेरिकेतील 'युएस नॅशनल सिक्‍युरिटी एजन्सी'ने तयार केल्याची शक्‍यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.\nया हल्ल्यामुळे ब्रिटनमधील आरोग्य यंत्रणेसह आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवा देणाऱ्या 'फेडएक्‍स' या कंपनीवरही मोठा परिणाम झाला आहे. या हल्ल्यामुळे आतापर्यंत रशिया, युक्रेन आणि तैवानसह जगातील ५७ हजार ठिकाणी परिणाम झाला असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.\nसायबर हल्ल्याद्वारे एखाद्या संगणकावरील संपूर्ण माहिती ब्लॉक करून ती पूर्ववत करण्यासाठी पैशाची मागणी करण्याचा प्रकार म्हणजे 'रॅंसमवेअर'. या प्रकारामुळे व्हायरसद्वारे संगणकीय यंत्रणा हॅक करून हॅक झालेल्या संगणकावर केवळ पैशाची मागणी करणारा संदेश दिसतो.\nचीनच्या 'ओबोर' परिषदेत भारत गैरहजर\nचीन व पाकिस्तानदरम्यानची आर्थिक मार्गिका (सीपीईसी) पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने नाराज असलेल्या भारताने बीजिंगमध्ये रविवारपासून सुरू होत असलेल्या चीनच्या 'वन बेल्ट वन रोड' शिखर बैठकीसाठी उच्चस्तरीय प्रतिनिधी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.\n१४ व १५ मे रोजी होणाऱ्या या परिषदेत भारताचा महत्त्वाचा भागीदार असलेल्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह २९ देशांचे व सरकारांचे प्रमुख उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या आवडत्या प्रकल्पाबाबतच्या या परिषदेत भारताचे बहुतांश शेजारी देश सहभागी होत आहेत.\nपाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ त्यांच्यासोबत चार मुख्यमंत्री व पाच संघराज्यमंत्री, श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे, नेपाळचे उपपंतप्रधान व अर्थमंत्री कृष्णबहादूर महारा यांच्यासह बांगलादेश व मालदीवचे शिष्टमंडळ परिषदेत उपस्थित राहतील.\nजगातील महासत्तांपैकी अमेरिका, फ्रान्स, जर्मनी व ब्रिटन यांनी त्यांचा सहभाग निश्चित केला आहे.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/the-two-career-milestones-that-await-nadal-in-paris/", "date_download": "2018-08-19T23:03:25Z", "digest": "sha1:NINAZAUIQEYCZFNCBQHWLPZHFYIHNHXG", "length": 7194, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जर नदाल पॅरिस मास्टर्स जिंकला तर होणार हे मोठे विक्रम -", "raw_content": "\nजर नदाल पॅरिस मास्टर्स जिंकला तर होणार हे मोठे विक्रम\nजर नदाल पॅरिस मास्टर्स जिंकला तर होणार हे मोठे विक्रम\n स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदाल पॅरिस मास्टर्स स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पोहचला आहे. त्याला पहिल्या फेरीतून पुढे चाल मिळाली आहे.\nस्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर या स्पर्धेत खेळत नसल्याकारणामुळे नदाल या स्पर्धेत अनेक विक्रम सहज करू शकतो. त्यातील सर्वात महत्वाचा विक्रम म्हणजे ह्या वर्षाच्या शेवटी नदाल एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम राहू शकतो.\n-नदाल या स्पर्धेत अजून एक सामना जिंकला तर तो चौथ्या वर्षअखेरीस एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम राहू शकतो. तो यापूर्वी २००८, २०१० आणि २०१३ या वर्षांच्या अखेरीस एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी होता.\n-नदालने जर पॅरिस मास्टर्सचे विजतेपद जिंकले तर त्याचे एटीपी मास्टर्स प्रकारातील हे ३१ वे विजेतेपद असेल. आजपर्यंत कोणत्याही खेळाडूला एटीपी मास्टर्स स्पर्धेचे ३० पेक्षा जास्त विजेतेपद जिंकता आलेले नाही.\nएटीपी मास्टर्स स्पर्धेची सर्वाधिक विजेतेपदं ही नदाल (३०) आणि जोकोविच (३०) यांनी जिंकली आहेत तर फेडररने एटीपी मास्टर्सची २७ विजेतेपद जिंकली आहेत.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbais-dabewali-services-are-closed-today-268618.html", "date_download": "2018-08-20T00:05:20Z", "digest": "sha1:BZOGQN5PTPHULLSVY4NNRX6RJPFCCJXH", "length": 11068, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा आज बंद", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nमुंबईच्या डबेवाल्यांची सेवा आज बंद\nकाल मुसळधार पावसामुळे दिवसभर आणि संपूर्ण रात्रभर डबेवाले विविध स्टेशनवर लोकल ट्रेन मध्ये अडकून पडले होते\n30 आॅगस्ट : मुंबई मुसळधार पावसामुळे डबेवाल्यांनीही सेवा बंद केली आहे. आज मुंबईत डबे पोहोचवले जाणार नाही असं जाहीर करण्यात आलंय.\nकाल मुसळधार पावसामुळे दिवसभर आणि संपूर्ण रात्रभर डबेवाले विविध स्टेशनवर लोकल ट्रेन मध्ये अडकून पडले होते. सोबत जेवणाचे डबे असल्यामुळे त्यांनी संपूर्ण रात्र लोकलच्या लगेज कंपार्टमेंटमध्ये बसून काढली. त्यामुळे रिकामी डबेच अद्याप घरी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे आज मुंबईत डबे पोचवण्याची सेवा बंद ठेवण्यात आली आहे अशी माहिती सुभाष तळेकर यांनी दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ganesh-mahima-marathi/ganesh-utsav-marathi-117082300010_1.html", "date_download": "2018-08-19T23:35:41Z", "digest": "sha1:72ZEX2G6IESWK7JKGSNEKP4EGXMBWM5V", "length": 14869, "nlines": 172, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्री. गणपती घरी आणण्याचे मुहूर्त | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nश्री. गणपती घरी आणण्याचे मुहूर्त\nदि २४/०८/२०१७ रोजी गुरूवार भाद्रपद शुक्ल तृतीया आहे या दिवशी दुपारी ०१:५७ वाजता बलवान हस्त नक्षत्र सुरू होत आहे तर आपण या शुभ मुहूर्तावर व नक्षत्रावर श्री गणपतींची मुर्ती अणावी.\nश्रीबाप्पा ला आण्याचे मुहूर्त\nअमृत मुहूर्त :- दु.०२:०० ते दु.०३:३०\nशुभ मुहूर्त :- सायं.०५:०० ते सायं.०६:३०\nअमृत मुहूर्त :- रात्री.०६:३० ते रात्री०८:००\nया विशेष मुहूर्तावर श्री गणपती आपल्या घरी घेऊन यावे ही विनंती...\nश्री गणपती स्थापना मुहूर्त :\nसंध्याकाळी ८:२९ पर्यंत गणपती स्थापना करू शकता.\nदिनांक २५-०८-२०१७ ला चतुर्थी तिथि रात्री ०८:२९ पर्यंत आहे.\nशुक्रवार दि. २५-०८-२०१७ ला सकाळी ०८:२६ ते रात्री ८:२९ पर्यंत भद्रा आहेत. श्री. गणेशस्थापनेसाठी भद्रेचा निषेध नाही. त्यामुळे भद्रा काळात गणपती स्थापना करण्यास काहीही हरकत नाही.\nतसेच दि. २५-०८-२०१७ ला राहू काळ शुक्रवारी सकाळी १०:३० ते\nत्यामुळे गणपती स्थापना दि. २५-०८-११७ रोजी सूर्योदयापासून ते रात्री ०८:२९ पर्यंत गणपती स्थापना आपल्या कुलाचारा प्रमाणे करावी. (गणपती स्थापना करण्याकरीता भद्रा निषेध समजल्या जातात त्यामुळे राहूकाळ व भद्रा काळात गणपती स्थापना करण्यास काही हरकत नाही. )\nगणेशचतुर्थीला चंद्र पाहू नये. पाहिल्यास खोटे आळ येतात. चुकून चंद्रदर्शन झाल्यास मंत्र:- सिंह प्रसेनवमधीत्सिहो जम्बवताहत सुकुमारक मा रोदिस्तव ह्रयौष्न स्यम्नतक सुकुमारक मा रोदिस्तव ह्रयौष्न स्यम्नतक या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.\nअशी असावी गणपतीची मूर्ती\nश्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी (मराठीत)\nशुभ आणि मंगलमयी असतात पंचमुखी गणेश\nयावर अधिक वाचा :\nश्रीगणेशाचे भजन गणेश महिमा\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\n\"जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ....Read More\n\"अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील....Read More\n\"कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा...Read More\n\"अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा...Read More\n\"उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष...Read More\n\"काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात...Read More\n\"आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न...Read More\n\"प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही...Read More\nकाळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2015/10/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:51:36Z", "digest": "sha1:GUAK7IIM7OYJ2RDA644J6OZJIBTMUNY2", "length": 17061, "nlines": 115, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: अराजक", "raw_content": "\nबुधवार, १४ ऑक्टोबर, २०१५\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nकेंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या साहित्य अकादमीसह इतर संस्थांचे पुरस्कार परत करणार्‍या साहित्यिकांची- विचारवंतांची संख्या देशभरात वीस पर्यंत पोचली आहे. (महाराष्ट्रातल्या काही साहित्यिकांनीही महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार परत केले.) आणीबाणी नंतर आजची राजकीय स्थिती ही सर्वात जास्त अराजकतेकडे चालली आहे काय कोणाला ढळढळीत अराजकता अजूनही दिसून येत नसेल तर फक्‍त एका वर्षात छुपी अराजकता नक्कीच सुरू झाली आहे. डॉ. यू. आर. अनंतमूर्ती... बोलल्याप्रमाणे केवळ देशच नव्हे, तर आख्‍खं जग सोडून निघून गेले कोणाला ढळढळीत अराजकता अजूनही दिसून येत नसेल तर फक्‍त एका वर्षात छुपी अराजकता नक्कीच सुरू झाली आहे. डॉ. यू. आर. अनंतमूर्ती... बोलल्याप्रमाणे केवळ देशच नव्हे, तर आख्‍खं जग सोडून निघून गेले खरंच हे जग आज इतके वाईट आहे का खरंच हे जग आज इतके वाईट आहे का पण साहित्यिकांच्या या कृतीने सरकारवर अजून तरी साधा ओरखडाही उमटलेला दिसत नाही. राजकारणी लोकांमध्ये आता साहित्यिक- विचारवंतांचा आदर राहिला नाही. आजच्या राजकारणात सुसंस्कृतपणा दिसून येत नाही.\nएम. एस. कलबुर्गी, गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोळकर या तीन विचारवंतांचा खून. या हत्त्यांमागील लोक कोण हे शोधणे फार दूरचे काम असे आपण समजून चाललो तरी ज्या मारेकर्‍यांनी त्यांना रस्त्यात गाठून हत्त्या केली ते भाडोत्री मारेकरी सुध्दा हाती लागू नयेत हे आकलनापलिकडे आहे. एखादा संशयीत मारेकरी पोलिसांच्या हाती लागला तर तो कसा निष्पाप आहे हे न्यायाधिशांच्या आधी मंत्रीमहोदय सांगतात.\nकोणी काय खावे हे दुसरा कोणी कसा ठरवू शकतो कोणी कोणते कपडे घालावेत त्यावरून मतभेद. कोणाचे घर कोणत्या वस्तीत असावे हे तो तो कळप ठरवणार कोणी कोणते कपडे घालावेत त्यावरून मतभेद. कोणाचे घर कोणत्या वस्तीत असावे हे तो तो कळप ठरवणार मोहम्मद अखलाख दादरी हत्याकांडाने आक्खा देश हादरला. थरकाप उडवणारी आणि झोप उडवणारीही हिंसक घटना आहे ही. आपण मध्ययुगीन आदिम काळात जगतो आहोत की काय असा भास व्हायला लागला. आपापल्या जातीधर्माच्या कळपात राहून आपण आपले आदिम हिंसक टोळ्यांमध्ये रूपांतर करू पहात आहोत मोहम्मद अखलाख दादरी हत्याकांडाने आक्खा देश हादरला. थरकाप उडवणारी आणि झोप उडवणारीही हिंसक घटना आहे ही. आपण मध्ययुगीन आदिम काळात जगतो आहोत की काय असा भास व्हायला लागला. आपापल्या जातीधर्माच्या कळपात राहून आपण आपले आदिम हिंसक टोळ्यांमध्ये रूपांतर करू पहात आहोत गुजरातमध्ये मुस्लीम युवकांना गरबा नृत्य परिसरात येण्यावर बंदी घालण्यात आली. देशभरात विविध संघटनांकडून असे अनेक छोटेमोठे स्थानिक फतवे निघताहेत. हा कोणत्या प्रकारचा जमातवाद आहे.\nयापुढे कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणे हे देशाच्या दृष्टीने हानीकारक ठरणार आहे का आपण या देशाच्या विकासासाठीच नक्की सरकार निवडून दिलंय का आपण या देशाच्या विकासासाठीच नक्की सरकार निवडून दिलंय का हा कोणत्या प्रकारचा विकास आहे हा कोणत्या प्रकारचा विकास आहे विकासाच्या आरोळ्या मारताना देशातल्या शंभरावर असलेल्या विविध नावांच्या संघटना सुप्तावस्तेत होत्या. सत्ता मिळताच त्या आपल्या खरे रूप दाखवायला लागल्या. रस्त्यांवर नंगानाच होऊ लागला. मत विभाजन होण्यासाठी एखादा नाटकी विरोधकही तसा खमक्या हवा म्हणजे आपला अजेंडा ठोसपणे राबवता येतो. आपल्या समूहावर विषारी टीका केली की आपल्यापासून थोडे दूर गेलेले लोक अजून आपल्या जवळ येतात या सिध्दांताने अगदी ठरवून एका राक्षसालाही जन्म देण्यात आला. तो जितके विषारी बोलेल तितका आपल्याला फायदा. इथे एक कळत नाही की एखाद्या नेत्यावर कोणी टीका केली तर त्या नेत्याच्या धर्माच्या लोकांचा अपमान कसा होऊ शकतो\nइतके सारे होत असूनही सिंहासनावर आरूढ झालेली व्यक्‍ती काही बोलायला तयार नाही. तेव्हाचे मौनीबाबा परवडले. आता सोयीनुसार बोलले जाते आणि सोयीनुसार दुर्लक्ष केले जाते. प्रचारसभांमध्ये आणि इतर देशांच्या दौर्‍यांवर जे बोलू नये ते बोलले जाते. रेडीओवर मनातले सगळे सोयीस्कर सांगितले जाते. पण देशांतर्गत हिंसेवर तोंडावर बोट... गडीगुप्प. उत आलेले लोक याचा फायदा उठवत आपला कार्यभाग उरकवताहेत.\nमहात्मा गांधींना संपवता येत नाही तर आता महात्मा गांधींचे नाव घ्यायचे आणि होता आले तर दुसरे महात्मा व्हायला काय हरकत आहे. मंदिरे बांधता बांधता पोटातल्या पोट आपलेही एखादे मंदिर का बांधू नये आता दोन आक्टोबरला रस्त्यांची स्वच्‍छता करता करता मनातल्या जळमटांची स्वच्‍छता मात्र अजिबात करायची नाही दोन आक्टोबरला रस्त्यांची स्वच्‍छता करता करता मनातल्या जळमटांची स्वच्‍छता मात्र अजिबात करायची नाही भारत पंधरा महिण्यांपूर्वी अस्तित्वात होता की नव्हता, माहीत नाही. कदाचित तो आताच घडवला गेला असेल भारत पंधरा महिण्यांपूर्वी अस्तित्वात होता की नव्हता, माहीत नाही. कदाचित तो आताच घडवला गेला असेल चमकता येईल तिथे चमकायचे मग ते फेसबुक का असेना पण जग फिरताना आपल्याच देशाची निंदा करणे गरजेचे आहे का\nकाल एका चॅनलवर ऐकले: बिहार मध्ये मुस्लीम मते नितीश आघाडीकडे किती जातील आणि भाजपकडे किती. राजपूत आणि तेल्यांची मते कुठे जातील तेही सांगू... माझी जात ज्या कोणाला मते देईल त्यालाच मी माझे मत देईल का एक जात एक धर्म सर्व मिळून एखाद्या पक्षाला मतदान करू शकतात का एक जात एक धर्म सर्व मिळून एखाद्या पक्षाला मतदान करू शकतात का अशा जातीयवादी सर्वे करणार्‍या चॅनल्सना कोर्टात खेचले पाहिजे. कोणतं न्यूज चॅनल नेमकं कोणाला विकलं गेलंय हे सहज कळतं आता अशा जातीयवादी सर्वे करणार्‍या चॅनल्सना कोर्टात खेचले पाहिजे. कोणतं न्यूज चॅनल नेमकं कोणाला विकलं गेलंय हे सहज कळतं आता लोकशाहीचा तिसरा स्तंभ विकला गेला आहे का\n देशाच्या सवोच्च स्थानी असलेल्या नेत्यांची भाषा प्रचार सभांमध्ये पार रसातळाला गेली आपला देश फक्‍त प्रचार सभांपुरताच आणि निवडून येण्यापुरताच उरला की काय आपला देश फक्‍त प्रचार सभांपुरताच आणि निवडून येण्यापुरताच उरला की काय तसे नसते तर आज प्रचार करताना जातीय धर्मिय समिकरणे जिथक्या उथळपणे वापरली जातात तशी ती वापरली गेली नसती.\nभारतात अशी अराजकता येणार असेल तर देशाच्या नुकसानासाठी दुसर्‍या शत्रू देशाला काहीच करायची गरज नाही. आपण आपल्याच कृत्यांनी देशाची एकता पोखरून काढू. अथवा शत्रू राष्ट्राला हे निमंत्रण आहे असे म्हणावे लागेल. आपण खरंच अराजकतेकडे जात आहोत का, याचा सजगपणे विचार करण्याची वेळ आली आहे.\n(या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ५:०९ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nMy Blogs ग्रुपला एक वर्ष पूर्ण\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/11/blog-post_14.html", "date_download": "2018-08-19T23:05:04Z", "digest": "sha1:GWHP5ZPSAVO37WKGVWICDBPMMK5JPGTQ", "length": 19868, "nlines": 133, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १३ व १४ नोव्हेंबर २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी १३ व १४ नोव्हेंबर २०१७\nचालू घडामोडी १३ व १४ नोव्हेंबर २०१७\nभारतनेटच्या दुस-या टप्प्यासाठी महाराष्ट्राला निधी मंजूर\nकेंद्र सरकारच्या 'भारतनेट' या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी महाराष्ट्राला 2,179 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 148 तालुके इंटरनेटने जोडण्यात येणार आहेत.\nकेंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान तसेच दूरसंचार मंत्रालयातर्फे दिल्लीतील विज्ञान भवनात 'भारतनेट' च्या दुसऱ्या टप्प्यातील ब्रॉडबँड नेटवर्कच्या विस्ताराविषयी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.\nकेंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद , केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद पार पडली. या परिषदेत राज्याचे माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते.\nतसेच भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात देशातील एक लाखापेक्षा अधिक ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात एकूण 7451 गावामध्ये ब्रॉडबँड नेटवर्क सेवा पोहोचवण्यात आली.\nराज्यातील पहिल्या डिजिटल जिल्ह्याचा मान नागपूर जिल्ह्याला मिळाल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. नागपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती पूर्णत: ब्रॉडबॅंडशी जोडण्यात आल्या आहेत.\nनवी दिल्लीत 37 वा ‘भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा’ आयोजित\n14 नोव्हेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 37 वा ‘भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा (IITF)’ चे उद्घाटन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 27 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.\nवाणिज्य मंत्रालयांतर्गत भारत व्यापार जाहिरात संघटना (ITPO) या संस्थेकडून 1980 सालापासून या मेळाव्याचे आयोजन केले जात आहे.\nव्हिएतनाम हा या मेळाव्याचा भागीदार देश आहे आणि किरगिझस्तान हा लक्ष केंद्रित देश आहे.\nजगातल्या विविध देशांमधून 225 हून अधिक कंपन्यांनी तसेच देशातल्या राज्यांमधील स्थानिक उद्योगांनी या मेळाव्यात सहभाग घेतला आहे.\nजनधन खाती उघडण्यात उत्तरप्रदेश सर्वात पुढे आहे\n2014 साली सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY)’ अंतर्गत आतापर्यंत बँकेत उघडण्यात आलेल्या खात्यांच्या संख्येत, सर्वाधिक खाती उत्तरप्रदेशात उघडण्यात आली आहे.\nदेशात उघडलेल्या एकूण पाच कोटीहून अधिक नवीन PMJDY खात्यांच्या संख्येच्या एक पंचमांश वाटा केवळ उत्तरप्रदेशचा आहे.PMJDY खात्यांमध्ये जमा करण्यात आलेल्या एकूण ठेवींचा सहावा भाग तर एकट्या उत्तरप्रदेशाचा आहे.\nत्यानंतर यामध्ये पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. या दोन्ही राज्यांमध्ये एकत्रितपणे 3400 कोटीहून अधिक रुपयांच्या ठेवी जमा झाल्या.\nबिहार, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल यांनी एका वर्षात एकत्रितपणे आणखी 2.2 कोटी नवीन खाती उघडलीत. तर आसाम, गुजरात, झारखंड आणि कर्नाटक मध्ये एका वर्षात 1 कोटीहून अधिक नवीन खाती उघडलीत.\n26 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY)’ ची घोषणा केली होती.\nकृष्णा अभयारण्यात पहिल्यांदाच प्राण्यांची शिरगणती\nआंध्रप्रदेशातील कृष्णा अभयारण्यमध्ये पहिल्यांदाच प्राण्यांची शिरगणती (गणना) केली जाणार आहे. हा जगातील सर्वात दुर्मिळ पर्यावरण असलेल्या प्रदेशांपैकी एक आहे.\n194.8 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले हे क्षेत्र 1998 साली वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आणि तेव्हापासून तेथील प्राण्यांची गणनाच झालेली नाही. हे अभयारण्य कृष्णा आणि गुंटूर जिल्ह्यात पसरलेले आहे तसेच बंगालचा उपसागर आणि कृष्णा नदीच्या मधात वसलेले आहे.\nहे क्षेत्र फिशिंग मांजरीसाठी प्रसिद्ध आहे. 2014-16 साली आयोजित करण्यात आलेल्या प्रायोगिक प्रकल्पात 15 फिशिंग कॅट ची नोंद झाली होती.\n16 ते 20 नोव्हेंबर - बाल अधिकार सप्ताह (हौसला 2017)\nमहिला व बाल विकास मंत्रालय 16 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2017 या काळात बाल अधिकार सप्ताह - हौसला 2017 – पाळणार आहे.\nदेशात 14 नोव्हेंबरला ‘बाल दिवस’ साजरा केला जातो आणि दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल अधिकार दिवस 20 नोव्हेंबरला साजरा केला जातो.\nया दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय बालगृह संस्थांमध्ये राहणार्‍या मुलांसाठी आंतर बाल निगा संस्था (CCI) महोत्सवाचे आयोजन करीत आहे.\n‘हौसला 2017’ महोत्सवात देशातल्या विविध बालगृहांच्या मुलांच्या प्रतिभा पाहायला मिळणार. शिवाय मुलांकडून विविध कार्यक्रमे, जसे की बाल संसद, चित्रकला स्पर्धा, अॅथलेटिक मीट, फुटबॉल, बुद्धिबळ स्पर्धा आणि भाषण लेखन, यांमध्ये भाग घेतला जाणार आहे.\n12 नोव्हेंबर - सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस\n12 नोव्हेंबर 2017 रोजी आकाशवाणी/प्रसारभारती कडून ‘सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस’ साजरा केला गेला. प्रसारभारतीचा हा 20 वा वर्धापन दिवस आहे.\nदेशाच्या स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी यांनी आकाशवाणी केंद्राला 12 नोव्हेंबर 1947 रोजी पहिल्यांदा भेट दिली होती. त्यामुळे त्या दिवसापासून 12 नोव्हेंबर हा ‘सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.\nया दिवसाचे औचित्य साधून आकाशवाणीकडून (ऑल इंडिया रेडिओ) वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच या दिवशी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पुरस्कारांची घोषणा कली जाते, ते म्हणजे - सर्वात्तम सार्वजनिक प्रसारण सेवा करणारे आकाशवाणी केंद्र आणि गांधीवादी विचारांचा प्रचार करणारे आकाशवाणी केंद्र.\n12 नोव्हेंबर 2012 रोजी केंद्र सरकराने यासंबंधित औपचारिक घोषणा केली आणि भारतातील सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्याचे ठरवले.\nआकाशवाणी लवकरच ‘अॅमेझॉन इको डॉट’ वर त्यांची सेवा उपलब्ध करणार आहे. तसेच आकाशवाणी ‘व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क’ पुरवण्यासाठी काम करीत आहे, जे देशभरातील कोणत्याही भागाला विनाव्यत्यय प्रसारण सेवा प्रदान करेल.\nसेबॅस्टियन वेट्टेल याने ब्राझिलियन ग्रँड प्रिक्स शर्यत जिंकली\nफेरारी संघाचा चालक सेबॅस्टियन वेट्टेल याने 2017 ब्राझिलियन ग्रँड प्रिक्स शर्यत जिंकली.शर्यतीच्या दुसर्‍या स्थानी मर्सिडीज संघाचा वाल्टेरी बोट्टास तर फेरारी संघाचा किमी राईकोनेन ने तिसर्‍या स्थानी शर्यत पूर्ण केली.\nब्राझिलियन ग्रँड प्रिक्स ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी सध्या ब्राझीलच्या साओ पाउलोमध्ये आयोजित केली जाते. ही स्पर्धा 1972 साली पहिल्यांदा आयोजित केली गेली होती.\nपंकज अडवाणीने IBSF जागतिक बिलियर्ड्स स्पर्धा जिंकली\nकतारची राजधानी दोहामध्ये आयोजित 2017 IBSF जागतिक बिलियर्ड्स विजेतेपद स्पर्धा भारताच्या पंकज अडवाणीने जिंकली.स्पर्धेत पंकज अडवाणीने इंग्लंडच्या माईक रसेल याचा पराभव करत आपल्या कारकीर्दीतील 17 वा विश्व किताब जिंकला.\nIBSF जागतिक बिलियर्ड्स विजेतेपद स्पर्धा 1973 सालापासून इंटरनॅशनल बिलियर्ड्स अँड स्नूकर फेडरेशन (IBSF) कडून आयोजित केली जात आहे.\n1971 साली स्थापित IBSF जगभरातील गैर-व्यावसायिक स्नूकर आणि इंग्लीश बिलियर्ड्स स्पर्धांचे संचालन करते. याचे संयुक्त अरब अमीरातच्या दुबईमध्ये मुख्यालय आहे.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://boltipustake.blogspot.com/2013/05/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:51:18Z", "digest": "sha1:H7NU7OK72LNDDVNBZLR3KCXHOVWMLVYN", "length": 7857, "nlines": 108, "source_domain": "boltipustake.blogspot.com", "title": "Marathi Audio books : बोलती पुस्तके: संपूर्ण इसापनीती", "raw_content": "\n३. अमोल गोष्टी (साने गुरुजी)\n४. श्यामची आई (साने गुरुजी)\n५. शेतक-याचा आसूड (म. फुले)\n७: सत्याचे प्रयोग (म. गांधी)\n९. गीता (मराठी भाषांतर)\n११. श्याम (साने गुरुजी)\n१२. स्मृतिचित्रें (लक्ष्मीबाई टिळक)\n१३. छान छान गोष्टी\n१५. गीता प्रवचने (विनोबा)\n१६. प्राईड & प्रेजुडिस (मराठी)\n२०. प्रेमपंथ अहिंसेचा (विनोबा)\nअभिनव उपक्रम. आज वाचनाचे वेड लोप पावताना दिसत आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी नक्कीच वाढेल, हा माझ्यातील शिक्षकास विश्वास आहे. - माधवराव वाबळे\nहा तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. माझ्या काकांना वाचनाची अतिशय आवड आहे. पण वयोमानानुसार त्यांना आता वाचता येत नाही. तर मी तुमची हि पुस्तके देणार आहे. म्हणूनच तुमच्या या उपक्रमाविषयी तुमचे अभिनंदन. आणि आम्हाला अजून नवीन नवीन पुस्तके ऐकायला मिळतील अशी अपेक्षा. -राहुल पाटील, पुणे.\nआपला हा उपक्रम फारच छान आहे. मला मदत करायला आवडेल. संवेद दिवेकर\nसर्वसाधारपणे सामान्य माणसाच्या जीवनात येणारा असा कोणताही संघर्षाचा प्रसंग नाही की, त्याच्यावर काही ना काही प्रकाश टाकू शकणारी कथा इसापच्या कथांत मिळणार नाही. ज्ञानेश्र्वरीसारख्या ग्रंथाचे वाचन उद्ध्वस्त मनाला शांती देण्याचे काम जसे बिनचूकपणे करते, तसेच इसापच्या गोष्टींच्या ग्रंथाचे वाचन अडचणीच्या प्रसंगी मार्ग दाखविण्याचे काम बिनचूकपणे करते, असे म्हणावयास हरकत नाही. त्यामुळे इसापनीतीचा उपयोग मुलांसाठी गोष्टीचे पुस्तक म्हणून होतो तसाच तो प्रौढांचा व्यवहारनीतीचा मार्गदर्शक म्हणून अधिक व्हावा हेच योग्य होय.\nसंपूर्ण पुस्तक (zip: ५४५ MB)\nगोष्टी १ ते २५\nगोष्टी २६ ते ५०\nगोष्टी ५१ ते ७५\nगोष्टी ७६ ते १००\nगोष्टी १०१ ते १२५\nगोष्टी १२६ ते १५०\nगोष्टी १५१ ते १७५\nगोष्टी १७६ ते २००\nगोष्टी २०१ ते १२५\nगोष्टी २२६ ते २५०\nगोष्टी २५१ ते २७५\nगोष्टी २७६ ते ३००\nगोष्टी ३०१ ते ३२५\nगोष्टी ३२६ ते ३५०\nगोष्टी ३५१ ते ३७५\nगोष्टी ३७६ ते ४००\nगोष्टी ४०१ ते ४२५\nगोष्टी ४२६ ते ४५०\nगोष्टी ४५१ ते ४७५\nगोष्टी ४७६ ते ५००\nगोष्टी ५०१ ते ५३०\nअतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे\nपुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा\nसंदिप धामणे नवीन पनवेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2016/03/blog-post_31.html", "date_download": "2018-08-19T22:53:47Z", "digest": "sha1:ZTXR26WQORGU3NNYU2AM6FFPUQUILNV3", "length": 27554, "nlines": 118, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: भारताचा दैवाधिन पारंपरिक शेतकरी", "raw_content": "\nगुरुवार, ३१ मार्च, २०१६\nभारताचा दैवाधिन पारंपरिक शेतकरी\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nभारताचा शेतकरी कधी आधुनिक होईल भारताच्या शेतकर्‍याची स्थिती इतकी दयनिय होण्याची कारणे काय भारताच्या शेतकर्‍याची स्थिती इतकी दयनिय होण्याची कारणे काय दुष्काळात शेतकर्‍यांकडे आत्महत्येशिवाय पर्याय का नसतो दुष्काळात शेतकर्‍यांकडे आत्महत्येशिवाय पर्याय का नसतो पाऊस नसला तर शेतकरी हातपाय गाळून का बसतो पाऊस नसला तर शेतकरी हातपाय गाळून का बसतो गारा पडल्या, अवकाळी पाऊस झाला तर शेतकरी इतका हवालदिल का होतो गारा पडल्या, अवकाळी पाऊस झाला तर शेतकरी इतका हवालदिल का होतो आपला शेतकरी इतका परावलंबी का आहे आपला शेतकरी इतका परावलंबी का आहे इतका दैवाधिन का आहे इतका दैवाधिन का आहे इतका पारंपरिक का आहे इतका पारंपरिक का आहे इतका कर्जबाजारी का आहे इतका कर्जबाजारी का आहे त्याला कर्जावू परिस्थितीवर मात का करता येत नाही त्याला कर्जावू परिस्थितीवर मात का करता येत नाही असे असंख्य प्रश्न शेतकर्‍यांच्या बाबतीत विचार करताना उद्‍भवू लागतात.\nखरं तर भारतातील सर्व शेतकर्‍यांपुढील समस्या सारख्याच नाहीत. नुसतं महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तरी सर्व शेतकर्‍यांच्या समस्या सारख्या नाहीत. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या चार विभागातील शेतकर्‍यांचे प्रश्न भिन्न आहेत, हे लक्षात येईल. प्रत्येक ठिकाणी शेताच्या जमिनीचा पोत भिन्न आहे, म्हणून तिथे वेगवेगळ्या पिकांसाठी शेती केली जाते. भाऊबंदकी वाट्यांमुळे शेतीचे दिवसेंदिवस छोटे छोटे तुकडे होत आहेत. म्हणून सलग शेती करता येत नाही. शेतकर्‍यांचे कामाचे तास ठरलेले नसतात. पहाटेपासून सायंकाळी अंधार पडेपर्यंत शेतकरी शेतात राबत असतो. शेतकर्‍याला रविवारची साप्ताहिक सुट्टी नसते. शेतकर्‍यांपर्यंत अनेक योजना पोचत नाहीत. शेतकर्‍यांपर्यंत त्यांचा पैसा पोचत नाही. पोचला तर तोपर्यंत अनेक ठिकाणी झिरपत तो अल्पप्रमाणात त्याच्यापर्यंत पोचतो.\nभारतात शेतकर्‍यांच्या अनेक चळवळी झाल्या. भारतात शेतकरी बहुसंखेने असला तरी भिन्न भिन्न समस्यांमुळे तो अखिल भारतीय पातळीवर संघटीत होऊ शकत नाही. म्हणून वेगवेगळ्या भौगोलिक प्रांतात वेगवेगळ्या शेतकरी संघटना कार्यरत झाल्या. आजही शेतकर्‍यांसाठी लढणारे अनेक नवीन नेते उदयास येत आहेत. पण शेतकर्‍यांच्या समस्या कमी व्हायला तयार नाहीत. शेतकर्‍यांचा शेतीमाल हा दलालांमार्फत खरेदी केला जातो. थेट खरेदी केला जात नाही. देशात अनेक उत्पादक वस्तूंच्या किमती नक्की केलेल्या असतात. मात्र शेतीमालाचेच भाव कोसळतात आणि चढतात, असे का होते, याचाही कोणी मूळातून विचार करत नाही. म्हणजे उत्पादकता कमी जास्त होते का एखाद्या विशिष्ट व्यापारी पिकाचे अतिरिक्‍त उत्पादन करताना तारतम्य दाखवले जात नाही का एखाद्या विशिष्ट व्यापारी पिकाचे अतिरिक्‍त उत्पादन करताना तारतम्य दाखवले जात नाही का परिणामी भाव कोसळतात. त्याच वेळी अन्य अन्नधान्य तुटवडा भासू लागतो. उदाहरणार्थ, आता सर्वच प्रकारच्या डाळींचा जाणवू लागलेला तुटवडा. अशा परिस्थितीचा फायदा घेत व्यापारी साठेबाजी करू लागतात आणि भाव चढतात. या भाव वाढीचा थेट फायदा शेतकर्‍याला न होता तो व्यापार्‍यांना होतो. उदाहरणार्थ, एका तालुका पातळीवर जेव्हा फक्‍त एकाच कांद्याच्या गाडीचा लिलाव पाच हजार रूपये क्‍वींटल जातो. त्यावेळी इतर कांदे तीन हजार, दोन हजार या भावाने घेतले जात असले तरी त्या दिवसापासून सर्वच प्रकारच्या कांद्यांचा भाव साठ सत्तर रूपये किलो होतो. अशा भाववाढीचा फायदा शेतकर्‍याला होत नाही.\nजलसाक्षरता अजून शेतकर्‍यांपर्यंत कोणी पोचवायला तयार नाही. पीक विमा कसा काढावा आणि त्यामुळे आपल्या पिकांचे संरक्षण कसे करावे याचे प्रबोधन कुठे होताना दिसत नाही. कर्ज मिळतं मग कशाला सोडा, ही वृत्ती कशी घातक आहे आणि त्यामुळेच आत्महत्येंचे प्रमाण कसे वाढले आहे, हे ही कोणी समजून घ्यायला तयार नाही. म्हणून खाजगी सावकारी कर्ज तर नकोच पण सरकारी कर्ज सुध्दा गरज असेल तरच घ्यायला हवं, असंही कोणी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना दिसत नाही.\nउदाहरणादाखल इथं दोन गोष्टी नमूद करतो: माझा एक मित्र शेतकरी आहे. नुसता शेतकरी नसून श्रीमंत शेतकरी आहे. तरीही गावातल्या शेतकरी सोसायटी पासून तालुक्याच्या अनेक बँकांचे कर्ज त्याच्या नावावर आहे. त्याला याबद्दल मी विचारलं असता त्याने सांगितलं, ‘असा कोणताही शेतकरी सापडणार नाही की त्याच्या अंगावर कर्ज नाही. म्हणजे कर्जाची गरज नसली तरी शेतकर्‍याने मिळेल तिथून कर्ज घेतच रहायला हवं. त्यातच त्याचा फायदा आहे. एक तर शेतकर्‍याला कमी दरात कर्ज उपलब्ध होतं, त्यातून काही सबसिडीने फिटतं आणि तो पैसा शेतीसाठीच अथवा इतर कामांना वापरता येतो. म्हणून शेतकरी कोणताही असो. त्याला पैशांची गरज असो वा नसो, तो कर्ज काढतच राहतो. घेतलेलं कर्ज सुट मिळालं तर अजून फायदा असतोच.’ ऐकून मी सुन्न.\nदुसरा माझा एक मित्र प्राथमिक शिक्षक आहे. त्याची पत्नीही शिक्षिका. म्हणजे आर्थिक परिस्थिती उत्तम. पण वारसा हक्काने मिळालेल्या शेतीचा सातबारा उतारा त्याच्याकडे असल्याने मध्यंतरी त्याने शेतकर्‍यांसाठी जाहीर झालेलं, ‘सोने गहाण कर्ज’ घेतलं. त्या कर्जाबद्दल त्याला विचारलं तर त्याचं उत्तर, ‘सोनं गहाण ठेऊन फक्‍त तीन टक्के दराने शेतकर्‍यांसाठी कर्ज मिळतं. सोनं घरात ठेवायचं म्हणजे चोरीला निमंत्रण. आणि बँकेत लॉकर मध्ये ठेवलं तर लॉकरला पैसे लागतात. त्यापेक्षा सोनं तारण ठेवलं तर चोरी होण्याचीही भीती नाही आणि फक्‍त तीन टक्के दराने मिळणारं कर्ज. फायदाच फायदा.’ हे उत्तर ऐकूनही सुन्न होत माझ्या सामान्य ज्ञानात भर पडली.\nपण अशा लोकांमुळे ज्या शेतकर्‍याला खरोखर कर्जाची गरज असते अशा लहान गरीब शेतकर्‍यांना यामुळे नक्कीच फटका बसत असेल. भारताच्या शेती धोरणात गरीब शेतकरी आणि श्रीमंत शेतकरी अशी खूप सक्‍त अंमलबजावणी करणारी रेषा अस्तित्वात नाही. म्हणून ‘सब घोडा बारा टक्के’ या न्यायाने कुठं ओलं जळतं तर कुठं खायलाच नाही अशी परिस्थिती आहे. वीज फुकट दिली तर विजेचे बल्ब रात्रंदिवस शेतातून सुरू असलेले दिसतात. कुठलीही काटकसर नाही. पाणी असेपर्यंत कसंही वाया घालवायचं. कुठलीही काटकसर करायची नाही. (घरे बांधतांनाही रेन वॉटर हार्वेस्ट अजून लागू होत नाही. जमिनीला छिद्रे पाडून – बोअरवेल करून अतोनात पाणी वाया घालवलं जातं. यामुळे जमिनीतली पाणी पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे.) प्रत्येकाने सुज्ञ होऊन अशा गोष्टी टाळायला हव्यात.\nपावसाळा सुरू झाला तर पावसाचं पाणी वाहून कसं जाणार नाही. आपल्या शेतात, शेताजवळच्या नाल्यात, नदीत पाणी कसं जिरेल हे शेतकर्‍यांनी एकत्र येऊन गावपातळीवर ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही योजना स्वयंत्स्फूर्तीने राबवायला हवी. प्रत्येक गोष्ट सरकारवर ढकलायला नको. ‘ असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ या न्यायाने, असेल सरकार तर करील दुष्काळ निवारण, ही वृत्ती घातक आहे. प्रत्येक शेतकर्‍याने शेततळे तयार करायला हवे. त्यासाठी शासनाने आता अनुदानही सुरू केलं आहे. पाणी कमीतकमी वापरून पाण्याची बचत करायला हवी. पाणी आपल्या शेतात आणि आजूबाजूच्या परिसरातही कसं जिरेल हे पाहिलं पाहिजे. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून शेताच्या बांधाला, शेततळ्यांच्या काठाला, विहिरींच्या आजूबाजूला, नाल्यांच्या आणि नद्यांच्या काठाने झाडं लावायला हवीत. पिण्यासाठी नदीत धरणांतून पाणी सोडलं की नदीकाठचे शेतकरी वीज मोटर लावून नदीचे पाणी शेतात खेचून घेतात. नदीकाठी विहिरी खोदून पाईप लाईन करून दूरवरून पाणी शेतात घेऊन येतात. पण पावसाळ्यातले पावसाचे फुकटचे पाणी शेतात अडवण्याचा कोणताही प्रयत्न शेतकर्‍यांकडून होत नाही. चार महिण्याच्या पावसाळ्यात रेन वॉटर हार्वेस्ट शेतातही करायला हवे. शेताजवळच्या नाल्यांमध्ये शेतकर्‍यांच्या गटागटाने विशिष्ट अंतरावर बांध घालून पाणी अडवले तर मध्यंतरी एखाद्या पावसाळ्यात कमी पाऊस झाला तरी आतासारखा दुष्काळ सतावणार नाही. आजचा शेतकरी एकीकडे शेतात तंत्रज्ञान वापरू लागला, मात्र जलसाक्षरतेच्या बाबतीत तो अजिबात जागरूक दिसून येत नसल्याने आणि पावसाळ्यात आपल्या सोयीप्रमाणे पाऊस यावा असा दैवाधिन विचार करत असल्याने दुष्काळाच्या संकटातून त्याला बाहेर पडता येत नाही.\nशेतीसाठी असणारी अवजारे, तंत्रज्ञान हे आधुनिक पध्दतीने वापरायला हवे. सेंद्रिय खते, सेंद्रिय फवारणी आपल्या हिताची आणि स्वस्तही आहे. म्हणून अशा गोष्टींचा अंगीकार करायला हवा. अमूक करतो म्हणून आपणही तेच पिक काढावं असा अट्टाहास न धरता आपल्या जमिनीचा कस पाहून शेती करायला हवी. कांद्याला भाव आहे, मग लावा सर्व कांदा. दाळींब खूप पैसा देतो, मग लावा सर्व बाग... हे सोडलं पाहिजे. व्यापारी पिकांसोबतच गहू, बाजरी, हरभरा, मका, कांदा, भाजीपाला आदी सर्व प्रकारची पिकं आलटून पालटून शेतात घेतली गेली पाहिजेत. एकाच प्रकारच्या पिकावर विसंबून न राहता वेगवेगळी पिके थोडी थोडी एकाच वेळी घेतलीत तर एका पिकाने (अवकाळी पावसामुळे वा विशिष्ट रोगामुळे) धोका दिला तर दुसरं पिक थोडाफार आधार देऊ शकतं. एका बाजूने शेतकरी दिवसेंदिवस व्यापारी पिके घेऊन, तंत्रज्ञानाने शेती करून आपले उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करतो, तर दुसर्‍या बाजूने मात्र तो अजूनही पावसाळ्यावर पारंपरिक पध्दतीने दैवाधिनतेवर अवलंबून असताना दिसतो. पाणी दिवसेंदिवस कमी होत चालल्याने शेताला सारंगने पाणी देणे, वाफ्यांना बारा देत पाणी देणे आज चूकीचे ठरेल. तुषार सिंचन, ठिबक सिंचन या तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी प्रत्येकाने काटकसरीने वापरलं पाहिजे. हे फक्‍त आजच्या शेतकर्‍यानेच नव्हे, तुम्ही आम्ही सर्वांनी अशा छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या, पाणी बचत केली, वृक्षसंवर्धन केलं तर शेती व्यवसायात खूप चांगला परिणाम दिसून येईल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटू शकतो.\n(महाराष्ट्र शासनाच्या ‘महान्यूज’ (www.mahanews.gov.in/) या संकेतस्थळावर या लेखातील काही भाग सोमवार, दिनांक 21 मार्च 2016 ला प्रकाशित झाला आहे. लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)\n– डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ४:४४ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nBrenda Rodriguez ४ जून, २०१६ रोजी ११:५३ म.पू.\nहॅलो, आपण आर्थिक अपंग आहात तुम्ही कमी क्रेडिट स्कोअर आहे का आणि आपण स्थानिक बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज प्राप्त करण्यासाठी अडचण येत आहे तुम्ही कमी क्रेडिट स्कोअर आहे का आणि आपण स्थानिक बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज प्राप्त करण्यासाठी अडचण येत आहे वैयक्तिक कर्ज, व्यवसाय विस्तार, उद्योजकता आणि शिक्षण, कर्ज एकत्रीकरण, हार्ड पैसा कर्ज: जसे कोणत्याही कारणास्तव कर्ज किंवा निधी आवश्यक आहे. येथे रुंद @ वाटप रद्द 2% व्याज दराने जगभरातील ग्राहकांना त्याच्या problem.we ऑफर कर्ज उपाय आहे. येथे आम्हाला ईमेल: (brendarodriguezloanfirm@mail.com)\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nभारताचा दैवाधिन पारंपरिक शेतकरी\nएक कविता : भाषेची\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-d4s-dslr-black-price-p8F52Z.html", "date_download": "2018-08-19T23:16:50Z", "digest": "sha1:FYW35SJA2DS6V5NLC55FQ5JMKDMZS4XN", "length": 19666, "nlines": 506, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन द४स दसलर ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन द४स दसलर ब्लॅक\nनिकॉन द४स दसलर ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन द४स दसलर ब्लॅक\nनिकॉन द४स दसलर ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये निकॉन द४स दसलर ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन द४स दसलर ब्लॅक नवीनतम किंमत Jul 27, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन द४स दसलर ब्लॅकफ्लिपकार्ट, इन्फिबीएम, एबाय, शोषकलुईस, ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nनिकॉन द४स दसलर ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 4,10,000)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन द४स दसलर ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन द४स दसलर ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन द४स दसलर ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 68 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन द४स दसलर ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन द४स दसलर ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.2 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 36 x 23.9 mm\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/8000 sec\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nस्क्रीन सिझे 3.2 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 16.2\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन द४स दसलर ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/05/time-management-free-online-course-in.html", "date_download": "2018-08-19T23:31:46Z", "digest": "sha1:GNTIFMCDTPGJGCI6I4ERPX3OLJ42JF6W", "length": 8681, "nlines": 77, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "वेळ व्यवस्थापन (Time Management) - मोफत मराठी ऑनलाईन कोर्स - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nवेळ व्यवस्थापन (Time Management) - मोफत मराठी ऑनलाईन कोर्स\nवेळ व्यवस्थापन (Time Management) - नेटभेटचा नविन \"मोफत मराठी ऑनलाईन कोर्स\" आता उपलब्ध झाला आहे. - http://learn.netbhet.com/\nतुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला आहे का, की काही लोकांकडे खुप काम करुनही वेळ शिल्लक राहतो, आणि काही लोकांना वेळ पुरतच नाही...त्यांची सतत धावपळ चालू असते \nपहिल्या कॅटेगरी मधील लोकांकडे कामं कमी असतात असं नाही...पण त्यांना वेळेचं महत्त्व कळलं आहे आणि वेळेचं योग्य नियोजन कसं करायचं हे ते शिकले आहेत.\nTime management किंवा वेळ व्यवस्थापन हा तसा सोपा विषय आहे. पण कठीण आहे ते अमलात आणणं. त्यासाठी \"Time management\" चे तंत्र शिकून ते शिस्तपुर्वक अमलात आणले पाहिजे. कामाचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानंतर कोणते काम , कधी करायचे याचे नियोजन केले पाहिजे.\nTime management च्या प्रसिद्ध अशी अनेक तंत्र आहेत. ती तुम्हाला या कोर्समध्ये शिकता येतील. ही तंत्र नीट आत्मसात करुन प्रत्यक्षात त्यांचा वापर सुरु केलात तर तुम्ही कमीत कमी ३०% वेळ वाचवू शकता.\nआणि हा वाचवलेला वेळ तुमच्या कुटुंबाकरीता, धंद जोपासण्यासाठी, नविन काही शिकण्यासाठी वापरु शकता.\nदेवाने प्रत्येकाला वेगळं रंगरुप दिले आहे, कोणी श्रीमंत घरात जन्माला येतो तर कोणी गरीब घरात जन्म घेतो. कोणी जन्मतःच हुशार असतो तर कुणाला मेहनतीने हुशार व्हावं लागतं. पण एक गोष्ट\nदेवाने सगळ्यांना समान दिली आहे. ती म्हणजे दिवसातील २४ तास. हे देवाने दिलेले २४ तास आपण कसे वापरतो, त्यावरुन आपण आयुष्यात कीती प्रगती करु शकणार हे ठरत असतं.\nम्हणूनच मित्रांनो, \"वेळ\" हा आपल्याकडे असलेला सगळ्यात मोठा आणि महाग स्त्रोत आहे. एकदा वाया घालवलेला वेळ कधीच परत येणार नाही आणि जास्तीचा वेळ कधी साठवून ठेवता येणार नाही. तर हा अमुल्य \"वेळ\" योग्यप्रकारे कसा वापरायचा Time manage कसा करायचा हे आपण या कोर्स मध्ये शिकणार आहोत.\nआपल्याला खुप काही शिकायचंय तेव्हा लवकर हा कोर्स जॉइन करा....भेटुया या कोर्समध्ये......ऑनलाइन \nमातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world?start=108", "date_download": "2018-08-19T23:10:35Z", "digest": "sha1:AXMXOXG2HFEFQNBHSU7MHH5BFVA6I5FB", "length": 6326, "nlines": 158, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "देश-दुनिया - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'कॉम्प्युटर बाबांना' मध्यप्रदेशात राज्यमंत्रिपदाचा दर्जा\nकाळवीट शिकार प्रकरणी सलमानला 5 वर्षांची शिक्षा, जोधपूर जेलमध्ये होणार मुक्काम\nअॅट्रोसिटी कायद्याबाबत पुन्हा सुनावणी होणार\nपाकच्या कुरापती सुरुच, भारताचं चोख प्रत्त्युत्तर\nअ‍ॅट्रॉसिटीबाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय\nअण्णांचा एल्गार,फडणवीस अण्णांशी चर्चेसाठी दिल्लीला रवाना\nअहिलच्या बर्थडे पार्टीत सलमानची कॉपी करत अर्पिता थिरकली जॅकलिनसोबत\nजम्मू-काश्मीर शोपियनमध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक,तिघांचा खात्मा\nरिझर्व बँकेच्या ‘त्या’ निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती\nभाजप खासदाराच्या मुलीचा सैन्यात प्रवेश\nपैसे परत न केल्याने झाडाला बांधून तरुणाला चोपले, उत्तर प्रदेशमधील धक्कादायक प्रकार\nभाजपचे चाणाक्ष फसले; म्हणाले, ‘येडियुरप्पा सरकार सर्वाधिक भ्रष्टाचारी’\nकर्नाटकात शिवसेना लढवणार 50 ते 55 जागा\nआता भ्रष्ट अधिकाऱ्यांना पासपोर्ट नाही\nखाप पंचायतींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका\nभारतावरील धोका टळला, चीनचं स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात\n...म्हणून दिल्ली विमानतळावर हजारो प्रवाशांच्या बॅगा हरवल्या\nआशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-soyaben-susidy-pendingakola-maharashtra-1920", "date_download": "2018-08-19T23:04:42Z", "digest": "sha1:MDPSOK6GJASZAI3NHA5JKRKZGAN6DV5K", "length": 17917, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, soyaben susidy pending,akola, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअकोला जिल्ह्यात साडेसात कोटींचे सोयाबीन अनुदान थकीत\nअकोला जिल्ह्यात साडेसात कोटींचे सोयाबीन अनुदान थकीत\nबुधवार, 11 ऑक्टोबर 2017\nअकोला : गत हंगामात बाजारात कमी भाव मिळाल्याने शासनाने सोयाबीनला २०० रुपये क्विंटल याप्रमाणे अनुदान जाहीर केले. मात्र, अद्यापही अनुदानापोटी सात कोटी ५६ लाख ४९ हजार २७७ रुपये थकीत आहेत. २२ हजार ९२७ शेतकऱ्यांचीही रक्कम असून शासनाने ती तातडीने अदा करावी, अशी मागणी शेतकरी जागर मंचाने केली अाहे. तसेच मूग व उडदाची शासकीय खरेदी त्वरित सुरू करावी, फवारणी करताना विषबाधेमुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत करावी, तसेच अकोला जिल्ह्यातील जाहीर झालेली पैसेवारी रद्द करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे करण्यात अाली अाहे.\nअकोला : गत हंगामात बाजारात कमी भाव मिळाल्याने शासनाने सोयाबीनला २०० रुपये क्विंटल याप्रमाणे अनुदान जाहीर केले. मात्र, अद्यापही अनुदानापोटी सात कोटी ५६ लाख ४९ हजार २७७ रुपये थकीत आहेत. २२ हजार ९२७ शेतकऱ्यांचीही रक्कम असून शासनाने ती तातडीने अदा करावी, अशी मागणी शेतकरी जागर मंचाने केली अाहे. तसेच मूग व उडदाची शासकीय खरेदी त्वरित सुरू करावी, फवारणी करताना विषबाधेमुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत करावी, तसेच अकोला जिल्ह्यातील जाहीर झालेली पैसेवारी रद्द करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे करण्यात अाली अाहे.\nमागील खरीप हंगामात सोयाबीन काढणीनंतर बाजारात दर घसरले होते. शेतकऱ्यांनी बाजारसमितीत विक्री केलेल्या सोयाबीनला २०० रुपये प्रतिक्विंटल व २५ क्विंटल मर्यादेत अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती. यासाठी प्रस्ताव मागविण्यात अाले. शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या प्रस्तावांपैकी २२ हजार ९२७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले. त्यासाठी सात कोटी ५६ लाख ४९हजार २७४ रुपये एवढी मदत अाहे. परंतु, हा पैसा दुसरा हंगाम अाला तरी मिळालेला नाही. शासनाने तातडीने ही रक्कम द्यावी अशी मागणी सातत्याने होत अाहे. मात्र त्याबाबत अद्यापही शासनाकडून गांभीर्याने कार्यवाही झालेली नाही.\nयावर्षी मूग व उडीद या पिकांचे नुकसान झाले. सरासरी उत्पादकता घटलेली अाहे. सध्या मूग व उडीद बाजारात विक्रीला अाला तरी हमीभावही मिळत नाही. सरकार कारवाई करेल या भीतीने व्यापारीही सौदे करण्यास मागेपुढे करीत अाहेत. उडदाला २८०० ते ३००० रुपये एवढा कमी दर मिळत आहे. शासकीय खरेदी सुरू झाली तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला निदान भाव मिळेल. यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. यवतमाळसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये फवारणी करताना विषबाधेमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याची चौकशी करून वितरक तसेच उत्पादक कंपनीविरुद्ध योग्य कारवाई करण्याची गरज शेतकरी जागर मंचाने व्यक्त केली आहे.\nअकोला जिल्ह्यात नुकतीच जाहीर झालेली पैसेवारी चुकीची व शेतकऱ्यांची फसवणूक करणारी अाहे. पिकांची उत्पादकता घटली असताना पैसेवारी वाढली अाहे. कमी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेले अाहे. याचा शासनाने विचार करून पैसेवारी रद्द करावी, अशी मागणी करण्यात अाली अाहे. शेतकरी जागर मंचाचे मनोज तायडे, राजू मंगळे, प्रशांत गावंडे, सैय्यद वासीफ, शेख अन्सार, जगदीश मुरुमकार, उखर्डा दांदळे, रघुनाथ दादंळे, कृष्णा अंधारे, विजय देशमुख यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन पाठवले.\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/the-10th-seeds-and-reigning-french-open-champions-bopanna-and-gabriela-dabrowski-squandered-a-set-lead-to-go-down-7-64-4-6-5-7-to-the-defending-champions-henri-kontinen-and-heather-watson-in-an-en/", "date_download": "2018-08-19T23:05:03Z", "digest": "sha1:CBOHLKIR3C5GE3BNQ2N2EQBXVI4475Z6", "length": 7529, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विम्बल्डन: भारतीयांचं आव्हान संपुष्टात, बोपण्णासह सर्व भारतीय स्पर्धंबाहेर -", "raw_content": "\nविम्बल्डन: भारतीयांचं आव्हान संपुष्टात, बोपण्णासह सर्व भारतीय स्पर्धंबाहेर\nविम्बल्डन: भारतीयांचं आव्हान संपुष्टात, बोपण्णासह सर्व भारतीय स्पर्धंबाहेर\nविम्बल्डन २०१७ स्पर्धेच्या १०व्या दिवशी भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. वरिष्ठ गटात रोहन बोपण्णाला मिश्र दुहेरीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.\nकाल झालेल्या सामन्यात बिगरमानांकीत बिगर मानांकित हेन्री काँटिनें आणि हेअथेर वॉटसन जोडीने रोहन बोपण्णा आणि गाब्रियेला दाबरोवस्की जोडीला पराभवाची धूळ चारली. दोन तास चाललेल्या या सामन्यात रोहन बोपण्णा आणि गाब्रियेला दाबरोवस्की जोडीला ७-६, ४-६, ५-७ असे पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे रोहन बोपण्णा आणि गाब्रियेला दाबरोवस्की जोडीला स्पर्धेत १० वे मानांकन होते.\nकनिष्ठ गटात मुलींच्या दुहेरीत झील देसाई आणि लुलु सून जोडीला द्वितीय मानांकित टेलर जॉन्सन आणि कलैरे लिऊ यांनी १ तास १० मिनिट चाललेल्या सामन्यात ७-५, ६-० असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. झील देसाई आणि लुलु सून जोडी बिगरमानांकीत होती. याबरोबर भारताचे कनिष्ठ गटातील आव्हानही संपुष्टात आले.\nयावेळी वरिष्ठ गट आणि कनिष्ठ गट मिळून भारताचे १० पेक्षा जास्त खेळाडू मुख्य स्पर्धेत खेळत होते. परंतु कोणत्याही खेळाडूला उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करता आला नाही.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/marathi-news-narendra-modi-n-chandrababu-naidu-tdp-out-nda-101866", "date_download": "2018-08-19T22:56:05Z", "digest": "sha1:2LHA7T77HJA262YT2JC3QQUTTZWIT3GO", "length": 14779, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Narendra Modi n chandrababu naidu tdp out of nda मोदींसोबतची चर्चा निष्फळ; चंद्राबाबू भूमिकेवर ठाम | eSakal", "raw_content": "\nमोदींसोबतची चर्चा निष्फळ; चंद्राबाबू भूमिकेवर ठाम\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरून आक्रमक झालेल्या 'तेलुगू देसम'ने (टीडीपी) केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला; पण तोही निष्फळ ठरला.\nमोदी यांनी काल सायंकाळी दूरध्वनीवरून चंद्राबाबूंशी चर्चा केली; पण त्यातून काहीही निष्पन्न होऊ शकले नाही. केंद्रातील 'टीडीपी'चे दोन मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांनी आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे पंतप्रधानांना सादर केले आहेत.\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरून आक्रमक झालेल्या 'तेलुगू देसम'ने (टीडीपी) केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला; पण तोही निष्फळ ठरला.\nमोदी यांनी काल सायंकाळी दूरध्वनीवरून चंद्राबाबूंशी चर्चा केली; पण त्यातून काहीही निष्पन्न होऊ शकले नाही. केंद्रातील 'टीडीपी'चे दोन मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांनी आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे पंतप्रधानांना सादर केले आहेत.\nपंतप्रधान मोदींशी चर्चा केल्यानंतर चंद्राबाबूंनी तातडीने मंत्रिमंडळाची उच्चस्तरीय बैठक बोलाविली, लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना 'एनडीए'चा महत्त्वाचा घटक पक्ष असणाऱ्या 'टीडीपी'ने सोडचिठ्ठी दिल्याने राज्यामध्ये भाजपला मोठा फटका बसू शकतो, असे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.\n'तेलुगू देसम'चे मंत्री वाय. एस. चौधरी आणि अशोक गजपती राजू यांनी राजीनामा दिला असला तरीसुद्धा त्यांनी आपण अद्याप राष्ट्रीय लोकशाही आघाडीचाच (एनडीए) घटक आहोत असे म्हटले आहे. काही अनिवार्य कारणांमुळे आम्हाला हे पाऊल उचलणे गरजेचे होते, असा युक्तिवाद चौधरी यांनी केला. हा दुर्दैवी घटस्फोट असल्याचा दावा करत चौधरी यांनी आम्ही आंध्र प्रदेशचे खासदार म्हणून संसदेमध्ये काम करत राहू, असेही सांगितले.\nतत्पूर्वी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देता येणे शक्‍य नसल्याचे सांगताच रात्री उशिरा चंद्राबाबू नायडू यांनी 'एनडीए'मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.\nतेलुगू देसम पक्षाचे मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर आज आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळातील भाजपच्या दोन मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आरोग्यमंत्री कामीनेनी श्रीनिवास आणि पी. माणिक्‍याला राव यांनी आज राजीनामा दिला. विशेष म्हणजे चंद्राबाबूंनी आपल्याला मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल या मंत्र्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nदाभोलकर खून प्रकरण; लातूरात ‘अंनिस’तर्फे धरणे आंदोलन\nलातूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनामागची पाळमुळं खणून काढा. तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही...\n#NarendraDabholkar सचिन अंदुरेचे कर्नाटक कनेक्शन आणि सनातनशी संबंध उघड\nपुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरे याने महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये...\nअटल बिहारी वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन\nहरिद्वार- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे (आज) रविवारी हरिद्वार येथील गंगा नदीत विसर्जन करण्यात आले. सकाळी दिल्लीहून अस्थी कलश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://haravlelyavata.blogspot.com/2018/04/blog-post.html", "date_download": "2018-08-19T23:37:57Z", "digest": "sha1:CCEVYFHA2APONYYVDY2U5EDZNP3ZBKZ6", "length": 7662, "nlines": 115, "source_domain": "haravlelyavata.blogspot.com", "title": "हरवलेल्या वाटा...: अवस्था", "raw_content": "\n…खरतरं जोडलेल्या असतात या वाटा कुठतरी एकमेकांशी..गरज असते त्यांना असं एकमेकांशी जोडलेलं राहण्याची..एकमेकांकडे पाठ फिरवून जात राहिलो तर या वाटा अशाच हरवत राहतील..आपला कितीही अट्टाहास असू दे यांपासून दूर जाण्याचा..पण त्यांना नसेल का ओढ एकत्र येण्याची..\n..भेटतात ती माणसं असतातच कुठं भेटतात त्या अवस्था. परस्परपूरक... टोकाच्या... अगदी समांतर अशा..\nसाचण्याची अवस्था मिळाली की पाणी थांबतंं.. तसंच असतं आपलंही थांबणं आणि उतार भेटला की खळखळत वाहणं.. वाहतं पाणी अडतंच कुठेतरी.. आता परीक्षा असते त्या जागेची जिथे ते अडणार असतं.. कधीकधी ते नुसतं अडत नाही . तिथे ते हळूहळू मुरतंसुद्धा. ते त्यानं ठरवलेलं नसतं तरीही. कारण त्या जमिनीचा, त्या जागेचाही गुणधर्म असतोच की काही.. काही ठिकाणी नुसतं गोल फिरून वळसा घालून निघून जातं पाणी.. अर्थात प्रत्येक जमिनीत पाणी मुरतंच असं नाही. तो तिचा गुणधर्म झाला. तोही चुकीचा नाही. मुळात इथं सगळंच स्वतंत्र आहे आणि स्वतंत्रपणे कार्यरत राहतं.. यातलं काही काही चुकीचं नसतं.. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं असतं फक्त. त्रागा करून चालत नाही. थोडक्यात सामावून घेणारी अवस्था मिळेपर्यंत वाहत राहायचं असतं.. बाकी काय ..\nआकारानं मोठं होण्याची स्पर्धा\nसीमोल्लंघन : एप्रिल - जून २०१८\nविचारसरणीला 'रिटायर' करण्याची वेळ \nअसे सोनावणे मरतच राहणार\n१ चौघीजणी - शांता शेळके २ फसलेला क्षण - वि. स. वाळिंबे ३ वेताळकोठी - ४ डार्करूम - बाबा कदम ५ राही - बाबा कदम ६ कोमा - डॉ. रॉबिन कुक ७ ...\n..आम्ही जिवंत प्रेतेच असतो\n..आम्हाला अधिकार नसतोच मुळी..मशाली पेटल्या तरी त्या विझवून टाकायच्या असतात..कधीतरीच प्रेरित होणारे असतो आम्ही..कायमस्वरूपी...\nम्हैसाळ: दलित मुक्तीचा एक प्रयोग\nम्हैसाळ कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं मिरजंजवळील एक गाव.इथेच मधुकर देवल यांनी दुधपुरवठा सोसायटी आणि संयुक्त सहकारी शेती सोसायटीचे प्र...\nकाही गाणी काय वेड लावतात ना.. म्हणजे एेकावीशी पण वाटतात.. आणि जगावीशी पण.. मुंबई पुणे मुंबई मधलं ' कधी तू..', श्री-जानव्हीचं '...\nसबको जाना है एक दिन\n\"भैय्या रेसकोर्स तक छोडेगे क्या\" म्हणत ती रिक्षाजवळ येऊन थांबली. रिक्षावाला \"हो\" म्हणाला. त्यावर तिने पुन्हा सभ्यपणे &q...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/childrensday-marathi/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE-109111400020_1.htm", "date_download": "2018-08-19T23:42:52Z", "digest": "sha1:PYQJGW3YW3BFXVRS73L37MLQTZUF5MUG", "length": 11660, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Children Day, Sandip Parolekar, Child, Bal Jagat | पालक नव्हे, मित्र बना..! | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपालक नव्हे, मित्र बना..\nमुलं डोळ्यांदेखत केव्हा मोठी होतात, हे पालकांना कळतच नाही. बोट धरून नाजूक पाऊल पुढे टाकून चालणं शिकणारी मुले पालकांची उंची गाठतात आणि त्यांची म्हातारपणाची काठी होत असतात. मुलांना 'मोठ्ठ' करण्यासाठी पालक विविध भूमिकांमधून झिजत असतात. वयाची टप्पे ओलांडणार्‍या मुलांशी सुसंगत संवाद साधताना पालकांना कसरत करावी लागत असते. पालक नव्हे तर मित्र म्हणून त्यांना वयात आलेल्या मुलांशी सुसंवाद साधावा लागत असतो.\nपरंतु, काही कुटुंबातील पालक मुलांशी सुसंगती साधण्‍यात अपयशी ठरत असतात. 'मित्र' म्हणून भूमिका त्यांना वठवता येत नाही. आपली मुले कितीही मोठी झाली तरी ती लहानच आहे, असे त्यांना वाटते. 'गप्प बस, तुला काय कळतं त्यातलं', असे म्हणून कळत्या वयात मुलांना सारखं ऐकवत असतात.\nमुलांनी धोक्याचं वय ओलांडलं अर्थात वयाचं 16 वर्ष पूर्ण केल्यानंतर पालकांनी 'पालक' म्हणून नव्हे तर एक 'मित्र' म्हणून मुलांशी सुसंवाद साधणं आवश्यक झाले आहे. किशोरावस्थेत पदार्पण करणारी मुले लहरी असतात. या स्थितीत त्यांच्या इच्छेनुसार घ्यावं लागत असतं. त्याच्या मनाविरूध्द एखादी गोष्‍ट झाल्यास ते हिरमुसतात. वेळ प्रसंगी केव्हा काय करतील याचा भरवसा नसतो. अलिकडच्या काळात मानसोपचारतज्ज्ञाकडे येणार्‍या पाककांची संख्येत कमालीची वाढ झाली आहे. पालकांविषयी नव्हे तर पाल्यांच्याच समस्या अधिक आहेत. तारूण्यात प्रवेश कणार्‍या मुलांमुलीमध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात. या वयात मुलांना पुरुषत्वाची तर मुलींना स्त्रित्वाची जाणीव होत असते. याच अवस्थेतून पालकही गेलेले असतात. परंतु आपल्या मुलांना ते समजून घेत नाहीत\nतारूण्याच्या उंबरवठ्यावर पाऊल ठेवणार्‍या मुलांमध्ये अमुलाग्र बदल होत असतात. त्याच्यात असे काही बदल होतात की, त्याने त्यांचे पालक थक्क होत असतात. मुलांना बालपणी न आवडणार्‍या गोष्ट त्यांना किशोरावस्थेत आवडत असतात. मुले- मुलींशी तर मुली- मुलांशी मैत्री करतात. मुले अधिक वेळ घराबाहेर घालवतात. पालकांच्या सांगण्‍याकडे त्यांचे मुळीच लक्ष नसते. पालकांनी मुलीला 'तो मुलगा कोण', या पालकांच्या प्रश्नाला... 'तो माझा चांगला मित्र आहे आणि बाकी काही नाही.' असे साचेबद्ध ठरलेलं उत्तर मुली देत असतात. या स्थितीत पालकांनी आणखी काही सुनावले म्हणजे ती आणखी बिथरते. कॉलेजातून घरी यायला मुद्दाम उशीर...चौकशीअंती समजतं, ते प्रेमप्रकरण..', या पालकांच्या प्रश्नाला... 'तो माझा चांगला मित्र आहे आणि बाकी काही नाही.' असे साचेबद्ध ठरलेलं उत्तर मुली देत असतात. या स्थितीत पालकांनी आणखी काही सुनावले म्हणजे ती आणखी बिथरते. कॉलेजातून घरी यायला मुद्दाम उशीर...चौकशीअंती समजतं, ते प्रेमप्रकरण.. तर, मुलांच्या बाबतीतही 'सेम टू सेन' अस्संच तर, मुलांच्या बाबतीतही 'सेम टू सेन' अस्संच परंतु थोडं वेगळं.., म्हणजे लपून सिगारेटी‍ फुंकणं... अभ्यासाच्या वेळी मित्रासोबत रिकामं भटकणं... वैगेरे वैगेरे.\nबाल कथा : देव कसा दिसतो \nयावर अधिक वाचा :\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/friendship-day-marathi/friendship-day-113080300009_11.html", "date_download": "2018-08-19T23:42:56Z", "digest": "sha1:UZXFXF6EY3UYZHFXN2T52NHZU52TB5CU", "length": 6487, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Friendship day Marathi Sms, Friendship day in Marathi | फ्रेंडशिप डे : राशीनुसार कोणत्या रंगाचे गिफ्ट द्याल | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफ्रेंडशिप डे : राशीनुसार कोणत्या रंगाचे गिफ्ट द्याल\nकुंभ राशीच्या जातकांसाठी फिरोजी, जांभळा रंग उत्तम ठरेल तसेच हलका निळा व हिरवा रंगही शुभ असेल.\nFriendship Day : घट्ट मैत्रीचा फंडा...\nफ्रेंडशीपही जिंदगी है यार....\nयुवा पिढीचा आनंदोत्सव ‘फ्रेंडशिप डे’\nमैत्री असते फक्त 'विश्वास'\nयावर अधिक वाचा :\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%82-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8", "date_download": "2018-08-19T23:37:55Z", "digest": "sha1:MPGORFJX443DRKIUDESHDVIWRHHWTFTJ", "length": 6542, "nlines": 67, "source_domain": "palakneeti.org", "title": "नवा प्रकल्प - नवी खेळघरं सुरू व्हावीत म्हणून | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nनवा प्रकल्प - नवी खेळघरं सुरू व्हावीत म्हणून\nबर्‍याच जणांना आपण समाजासाठी काहीतरी करायला हवं असं वाटतं. पण समविचारी साथीची कमतरता जाणवत असते. अशा मित्रांना खेळघरासारखं काम सुरू करण्यासाठी बळ मिळावं, दिशा मिळावी यासाठी खेळघरानं ३ वर्षांपूर्वी ‘प्रशिक्षण शिबिरं’ घ्यायचं ठरवलं.\nसाधारणतः दिवाळीनंतरच्या काळात ५ दिवसांचे शिबिर असते. आजवर ३ वर्षांत सुमारे १६० लोक या शिबिरात सहभागी झाले. शिबिराची सुरवात खेळघर आणि आनंदसंकुल अनुभवण्यातून होते. भाषा, कला, नकाशाची भाषा, खेळ अशा विविध विभागांमधून ऍक्टीव्हिटी करून बघताना लोकांना खेळघराच्या अनौपचारिक वातावरणाचा आणि पद्धतींचा अनुभव घेता येतो.\n‘शिकण्या’ संदर्भातल्या प्रक्रियेच्या अभ्यासापासून दुसर्‍या दिवशीची सुरवात होते. बालमानसशास्त्र, जाणिवांचा विकास, लैंगिकता शिक्षण, संवादाचे माध्यम या विषयांबरोबरच भाषा, गणित, विज्ञान, अशा अनौपचारिक विषयांसंदर्भातल्या पद्धतींवर पुढील पाच दिवसात काम होतं. खेळघरातील आणि पालकनीती परिवारातली मंडळी विविध सत्रे घेतात.\nया शिबिरांच्या माध्यमातून आता चार नवी खेळघरे सुरू झाली आहेत. BSSK - सांगली, प्रगत शिक्षण संस्था - फलटण, निरामय विकास संस्था - सावंतवाडी या कामांबरोबरच खेळघराच्या युवकगटानेही २ खेळघरे सुरू केली आहेत.\nपुढील २-३ वर्षे आम्ही या नव्या खेळघरांच्या संपर्कात रहातो. त्यांना मदत करतो. याव्यतिरिक्त अनेक संस्थांच्या सध्याच्या अनौपचारिक शिक्षणाच्या कामातही या शिबिराची मदत होते. ह्या प्रकल्पाच्या निमित्तानं आम्ही करत असलेलं कामाचं अधिक बारकाईनं विश्लेषण केलं नि मांडलं. अनेक शैक्षणिक साधने आणि माहितीच्या लिखीत प्रतीही तयार झाल्या.\n‹ पौष्टिक खाऊ up नवा प्रकल्प - युवक गट ›\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/bhupendra-singh-calls-delhites-to-celebrate-diwali-with-crackers-271728.html", "date_download": "2018-08-20T00:04:05Z", "digest": "sha1:K564RF6P25JYTRL4DNGHYHACF3HUNDWJ", "length": 13311, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिल्लीकरांनो फटाके फोडायचे असतील तर भोपाळला या-म.प्र. गृहमंत्र्यांची ऑफर", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nदिल्लीकरांनो फटाके फोडायचे असतील तर भोपाळला या-म.प्र. गृहमंत्र्यांची ऑफर\nपीटीआयच्या वृत्तानुसार दिल्लीच्या नागरिकांना फटाके फोडता येतील अशी सगळी व्यवस्था भोपाळमध्ये करण्यात येईल असंही भुपेंद्र सिंह यांनी सांगितलं\nभोपाळ,11 ऑक्टोबर: दिल्लीच्या नागरिकांना जर फटाके फोडून दिवाळी साजरी करायची असेल तर त्यांनी भोपाळला यावं असं धक्कादायक विधान मध्यप्रदेशचे राज्य गृहमंत्री भुपेंद्र सिंह यांनी केलं आहे. सुप्रीम कोर्टाने दिल्ली आणि परिसरात फटाके विक्रीस बंदी केल्यानंतर त्यांनी हे विधान केलं आहे.\nपीटीआयच्या वृत्तानुसार दिल्लीच्या नागरिकांना फटाके फोडता येतील अशी सगळी व्यवस्था भोपाळमध्ये करण्यात येईल असंही भुपेंद्र सिंह यांनी सांगितलं. तसंच फटाके फोडल्याने भोपाळच्या पर्यावरणाला काही धोका नाही असंही विधान त्यांनी केलं आहे.'आपण रामराज्य आणण्याच्या गप्पा करतो. पण जर राम वनवासातून घरी परत येण्याचा दिवाळीचा सणच जर आपण साजरा करू शकत नसू तर त्याला काय अर्थ आहे'. दिल्ली स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी हा फटाके विक्रीवर बंदी सुप्रीम कोर्टाने आणली आहे.या निर्णया वर बोलताना सिंह यांनी आप सरकारला ही टोला लगावला आहे. 'वाहनांमुळे प्रदूषित झालेली दिल्लीचं पर्यावरण सुधारण्यासाठी आप सरकारने मेहनत घ्यायला हवी'. तसंच शिवराजसिंह चौहान यांच्या राज्यात पर्यावरण उत्तम आहे असंही त्यांनी सांगितलंय\nदरम्यान फटाकेबंदीच्या निर्णयाचं केंद्रीय पर्यावरण मंत्री यांनी ट्विटरवर स्वागत केलं होतं. पण नंतर या निर्णयावर टीका होऊ लागल्यावर त्यांचे ट्विट काढून घेण्यात आले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nअटलजींना मुखाग्नी देणाऱ्या कोण आहेत नमिता भट्टाचार्य\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/he-ordered-166-phones-and-claimed-refunds-how-delhi-man-duped-amazon-271805.html", "date_download": "2018-08-20T00:04:07Z", "digest": "sha1:3Y6Z5V5AT7FHYJF2JO7K43BECX3S7WTX", "length": 13068, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चोरीचा रि'फंडा', मोबाईल मिळालाच नाही सांगून 166 वेळा लुटलं 'अॅमेझाॅन'ला !", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nचोरीचा रि'फंडा', मोबाईल मिळालाच नाही सांगून 166 वेळा लुटलं 'अॅमेझाॅन'ला \nशिवम अमेझॉनवरून महागडे मोबाईल ऑर्डर करायचा. मोबाईलची डिलीव्हरी आली की थोड्याच वेळात आपल्याला मोबाईल मिळालाच नाही अशी तक्रार नोंद करून शिवम पैसे रिफंड मागायचा.\n11 आॅक्टोबर : चोर चोरीसाठी अनेकानेक शक्कल लढवतात. त्यातून अनेकांना गंडवण्यात ते यशस्वीही होतात. पण कधीतरी त्याचं बिंग फुटतंच. ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांना चुना लावणाऱ्या ठकसेनांचीही गोष्ट..\nआघाडीच्या अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग कंपनीची अमेझिंग फसवणूक करण्यात आलीय. दिल्लीतल्या 21 वर्षीय शिवम चोप्रानं कंपनीला 50 लाखांना गंडवलंय. शिवम अमेझॉनवरून महागडे मोबाईल ऑर्डर करायचा. मोबाईलची डिलीव्हरी आली की थोड्याच वेळात आपल्याला मोबाईल मिळालाच नाही अशी तक्रार नोंद करून शिवम पैसे रिफंड मागायचा. अशाप्रकारे त्याने अँपल, सॅमसंग आणि वन प्लस कंपनीचे सुमारे 166 मोबाईल फोन अँमेझॉनवरून मागवले. त्यांचा रिफंड मिळवला आणि तेच मोबाईल बाजारात विकून दुहेरी कमाईही केली.\nया कामात शिवमला सचिन जैन या मोबाईल शॉपी चालवणाऱ्या मित्रानं मदत केली. सचिन शिवमला 150 रूपयांत प्री अँक्टिवेटेड सिम कार्ड द्यायचा. सुमारे 141 सिमकार्ड वापरून शिवमनं अॅमेझॉनचे 166 मोबाईल रिफंडसहीत हातोहात लांबवले.\nदिल्लीच्या विशिष्ट भागातून सतत मोबाईल रिफंडसाठी मागणी होतीय. यात काही गौडबंगाल तर नाही ना असा संशय आल्यानंतर अँमेझॉननं दिल्ली पोलिसांत धाव घेतली. दिल्ली पोलिसांनी या अमेझिंग चोरीचा छडा लावत शिवम चोप्रा आणि सचिन जैनला बेड्या ठोकल्यात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nया 3 कारणांमुळे मुंबईची लाईफलाईन झाली 'डेथ'लाईन, 16 दिवसांत घेतला 137 जणांचा जीव\nवाजपेयींच्या प्रेमाची अधुरी कहाणी...\nसावरकर ते पुरणपोळी : अटलजींचं महाराष्ट्राशी असं होतं नातं\nअटलजी : भारतीय राजकारणातला दिलदार नेता\nग्वाल्हेर ते नवी दिल्ली प्रवास एका 'अटल 'संघर्षाचा\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/tag/poetry/", "date_download": "2018-08-19T23:00:52Z", "digest": "sha1:VLJSVR646BT5HHW7XQTJWRV4PUANFK6W", "length": 52287, "nlines": 852, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "Poetry | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\nजिंकावया जगाला ऐटीत तो निघाला\nमुलखात मुद्रिकेच्या अलगद शिकार झाला\nमज रानटी समजला तेही बरेच झाले\nकसदार रानमेवा मी चारतोच त्याला\nना घाम गाळला अन ना रक्त आटविले\nकोणी कुणा पुसेना पैसा कुठून आला\nमी मेघ बाष्पधारी वणव्याकडे निघालो\nलांबी-परीघ-रुंदी मोजत बसू कशाला\nधनवान इंडियाची बलवान लोकशाही\nहोतो प्रधानमंत्री सामान्य चायवाला\nशिर्षस्थ पाखरांच्या चोची चरून झाल्या\nकी धाडतील नक्की आमंत्रणे तुम्हाला\nज्यांचे अभय पहारे ते मारतात बाजी\nपुसणार कोण येथे निद्रिस्त जागल्याला\n– गंगाधर मुटे ‘अभय’\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nपाडाशी आला आंबा बघुनी\nआभाळ खुदू खुदू हसलं\nचोच टोचण्यास पोपट बघतंय\nटक लावून एकतार टपलं\nकुणी तरी याssss गं\nमाझ्या धीराचं अवसान खचलं\nझाडावर पाखरू बसलं …||धृ||\nआडून येती, झाडून येती\nमाझ्या फळांची खादल करती\nकुणी तरी याssss गं\nमाझं काळीज चोळीत थिजलं\nझाडावर पाखरू बसलं …||१||\nकलम लावली, खतपाणी दिधलं\nकुंपण करुनी जिवापाड जपलं\nकुणी ना आलं, पाणी घालाया\nखतं टाकाया, कुणी न दिसलं\nबहर बघुनी, लाळ गाळती\nताव माराया, अभय चळती\nकुणी तरी याssss गं\nकच्च्या आंब्याला लई बाई पिडलं\nझाडावर पाखरू बसलं …||२||\n– गंगाधर मुटे “अभय”\nBy Gangadhar Mute • Posted in कविता, मार्ग माझा वेगळा, लावणी, वाङ्मयशेती\t• Tagged कविता, लावणी, वाङ्मयशेती, Poems, Poetry\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nया मातीचा सवंगडी तू\nही धनश्री माझी, वनश्री माझी\nतू अभिमानाने बोल पाईका\nतूर, कपाशी, धान, हरबरा\nजांभूळ, केळी, पपई, संत्री\nतू अभिमानाने बोल पाईका\nकानन नृपती वाघ इथे\nकोकीळ, पोपट, मोर, काजवे\nतू अभिमानाने बोल पाईका\nनयन मनोहर अभय अरण्य\nवन्य जीवांची मंजूळ वाणी\nतू अभिमानाने बोल पाईका\n– गंगाधर मुटे ‘अभय’\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\n– गंगाधर मुटे “अभय”\n॥सांगा तुकारामा : अभंग-३॥\n॥सांगा तुकारामा : अभंग-३॥\n सोडली ना वाट ॥\nतरी का रे अल्पायुषी श्वास बंद केला ॥१॥\n ओठी विठू नाम ॥\nतरी का रे चोपडला \nतुझा देव, धर्म तुझा \nघोर, दु:ख, हीनता, गरिबी \n– गंगाधर मुटे “अभय”\nBy Gangadhar Mute • Posted in अभंग, कविता, वाङ्मयशेती, शेतकरी काव्य, शेतकरी गीत\t• Tagged कविता, वाङ्मयशेती, शेतकरी गीत, Poems, Poetry\n॥सांगा तुकारामा : अभंग-२॥\n॥सांगा तुकारामा : अभंग-२॥\n– गंगाधर मुटे “अभय”\nBy Gangadhar Mute • Posted in अभंग, भक्तीगीत, भजन, वाङ्मयशेती, शेतकरी काव्य, शेतकरी गीत\t• Tagged कविता, वाङ्मयशेती, शेतकरी गीत, शेती आणि शेतकरी, Poems, Poetry\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका\nलाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो\nमी बी मंत्री होईन म्हणतो…\nभेटला काय, न भेटला काय\nमी तरी आपलं जमवून\nमी बी मंत्री होईन म्हणतो…\nभेटली काय, न भेटली काय\nमी तरी आपला खिसा भरून\nमी बी मंत्री होईन म्हणतो…\nसुटलेत काय, न सुटलेत काय\nसत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो\nमी बी मंत्री होईन म्हणतो…\nसीडी चढून झाली की\n– गंगाधर मुटे “अभय”\nBy Gangadhar Mute • Posted in कविता, नागपुरी तडका, शेतकरी काव्य, शेतकरी संघटना\t• Tagged कविता, नागपुरी तडका, वाङ्मयशेती, विडंबन, शेतकरी गीत, शेती विषयक, Poems, Poetry\nमामाच्या पोरींना शिमग्याची भेट\nमामाच्या पोरींना शिमग्याची भेट\nमाझ्या मामाला साडेचार पोरी\nचार डोमड्या पण एक छोरी गोरी\nया छोर्‍यांचं कौतूकं सांगू मी काय\nएक नुसताच लंबा बांबू\nजणू हाडाचा उभारला तंबू\nरक्ता-मासाचा बिल्कूल पत्ताच नाय\nजणू पंजाबी मुऱ्हा म्हैस\nडोलतडोलत रस्त्यानं चालत जाय\nएका रंभेचं रुपडं भालू\nदोन्ही गालाचे फ़ुगले आलू\nरोज वेणीला लावते हेअरडाय\nहत्ती डोळ्यात काजळाचे थर\nपण स्वभाव गरीब गोगलगाय\nएक दणकट मल्ल शिपाई\nतिला पिसीआर घेण्याची घाई\nतिची मस्करी अभय तू करायची नाय\n– गंगाधर मुटे ’अभय’\nBy Gangadhar Mute • Posted in कविता, वाङ्मयशेती, विनोदी, विनोदी कविता\t• Tagged कविता, वांगमय शेती, वाङ्मयशेती, विनोदी, Poems, Poetry\nस्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका\nस्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका\nएक आणखी झाडावरती लटकून मेला काल\nतुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल\nपुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत\nएसीमध्ये आखतोस तू सटरमफटरम बेत\nतुला दावतो भकासबंजर तू बांधावरती चाल\nखते, औषधी, बीज, मजुरी दसपट झाले भाव\nवीज, किराणा, डिझेल, डॉक्टर लुटून नेती गाव\nअन् तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेतीमधला माल\nशेतपिकाच्या निर्यातीला जगात आहे वाव\nबरकत येऊ शकते हे तर तुलाही आहे ठाव\nतरी खेळतोस तू शहाण्या का रे तिरपी चाल \nआयातीवर सूट देऊनी गाडलास तू बळीराजा\nम्हणून वाजतो दारापुढती अंत्यक्रियेचा वाजा\nस्वदेशीचे ढोंगधतूरे; खातोस विदेशातली दाल\nछल कपटाचा नाद सोडूनी भानावर ये आता\n‘अभय’ जाहली जर भूमिकन्या, मरशील लाथा खाता\nतुझी हुशारी, अक्कल तज्ज्ञा बेसुरी बेताल\n– गंगाधर मुटे ‘अभय’\nBy Gangadhar Mute • Posted in कविता, नागपुरी तडका, वाङ्मयशेती, शेतकरी काव्य\t• Tagged कविता, नागपुरी तडका, वाङ्मयशेती, शेतकरी गाथा, शेतकरी गीत, शेती आणि शेतकरी, Poems, Poetry\nअश्रू होऊन हृदय वितळले\nतूच आमुची मथुरा, काशी\nडाकू, लुटारू बनूनी शासक\nउणे सबसिडीचा मांडलास तू\nयुगपुरुष अन् थोर महात्मा\nतू भारत इंडिया दरी\nजाऊ नकोस तू त्यागून आम्हा\nसदैव असू दे हात शिरावर\nतूच आमचा प्रकाशसूर्य अन्\n– गंगाधर मुटे ’अभय’\nBy Gangadhar Mute • Posted in कविता, बळीराजा, भावगीत, वाङ्मयशेती\t• Tagged कविता, वाङ्मयशेती, शेतकरी गीत, शेती आणि शेतकरी, Poems, Poetry\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nनिळकंट शिंदे on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\nछातीचं झाकण बोम्लीवर आलं\nमी मराठी - स्पर्धा विजेती कविता\nप्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/ajit-pawar-and-cm-go-together-for-a-wedding-274903.html", "date_download": "2018-08-20T00:04:25Z", "digest": "sha1:LKLACCX63R4ZTVUB43JD5AUVXJEGQFBK", "length": 12957, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवारांनी केला सोबत विमानातून प्रवास", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवारांनी केला सोबत विमानातून प्रवास\nसत्ताधारींसह विरोधी पक्षातीलही अनेक नेत्यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांनी मात्र आपला हा दौरा अखेरच्या क्षणापर्यंत कमालीचा गोपनीय ठेवला होता.\nऔरंगाबाद, 22 नोव्हेंबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काल चक्क एकत्र प्रवास केला. औरंगाबादमध्ये पार औरंगाबादमध्ये पार पडलेल्या एका विवाहसमारंभासाठी ते दोघं सोबत गेले.\nसत्ताधारींसह विरोधी पक्षातीलही अनेक नेत्यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांनी मात्र आपला हा दौरा अखेरच्या क्षणापर्यंत कमालीचा गोपनीय ठेवला होता. मुंबईहून रात्री खास विमानाने ते थेट चिकलठाणा विमातळावर उतरले तेव्हा त्यांच्यासोबत अजित पवारही होते. विमानातून उतरल्यावर वाहनापर्यंत जाताना दोघांनी विशिष्ट अंतर राखले. तरीही दोघे एकाच सफारी वाहनात बसले 'सफारी' तून उतरल्यावर समारंभस्थळी जाताना, वधू-वरांना शुभेच्छा देताना, अल्पोपाहार घेवून तेथून बाहेर पडतानाही दोघांनी एकमेकांमध्ये विशिष्ट अंतर राखले. चिकलठाणा विमानतळाकडे मार्गस्थ होताना मात्र हे दोन नेते पुन्हा एकाच सफारी कारमध्ये बसले 'सफारी' तून उतरल्यावर समारंभस्थळी जाताना, वधू-वरांना शुभेच्छा देताना, अल्पोपाहार घेवून तेथून बाहेर पडतानाही दोघांनी एकमेकांमध्ये विशिष्ट अंतर राखले. चिकलठाणा विमानतळाकडे मार्गस्थ होताना मात्र हे दोन नेते पुन्हा एकाच सफारी कारमध्ये बसले ज्या विमानातून आले त्याच विमानातून रात्री दहाच्या सुमारास मुंबईकडे रवाना झाले. विशेष म्हणजे विमान व कारमध्ये या दोघांशिवाय अन्य कुणीही नव्हते.\nत्यामुळे आता या दोघांमध्ये कुठली नवी युती होते आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: devendra Fadanvisअजित पवारदेवेंद्र फडणवीस\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nपुण्यात 11 मजली इमारतीत आग, सुरक्षा रक्षकांनी वाचवले दोघांचे प्राण\nआंबेनळी घाटात अपघातानंतर मृत कर्मचाऱ्यांचे मोबाईल गायब\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/raju-shetty-arrested-at-mp-264451.html", "date_download": "2018-08-20T00:03:38Z", "digest": "sha1:L3FS2SG5DUZBREDMOOLSNMBNSVN2HSKD", "length": 12061, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राजू शेट्टींना मध्य प्रदेशात अटक", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nराजू शेट्टींना मध्य प्रदेशात अटक\nशेतकरी यात्रेदरम्यान मंदसौरमधील पिंपलमडिया गावातून शहीद शेतकऱ्यांचे अस्थिलकश नेताना पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांच्यावर कारवाई केलीय.\n06 जुलै : खासदार राजू शेट्टींना मध्य प्रदेशातील मंदसौर इथं पोलिसांनी अटक केलीय. शेतकरी यात्रेदरम्यान मंदसौरमधील पिंपलमडिया गावातून शहीद शेतकऱ्यांचे अस्थिलकश नेताना पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांच्यावर कारवाई केलीय. यावेळी शेट्टी यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.\nमंदसौर हल्ल्यातील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांचे अस्थिकलश राजू शेट्टी दिल्लीतील जंतर मंतरला घेऊन जाणार होते. मात्र हे आंदोलन सुरू होताच पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना अटक केलीय.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवरील किसान मुक्ती यात्राला मध्यप्रदेशातल्या बुढामधून सुरुवात झाली.या मोर्चात राजू शेट्टींसह सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, योगेंद्र यादव यांच्यासह 25 राज्यातले शेतकरी सहभागी झाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: arrestedraju shettyमध्य प्रदेशराजू शेट्टीशेतकरी\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nअटलजींना मुखाग्नी देणाऱ्या कोण आहेत नमिता भट्टाचार्य\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/in-malad-hawkers-selfmanaged-sanjay-nirupam-support-273016.html", "date_download": "2018-08-20T00:03:17Z", "digest": "sha1:RUN3O2I6JP35PL7ZGBQ4TDF4RLHXFG7S", "length": 13177, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मालाडमध्ये तर फेरीवाल्यांनी स्वसंरक्षण केलं,संजय निरुपमांचं समर्थन", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nमालाडमध्ये तर फेरीवाल्यांनी स्वसंरक्षण केलं,संजय निरुपमांचं समर्थन\nआज मालाडमध्ये जे घडलं त्यात फेरीवाल्यांनी आपलं स्वसंरक्षण केलंय असं म्हणत काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्याचं उघड समर्थन केलंय.\n28 आॅक्टोबर : मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांविरोधात हिंसक आंदोलन सुरू केलंय. त्यामुळे आज मालाडमध्ये जे घडलं त्यात फेरीवाल्यांनी आपलं स्वसंरक्षण केलंय असं म्हणत काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्याचं उघड समर्थन केलंय.\nरेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले मुक्त करण्यासाठी मनसेनं आपल्या स्टाईलने कारवाई सुरू केलीये. अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते फेरीवाल्यांना हुसकावून लावत आहे. मनसेच्या या कार्यवाही विरोधात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी उडी घेतली. मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला तर फेरीवालेही मारतील अशी उघड धमकी निरुपम यांनी दिली होती. अखेर आज याचे पडसाद मालाडमध्ये उमटले.\nमालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे याला जबर मारहाण केलीये. या घटनेनंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.\nमात्र, संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांची पुन्हा बाजू घेतलीये.\nमनसे हल्ल्यांकडून फेरीवाल्यांचं रक्षण करण्यास पोलीस असमर्थ आहे. त्यामुळे फेरीवाल्यांनी आज स्वसंरक्षण केलं आहे असं निरुपम यांनी म्हटलं. एवढंच नाहीतर मी हिंसेच्या विरोधात आहे असंही सांगायला ते विसरले नाही.\nतसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून फेरीवाल्यांना संरक्षण द्यावं अशी मागणीही निरुपमांनी केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: MNSsanjay nirupamमनसेमालाडसंजय निरुपम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/youth-murder-crime-114548", "date_download": "2018-08-19T22:44:43Z", "digest": "sha1:WBWUOYMQXIBZZZNJIQ5L3NQPYDDQ3N65", "length": 12246, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "youth murder crime पैशाच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून | eSakal", "raw_content": "\nपैशाच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून\nसोमवार, 7 मे 2018\nनागपूर - उधारीच्या पैशावरून झालेल्या भांडणात मित्रानेच सिमेंटच्या बाकावर झोपलेला अमोल गिरीधारी भेंडारकर (२८, रा. दुबेनगर) या तरुणाच्या डोक्‍यात दगडाने वार करून निर्घृण खून केला. ही घटना शनिवारी रात्री हुडकेश्‍वर मार्गावरील नागरे सभागृहामागे घडली. मागील १४ दिवसांतील हे नववे हत्याकांड आहे.\nनागपूर - उधारीच्या पैशावरून झालेल्या भांडणात मित्रानेच सिमेंटच्या बाकावर झोपलेला अमोल गिरीधारी भेंडारकर (२८, रा. दुबेनगर) या तरुणाच्या डोक्‍यात दगडाने वार करून निर्घृण खून केला. ही घटना शनिवारी रात्री हुडकेश्‍वर मार्गावरील नागरे सभागृहामागे घडली. मागील १४ दिवसांतील हे नववे हत्याकांड आहे.\nआरोपी लवंग उर्फ संदेश सुभाष पाटील (३०) आणि अमोल हे एकाच वस्तीत राहतात. अमोलचे घरीच कपडे इस्त्रीचे दुकान आहे. लवंग काहीच कामधंदा करीत नव्हता. तीन-चार महिन्यांपूर्वी लवंगने अमोलला ५० हजार रुपये उधार दिले होते. लवंगने पैसे परत मागितले. परंतु, पैसे देण्यासाठी अमोल टाळाटाळ करीत होता. त्यावरून त्यांच्यात नेहमीच वाद होत असे.\nअमोलला दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर तो नागरे सभागृहामागे असलेल्या शिव मंदिरातील सिमेंटच्या बाकड्यावर झोपत होता. पैशाच्या वादावरून शनिवारी रात्रीही त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर अमोल शिव मंदिराकडे झोपायला गेला. रात्री दोन वाजताच्या सुमारास लवंग हा घटनास्थळी गेला आणि झोपेत असलेल्या अमोलच्या डोक्‍यावर दगडाने मारून खून केला. बराच वेळ झाला, तरी अमोल घरी न आल्याने कुटुंबीय त्याला शोधत होते. ते शिव मंदिराकडे गेले असता अमोल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मेडिकलमध्ये नेले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती हुडकेश्‍वर पोलिसांना समजताच दुय्यम पोलिस निरीक्षक किशोर चौधरी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपी लवंग उर्फ संदेश यास अटक केली.\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल...\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी नागपूर : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी...\nमायणी - धोंडेवाडी (ता. खटाव) येथील रणरागिणींनी दारूविक्रेत्यांविरुद्ध दंड थोपटत पोलिसांच्या सहकार्याने गावातील दारूचा अड्डा उद्‌ध्वस्त केला....\nपोलिस ठाण्यांमध्ये आता जादा कृती पथके\nपिंपरी - एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक अल्पवेळेत पोचावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये जादा कृती पथके तयार करण्याचे आदेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://davashree.blogspot.com/2012/12/blog-post.html", "date_download": "2018-08-19T23:41:52Z", "digest": "sha1:SXIJTHOO25P56I2KOBSBQNXFKQ3WQXRR", "length": 5527, "nlines": 82, "source_domain": "davashree.blogspot.com", "title": "मन तरंग....", "raw_content": "\nएक छोटासा प्रयास मनाची चाहूल धेण्याचा....\nतुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील \nएकाच पाकळीने फुल बनत नाही आणि फक्त सुगंधाने ते दिसून हि येत नाही ....\nएकाच क्षणाने काळ संपत नाही आणि फक्त असण्याने तो निघूनही जात नाही \nतुझ्या माझ्या असण्याचे भानच नाही ....\nफक्त मी आणि फकत तू असे काही नाहीच \nनव्याने शोधले तुला , पण तू तर अजनच गहिरा झालेला, नजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास नव्याने शोधले तुला नदीच्या काठी,...\nतूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले.. पण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले... अधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली... तसा कही फार काळ ल...\nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ... काहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी... निळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ... कधी निर...\nतुझा बरोबर उडायला, तुझ्या बरोबर पाळायला, तुझ्या बरोबर तरंगायला, मला तुझे पण हवे आहे, फुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\n(Photo credit: Wikipedia ) पान गळती झालेल्या झाडा प्रमणे.......... सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी... पान गळती झालेल्या ...\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी सरी वर सारी अन तू विशाल आभाळी ..... पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी थेंबे थें...\nशाळेत शिकलेले धड़े आयुष्यात कधी कुठे संदर्भात येतील सांगताच येत नहीं ...... कधीही न समजलेली भावना ....आता राहून राहून मनातून जात नहीं .....\nवाऱ्याची झुळूक यावी तसा तू नव्याने आलास... हवेचा गारवा तुझ्या नजरेत मिळाला.. नेहमीच तुझी सावली बनावे तसे आज परत सुगंध झाले... तुझ्या झोतात ...\n(Photo credit: Metrix X ) भिरभिरती नजर कही तरी शोधते आहे...... कळत च नहीं नक्की काय ते अत्ता नज़ारे आड़ झालेला तू ....\nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट... मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात, एथे ही मातीच ती पण कोरडे श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathijokes.in/2012/08/blog-post.html", "date_download": "2018-08-19T23:35:16Z", "digest": "sha1:2556PUU7GX36KF6SUJALEECFAVSHNZMQ", "length": 3573, "nlines": 89, "source_domain": "www.marathijokes.in", "title": "देवयानी | Latest Marathi Jokes | मराठी विनोद | Marathi Chavat Vinod", "raw_content": "\nसंग्राम - देवयानी मला जरा towel देता का\nदेवयानी - मी तुमच्या बापाची नौकर नाहीये , तुमचे तुम्ही घ्या\nदेवयानी - संग्राम, मी संडासला बसले आहे, माझ्या हाताला मेंदी लावली आहे , धुवायला येता का\nसंग्राम - आलोच \" तुमच्या साठी काही पण\"\nमिळवा नवीन मराठी जोक्स,Funny Images आणि बरेच काही...चला मग...मला पटकन Follow करा :)\nमराठी नॉन वेज जोक्स बंड्या😍 :- नाच रे मोरा अंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच\" मोर :- तू नाच कि लवड्या.. 😂😂😂😂 . . . . ...\nतुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवनवीन Marathi Jokes जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला ...\nदिवसाला सूर्याची साथ आहे,.... वाह..वाह.... रात्री ला चंद्राची साथ आहे.. वाह..वाह.... समुद्राला लाटांची साथ आहे, वाह..वाह.............. . . ....\nबायको ला मारायला टपलेला गोलू \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/onion-lowest-price-in-lasalgaon-nashik-263339.html", "date_download": "2018-08-20T00:02:59Z", "digest": "sha1:EJEFOAIACOQM4WBG7U5FRPMTOLHZO4ML", "length": 12424, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कांद्यानं आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, कांद्याला सव्वा रुपया भाव !", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nकांद्यानं आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, कांद्याला सव्वा रुपया भाव \nकांद्याला सरासरी 525 रुपये तर कमीत कमी 125 रुपये प्रति क्विंटल अर्थात 1 रुपया 25 पैसे किलो भाव मिळाला.\n21 जून : देशात सर्वात मोठी मानल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात खाली आले असून कांद्याला सरासरी 525 रुपये तर कमीत कमी 125 रुपये प्रति क्विंटल अर्थात 1 रुपया 25 पैसे किलो भाव मिळाला.\nकष्टाने पिकविलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याचे पाहून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या लासलगाव, मनमाड,येवला,चांदवड, नांदगाव यासह नाशिक जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.\nएकीकडे आवक जास्त तर दुसरीकडे मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कांद्याचे भाव घसरले. आज लासलगाव बाजार समितीत 20 हजार क्विंटलपेक्षा जास्त कांद्याची आवक झाल्यानंतर कांद्याला सरासरी 525 रुपये तर कमीत कमी 125 रुपये प्रति क्विंटल अर्थात सव्वा रुपया किलो भाव मिळाला.\nसध्या कांद्याला मिळत असलेल्या भावात पिकावर केलेला खर्च तर सोडाच बाजार समितीत लिलावसाठी कांदा आणल्या नंतर वाहतुकीवर केलेला खर्च देखील वसूल होत नसल्याचे पाहून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/visarjan-miravnuk-of-kolhapur-ended-269265.html", "date_download": "2018-08-20T00:03:44Z", "digest": "sha1:BZGP3C6YMYBEZCDNMJYDYYBGZSMF7HD6", "length": 11203, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोल्हापुरात तब्बल 22 तास चालली विसर्जन मिरवणूक", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nकोल्हापुरात तब्बल 22 तास चालली विसर्जन मिरवणूक\nडॉल्बीमुक्त गणेशोत्सवामुळे कोल्हापुरातली विसर्जन मिरवणूक यंदा तीन तास लवकर संपली.\nकोल्हापूर,06 सप्टेंबर: कोल्हापुरची विसर्जन मिरवणूक संपली आहे. डॉल्बीमुक्त गणेशोत्सवामुळे कोल्हापुरातली विसर्जन मिरवणूक यंदा तीन तास लवकर संपली.\nतब्बल 22 तासांनंतर कोल्हापूरची विसर्जन मिरवणूक संपली. डॉल्बीमुक्तीमुळे यावर्षी कोल्हापुरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. यंदा कोल्हापुरात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा झाला. तसंच डॉल्बी लावण्याचा हट्ट धरणाऱ्या तरुणाला अप्पर पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी चोप दिला. सूचना देऊनही तरूण ऐकत नसल्याने पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nपुण्यात 11 मजली इमारतीत आग, सुरक्षा रक्षकांनी वाचवले दोघांचे प्राण\nआंबेनळी घाटात अपघातानंतर मृत कर्मचाऱ्यांचे मोबाईल गायब\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/he-pahach/birth-annviersary-of-lord-krishna-267341.html", "date_download": "2018-08-20T00:03:46Z", "digest": "sha1:OQ75PDWD3IBXI34UTF3ZDUHRAD66OHXI", "length": 9453, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्पेशल शो-कृष्ण जन्मला", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनलेश पाटील यांच्या कवितांचा कार्यक्रम - हिरवं भान\n'मोठी माणसं'मध्ये क्विक हिलचे संस्थापक कैलास आणि संजय काटकर यांची मुलाखत\nजेव्हा राष्ट्रपती कोविंद यांच्यातले आजोबा जागे होतात\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/centre-says-it-will-leave-decision-wisdom-court-129805", "date_download": "2018-08-19T23:17:10Z", "digest": "sha1:KYDXZAEUGOAJMRV3XRRWZVXWLBOOE3PE", "length": 11050, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Centre says it will leave decision to wisdom of court कलम 377 वर न्यायालयानेच निर्णय घ्यावा : केंद्र सरकार | eSakal", "raw_content": "\nकलम 377 वर न्यायालयानेच निर्णय घ्यावा : केंद्र सरकार\nबुधवार, 11 जुलै 2018\nकेंद्र सरकारने याबाबत काल स्पष्ट केले होते, की भारतीय दंडविधान कलम 377 याची गरज आहे का, याबाबत न्यायालय विचार करणार आहे. मात्र, याशिवाय अन्य कोणत्याही बाबींवर विचार केला जाणार नाही.\nनवी दिल्ली : समलैंगिक संबंधाविषयीचे कलम 377 वर सर्वोच्च न्यायालयात काल (मंगळवार) सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर आता केंद्र सरकारने कलम 377 वर न्यायालयानेच निर्णय घ्यावा, असे सांगितले. समलैंगिकतेतील संबंधाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.\nयाबाबत केंद्र सरकारने 'अॅडिशनल सॉलिसिटर जनरल' तुषार मेहता यांच्यावतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये सांगितले, की ''कलम 377 वर आता न्यायालयानेच निर्णय घ्यावा. आम्ही याबाबतचा संपूर्ण निर्णय न्यायालयाकडे सोपविला आहे''. भारताच्या सरन्यायाधीशांसह पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज (बुधवार) सांगितले, की दोन प्रौढ लोकांनी 'अनैसर्गिक शरीरसंबंध' ठेवले तर त्यांना कोणत्याही खटल्यात जबाबदार धरले जाणार नाही.\nदरम्यान, केंद्र सरकारने याबाबत काल स्पष्ट केले होते, की भारतीय दंडविधान कलम 377 याची गरज आहे का, याबाबत न्यायालय विचार करणार आहे. मात्र, याशिवाय अन्य कोणत्याही बाबींवर विचार केला जाणार नाही.\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nबारामती - केंद्र सरकारची नोटाबंदी, जीएसटीसह सर्वोच्च न्यायालयाने दारू दुकानांबाबत केलेल्या नियमांचा फटका एका वर्षानंतर यंदा द्राक्ष उत्पादकांना...\nमाझे पती निर्दोष; सीबीआयकडून फसवणूक - शीतल अंदुरे\nऔरंगाबाद - \"\"माझे पती सचिन अंदुरे निर्दोष आहेत. एटीएसने निर्दोष असल्याचे सांगून घरी आणून सोडले होते. त्यानंतर लगेचच सीबीआयने त्यांना ताब्यात...\nप्रेयसीसह तिघींना जाळणाऱ्या प्रियकराला अटक\nनाशिक : पंचवटीतील दिंडोरीरोडवरील कालिकानगरमध्ये प्रेयसीसह तिची मुलगी व नातीला पेटवून देऊन पसार झालेल्या संशयिताला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने...\nमत्स्य महाविद्यालय संलग्नतेसाठी उच्च न्यायालयात याचिका\nरत्नागिरी - येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याचा सरकारचा अध्यादेश रद्द करावा आणि महाविद्यालय नागपूरच्या पशुविज्ञान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/swami-samarth-secondary-school-issue-student-parent-129701", "date_download": "2018-08-19T23:17:22Z", "digest": "sha1:UAOTTGIJOXRX7ED62AP3ZABNTAWUA6OD", "length": 15534, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Swami Samarth Secondary School Issue Student Parent विद्यार्थ्यांसह पालकही हवालदिल | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 11 जुलै 2018\nस्वामी समर्थ विद्यालयातील ५६६ विद्यार्थ्यांना घरी पाठवले\nभोसरी - येथील इंद्रायणीनगरातील अमर ज्योत तरुण मंडळ शिक्षण संस्थेच्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयातील विनाअनुदानित तुकड्यांतील विनाअनुदानित ५६६ विद्यार्थ्यांना शाळेत न घेता घरी पाठविले. त्याचप्रमाणे अनुदानित शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना शिकवणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पालक आणि विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.\nस्वामी समर्थ विद्यालयातील ५६६ विद्यार्थ्यांना घरी पाठवले\nभोसरी - येथील इंद्रायणीनगरातील अमर ज्योत तरुण मंडळ शिक्षण संस्थेच्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयातील विनाअनुदानित तुकड्यांतील विनाअनुदानित ५६६ विद्यार्थ्यांना शाळेत न घेता घरी पाठविले. त्याचप्रमाणे अनुदानित शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना शिकवणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पालक आणि विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.\nशुक्रवारी (ता. ६) शाळेत पालक सभेदरम्यान संस्थेतील संबंधितांना मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, यासाठी शिक्षकांनी अशाप्रकारे आंदोलनाचा पवित्रा घेतल्याची माहिती संस्थाचालकांनी दिली.\nश्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून शाळा घेत असलेल्या फीविरोधात पालकांनी आवाज उठविला आहे. यासाठी शुक्रवारी (ता. ६) एका राजकीय पक्षाच्या मध्यस्थीने घेण्यात आलेल्या पालक आणि संस्थाचालक यांच्या सभेत गोंधळ होऊन हाणामारीचा प्रकार घडला. याविषयी भोसरी पोलिस ठाण्यात पक्षाचे पदाधिकारी आणि संस्थाचालकांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे.\nपोलिसांनी शिक्षकांची तक्रार न घेता विरोधकांना मदत केल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे आहे. संबंधितांना मारहाण करणाऱ्यांना पोलिस जोपर्यंत अटक करत तोपर्यंत शाळेत शिक्षक हाताला काळ्या फीत बांधून विद्यार्थ्यांना न शिकविण्याचे आंदोलन सुरू केले आहे. त्याचप्रमाणे विनाअनुदानित विभागातील चार शिक्षकांनी राजीनामे सादर केले आहेत.\nसंस्थेने विनाअनुदानित तुकड्यांतील विद्यार्थ्यांना न शिकविण्याचा पवित्रा घेतला असल्याने सोमवारी (ता. ९) शाळेने विद्यार्थ्यांना घरचा रस्ता दाखविला. अशा परिस्थितीमुळे शाळेतील अनुदानित आणि विनाअनुदानित तुकड्यांतील एकूण एक हजार सातशे २२ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nशाळेतील विद्यार्थ्यांच्या फीचा विषय सोडविण्याचे साकडे पालकांनी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांना घातले; तर या वादात मारहाणीविरोधात भाजपने उडी घेतल्याने हा प्रश्न चिघळला आहे. शाळेच्या विषयाला राजकीय रंग प्राप्त झाल्याने हा प्रश्न कधी सुटणार, असा प्रश्न पालकांना पडला आहे.\nशुक्रवारच्या मारहाणीच्या घटनेत माझा सहभाग नसतानाही २०१३ पासून संस्थेसंबंधी मिळविलेल्या ‘माहिती अधिकारा’मुळे संस्थाचालक अडचणीत येणार असल्यानेच मला खोट्या गुन्ह्यात गोवले आहे.\n- अशोक खर्चे, माहिती अधिकार कार्यकर्ता\nभोसरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेलो असता, पोलिसांनी तक्रार घेण्यास दिरंगाई तर केली. मात्र शाळेत मारहाण करणाऱ्यांना अद्यापही अटक न झाल्याने पोलिस त्यांना पाठीशी घालत आहेत.\n- यशवंत बाबर, संस्थाचालक\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल...\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/nitesh-rane-fish-on-fisheries-commissioner-264469.html", "date_download": "2018-08-20T00:03:33Z", "digest": "sha1:DALI2RWDWQP66PIEIT4LZVXJSGBLUZYB", "length": 11034, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नितेश राणेंनी फेकला मत्सव्यवसाय आयुक्तांवर मासा", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nनितेश राणेंनी फेकला मत्सव्यवसाय आयुक्तांवर मासा\nमच्छीमारांना न्याय कधी मिळणार असा जाब विचारण्यासाठी नितेश राणे आयुक्तांकडे गेले होते.\n06 जुलै : पर्ससीन आणि मच्छीमार यांच्या वादात काँग्रेसचे नितेश राणे यांनी उडी घेतलीये. नितेश राणेंनी चक्क मत्सव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांच्यावर मासा फेकला.\nमच्छीमारांना न्याय कधी मिळणार असा जाब विचारण्यासाठी नितेश राणे आयुक्तांकडे गेले होते. त्यावेळी आंदोलक मच्छीमारांनी टेबलावर मासे टाकले. त्यावेळी आमदार नितेश राणेंनी वस्त यांच्यावर चक्क मासा फेकला. मच्छीमार मतदारांना आपल्या खेचण्याचा नितेश राणे यांचा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांनी केलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: nitesh raneनितेश राणेसिंधुदुर्ग\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahaegs.maharashtra.gov.in/1052/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%AA", "date_download": "2018-08-19T23:38:47Z", "digest": "sha1:NAIFHUC3E4ESCKOOHI56WJWO2KMANYMU", "length": 2245, "nlines": 38, "source_domain": "mahaegs.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना\nम गां रा ग्रा रो हमी योजना व राज्य रोजगार हमी योजना\nराज्य रोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना\nरोहयो - कायदा व नियम\nमहत्वाच्या शासकीय आदेशांची सूची\nदृष्टिक्षेपात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र\nएकूण दर्शक: २०२६५२८ आजचे दर्शक: ५५\n© महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/publications/arihant", "date_download": "2018-08-19T23:47:14Z", "digest": "sha1:BN5LH6RFYP5F2OCLTMARJEMKLWT4NEBH", "length": 15957, "nlines": 413, "source_domain": "www.cart91.com", "title": "अरिहंत पब्लिकेशनची पुस्तके खरेदी करा ऑनलाईन | आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nमोहित शर्मा, जन्मेजय शनी ... आणि अधिक ...\nसुजित कुमार, यशवंत सिंग राणा ... आणि अधिक ...\nमोहित शर्मा, सुजित कुमार\nमोहित शर्मा, जन्मेजय शनी ... आणि अधिक ...\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://marathichildrenssongs.blogspot.com/2010/01/nimbonichya-zadamage-song-lyrics.html", "date_download": "2018-08-19T23:57:07Z", "digest": "sha1:7CSJKLF6S2JO5FAIX4ENA7UF4RAUNMIA", "length": 8830, "nlines": 128, "source_domain": "marathichildrenssongs.blogspot.com", "title": "Marathi Children's Songs and Nursery Rhymes: Nimbonichya Zadamage Song Lyrics - Marathi Angai Geet", "raw_content": "\nघरात बाळ म्हटल की अंगाई गाण आलाच. मग येत सो वा नसो, आई, आजी, पणजी सगळ्या जणी अंगाई गीते म्हणायला लागतात. काही शब्द येतात, काही नाही. कोणतेच अंगाई गीत नीट येत नसल्या मूळे माझी अमेरिकेत असलेली एक मैत्रीण तर हिंदी पिक्चरची गाणी म्हणायची\nचन्द्र झोपला ग बाई\nझोप का ग येत नाही\nझोपल्या ग जाई जुई\nगाते तुला मी अंगाई\nझोप का ग येत नाही\nचन्द्र झोपला ग बाई\nझोप का ग येत नाही\nझोप का ग येत नाही\nचन्द्र झोपला ग बाई\nझोप का ग येत नाही\nअपर्णाबाई आचरेकर : 'निंबोणीच्या झाडामागे' हे बालगीत करण्याची इच्छा मनात बाळगून केलेलं, पण प्रत्यक्षात लहान मुलांचा संदर्भ असलेलं मोठ्यांचं गाणं आहे. हे बालगीत नाही, अंगाईगीतही नाही. अगदी लहान मुलासाठी फक्त पुनरावृत्ती आणि लयताल असलेले शब्द हवेत, अर्थ असो वा नसो. 'अडगुलं मडगुलं' वगैरे. काही वर्षांनंतरही 'मामाच्या गावाला ज़ाऊ या' असलं काव्यगुण वगैरेच्या भानगडीत न पडणारं गाणं असतं. मुलांना उपमा, उत्प्रेक्षा वगैरे नकोत. अनुप्रासही 'कविसा रविसा स्मरारि सायकसा' वगैरे नको. तो 'झुक झुक झुक झुक अगीन गाडी' असला हवा. बालकवींनी 'ऊठ मुला, ऊठ मुला' मधे लिहिलेल्या काही ज़ड ओळी दुसरीच्या पुस्तकांत न घेण्याचा योग्य निर्णय एके काळी घेतला होता.\nदेवकीचे कडूगोड दु:ख, गोडकडू सुख, यशोदेचे मिश्र प्राक्तन या भानगडीत दहा वर्षाच्या मुलांना पण क्वचितच रस असतो. सहा महिन्याच्या किंवा सहा वर्षांच्याही मुलांसाठी हा मज़कूरच नाही, आणि बालगीताला आवश्यक नादही त्यात नाही. तशीही बरीचशी प्रसिद्‌ध अंगाईगीतं की मुलांच्या झोपेशी संबंधित मज़कूर पण सांगितिकदृष्ट्या प्रगल्भ ज़ाणिव आवश्यक असलेली आहेत, आणि सुराची काळजी करत 'धीरे से आजा री अखियन में' म्हणण्यापेक्षा 'गाई गाई' करत मुलाला हाणत राहिलं की त्याचा उपयोग होतो.\nया ब्लॉगमागची कल्पना छान आहे, आणि ब्लॉगही तसाच खूप छान आहे. हज़ाराहून ज़ास्त ब्लॉगलेखकांत तुम्हालाच ही कल्पना सुचली, आणि तन्निमित्ते पन्नासाहून ज़ास्त गाणीही यात आलीत. तुमची कमाल आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2013/08/blog-post_31.html", "date_download": "2018-08-19T22:53:20Z", "digest": "sha1:KSA4YIASJBODBAJJER7OVEZMRBAYK7BU", "length": 14405, "nlines": 115, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: दिल्ली ते मुंबई व्हाया कोणतेही गाव", "raw_content": "\nशनिवार, ३१ ऑगस्ट, २०१३\nदिल्ली ते मुंबई व्हाया कोणतेही गाव\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nनरेंद्र दाभोळकरांच्या निधनाने महाराष्ट्र सावरला नाही तोच फक्त दोनच दिवसानंतर मुंबईत सामुहीक बलात्कार झाला. फक्त आठ महिण्यांपूर्वी झालेल्या दिल्लीतील भीषण बलात्कारानंतर जे जे काही झाले त्यानंतर असे भयानक बलात्कार तरी यापुढे होणार नाहीत असे वाटू लागले होते. वेगवान न्यायालयीन निकालापासून तर नवीन कायदा करेपर्यंत. पोलिसांच्या तैनातीपासून तर विविध स्तरांवर झालेल्या प्रबोधनापर्यंत. हातातील शिट्टी वाजवल्याने लक्ष वेधून घेण्याच्या पध्दतीपासून तर मिरचीपुडीच्या प्रयोगापर्यंत जनमानसात सर्व शक्यता अजमावण्यात आल्या होत्या. आणि यापुढे देशात सर्वत्र लोक सजग होतील अशी भाबडी समजूत सगळ्यांनी करून घेतली होती.\nदिल्लीतला बलात्कार रात्री धावत्या बसमध्ये झाला तर मुंबईतला भर शहरातील संध्याकाळी सुनसान मिलच्या जागी. दिल्लीतही त्या अभागी तरूणीसोबत पुरूष मित्र होता तर मुंबईतल्या तरूणीसोबतही एक पुरूष मित्र होता. दिल्लीत सहा बलात्कारी होते तर मुंबईत पाच बलात्कारी. दिल्लीतील बलात्कार्‍यांमध्ये एक जण अल्पवयीन ठरला तर इथेही त्याचीच पुनरावृत्ती.\nया बलात्कारानंतरही राजकीय लोकांनी अनेक सल्ले दिले. कोणी म्हणाले की महिलांनी बुरख्यातच रहायला हवे म्हणजे तिचे सौंदर्य कोणाला दिसणार नाही. कोणी म्हणाले की महिला या सोने असल्यामुळे त्यांना सोन्यासारखे घरात जपून ठेवावे. बाहेर पडू देऊ नये. कोणी म्हणाले की सर्व महिलांना पोलिस संरक्षण देऊ. मध्यंतरीच्या काळात भारतात इंदिरा गांधी या महिला नेतृत्वाचे 17 वर्ष सक्षम सरकार येऊन गेले तरी आजच्या सरकारला बांगड्यांचा आहेर आम्हाला पाठवावासा वाटतो. आम्ही कोणत्या मनोवृत्तीत जगत आहोत हे पुन्हा पुन्हा सिध्द होत राहते.\nया घटनेच्या आसपास खुद्द मुंबईत अशा दखलपात्र मोठ्या घटना घडूनही या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्या मोठ्या प्रमाणात चर्चिल्या गेल्या नाहीत. परदेशी महिलेवर ब्लेडने हल्ला. रेल्वेत नशाप्रयोग केलेले जोडपे सापडणे, मुंबईतच एका मुलीवर सशस्त्र हल्ला, पंधरा वर्षाच्या शाळकरी मुलीवर कल्याणला बलात्कार आणि काही दिवसांपूर्वी रेल्वेस्थानकावर झालेला अँसिड हल्ला. ज्या हल्ल्यात ती तरूणी जीव गमावून बसली. पण हल्लेखोर मुंबई पोलिसांनाही अजून सापडलेला नाही.\nयाच दरम्यान पुण्याजवळच्या एका खेड्यात शाळेतून परतणार्‍या पाचवीत शिकणार्‍या मुलीवर बलात्कार करून, तिचा खून करून तिला ऊसांच्या शेतात फेकून दिले. दुसर्‍या एका खेड्यात एका वयस्क एकट्या राहणार्‍या महिलेवर तिच्याच घरात घुसून सामुहीक बलात्कार झाला. अजून एका खेड्यात विवाहीतेवर सामुहीक बलात्कार झाला, तोही तिच्याच घरात.\nयाच आठवड्यात आपल्याच मतदारसंघातील एका कुटुंबवत्सल आमदाराने टोल नाक्यावरील महिलांचे कपडे उतरवण्याची भाषा केली. यापैकी अनेक महिलांनीच याला मतदान करून निवडून दिले हे तो आमदार विसरला. आणि तरीही त्याचे नेतृत्व अशा माणसाला कुटुंबवत्सल संबोधतो. आहे की नाही गम्मत या महाराष्ट्रात.\nम्हणून लोकहो, विशेषत: महिलांनो, सांभाळून रहा. रात्र वैर्‍याची आहे. ज्या माझ्या देशात 50 टक्क्यांपेक्षा जास्त पोलिस राजकीय नेत्यांच्या संरक्षणात गुंतलेले आहेत तिथे तुम्हाला संरक्षण मिळेल अशी आशा न केलेली बरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या राजकीय क्षेत्रातल्या पुरूष लोकांना सुध्दा प्रचंड सुरक्षा लागते, तिथे तुम्ही अबला महिला कोणत्याही सत्तेत नसताना बिनधास्तपणे कुठेही फिरता ही खरी तर तुमचीच चूक आहे.\nयापुढे आपली काळजी आपण घेतली नाही तर दिल्ली ते मुंबई व्हाया देशातील कोणतेही लहान मोठे गाव या प्रसंगांना बळी पडत राहील. अशा घटना घडल्यानंतर इतर पक्षीय राजकीय लोक राजकारण करतील. सत्ताधारी लोक तुमचा इलाज शासकीय पैशांनी करतील आणि मेलात तर घरच्यांना दोन लाख रूपयांची मदत मात्र नक्कीच करतील.\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ८:३३ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nदिल्ली ते मुंबई व्हाया कोणतेही गाव\nहा महाराष्ट्र पुरोगामी कधी होता\nभारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण: एक महाप्रकल्प आज प्र...\nमी भारत, तू पाकिस्तान\nभारतात गरीब कोणीही नाही...\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0", "date_download": "2018-08-19T23:05:29Z", "digest": "sha1:XSBNGRGVAPG2L7OTCSLF256EC7BIQ6RM", "length": 10618, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेम्स मिशनर - विकिपीडिया", "raw_content": "\nजेम्स आल्बर्ट मिशनर (फेब्रुवारी ३, इ.स. १९०७ - ऑक्टोबर १६, इ.स. १९९७) हा अमेरिकन लेखक होता.\nमिशनरने ४०पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत.\n१.२ अकाल्पनिक कथा व कादंबऱ्या\nकादंबऱ्या, लघुकथा आणि अकाल्पनिक कथांच्या लेखनाशिवाय मिशनर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका तसेच रेडियो कार्यक्रमांच्या निर्मितीतही सहभागी होता.\nटेल्स ऑफ द साउथ पॅसिफिक १९४७\nद फायर्स ऑफ स्प्रिंग १९४९\nरिटर्न टू पॅरेडाइझ १९५०\nद ब्रिजेस ॲट टोको-री १९५३\nद सोर्स १९६५ जेरुसलेम व मध्यपूर्व\nचेझापीक १९७८ मेरिलँड, व्हर्जिनिया, वॉशिंग्टन डी.सी.\nद कव्हेनंट १९८० दक्षिण आफ्रिका\nमिरॅकल इन सेव्हिल १९९५\nअकाल्पनिक कथा व कादंबऱ्या[संपादन]\nद फ्युचर ऑफ द सोशल स्टडीझ (\"द प्रॉब्लेस ऑफ द सोशल स्टडीझ\") १९३९ संपादक\nद व्हॉइस ऑफ एशिया १९५१\nद फ्लोटिंग वर्ल्ड १९५४\nद ब्रिज ॲट अँडाऊ १९५७\nरास्कल्स इन पॅरेडाइझ १९५७\nजॅपनीझ प्रिंट्स: फ्रॉम द अर्ली मास्टर्स टू द मॉडर्न १९५९ रिचर्ड डग्लस लेनच्या टिप्पणींसह\nरिपोर्ट ऑफ द काउंटी चेरमन १९६१\nद मॉडर्न जॅपनीझ प्रिंट: ॲन अप्रिशियेशन १९६८\nद क्वालिटी ऑफ लाइफ १९७०\nकेंट स्टेट: व्हॉट हॅपन्ड अँड व्हाय १९७१\nमिशनर मिसलेनी – १९५०/१९७० १९७३\nफर्स्टफ्रुट्स, अ हार्वेस्ट ऑफ इझ्रायेली रायटिंग १९७३\nस्पोर्ट्स इन अमेरिका १९७६\nअबाउट सेंटेनियल: सम नोट्स ऑन द नोव्हेल १९७८\nजेम्स मिशनर्स युएसए: द पीपल अँड द लँड १९८१ संपादक पीटर चैटिन; मिशनरची प्रस्तावना\nकलेक्टर्स, फोर्जर्स — अँड अ रायटर: अ मेम्वा १९८३\nसिक्स डेझ इन हवाना १९८९\nपिलग्रिमेज: अ मेम्वा ऑफ पोलंड अँड रोम १९९०\nद ईगल अँड द रेव्हन १९९०\nमाय लॉस्ट मेक्सिको १९९२\nद वर्ल्ड इज माय होम १९९२ आत्मचरित्र\nक्रीचर्स ऑफ द किंग्डम १९९३\nव्हेंचर्स इन एडिटिंग १९९५\nधिस नोबल लँड १९९६\nथ्री ग्रेट नॉव्हेलस ऑफ वर्ल्ड वॉर २ १९९६\nअ सेंचुरी ऑफ सॉनेट्स १९९७\nद ब्रिजेस ॲट टोको-री १९५३ चित्रपट\nरिटर्न टू पॅरेडाइझ १९५३ चित्रपट\nमेन ऑफ द फायटिंग लेडी १९५४ चित्रपट\nअंटिल दे सेल रिटर्न टू पॅरेडाइझ मधील लघुकथेवर आधारित १९५७ चित्रपट\nसायोनारा दहा ऑस्कार पुरस्कारांसाठी नामांकित व चार पुरस्कार जिंकलेला १९५७ चित्रपट\nसाउथ पॅसिफिक १९५८ चित्रपट\nॲडव्हेंचर्स इन पॅरेडाइझ १९५९-१९६२ दूरचित्रवाणी मालिका\nद हवाईयन्स १९७० चित्रपट\nसेंटेनियल १९७८ दूरचित्रवाणी मालिका\nकॅरेव्हान्स अँथोनी क्विनअभिनित १९७८ चित्रपट\nस्पेस १९८५ दूरचित्रवाणी मालिका\nजेम्स ए. मिशनर्स टेक्सास\nसाउथ पॅसिफिक २००१ दूरचित्रवाणीवरील चित्रपट\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९०७ मधील जन्म\nइ.स. १९९७ मधील मृत्यू\nप्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विजेते\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जुलै २०१७ रोजी १०:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/mirror-in-front-of-locker-116051600014_1.html", "date_download": "2018-08-19T23:36:23Z", "digest": "sha1:JDPP3CQWVUG3ECYTHSPZTHDTLKYM4RGW", "length": 9488, "nlines": 154, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लॉकरसमोर लावा आरसा, भरभराटी येईल | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलॉकरसमोर लावा आरसा, भरभराटी येईल\n* घरात लॉकरसमोर आरसा लावल्याने आय आणि प्रापर्टीमध्ये वृद्धी होते. कारण आरसा सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आकर्षित करतं जे व्यवसायासाठी उत्तम आहे.\nघरात चौकोनी आकाराचा आरसा सर्वोत्कृष्ट मानला आहे. तसेच घरात गोल किंवा ओव्हल शेपचा आरसा लावू नये.\nलक्ष्मी प्राप्तीसाठी सोपे उपाय\nपाण्याने येतो घरात पैसा\nआज तुमचा वाढदिवस आहे (16.01.2017)\nयावर अधिक वाचा :\nआरसा लावण्याची योग्य जागा\nतोड-फोड केल्याविना वास्तू टिप्स\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/president/", "date_download": "2018-08-19T23:46:27Z", "digest": "sha1:EMX4QCCH7AHY5ZRVUTWFGHAZDCNLP6Y4", "length": 28059, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest President News in Marathi | President Live Updates in Marathi | राष्ट्राध्यक्ष बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nAtal Bihari Vajpayee: अन् वाजपेयींनी मला अध्यक्ष केलं, शरद पवारांनी सांगितला 'अटल किस्सा'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nAtal Bihari Vajpayee: सन 1996 साली वाजपेयींचे 13 दिवसांचे सरकार पडले. त्यावेळी मी काँग्रेसचा संसदीय नेता होतो. त्यामुळे मी संसदेत अविश्वास ठरावाच्याबाजूने आणि सरकारविरोधात भाषण केले. त्यावेळी, वाजपेयींनी ... Read More\nSharad PawarAtal Bihari VajpayeePresidentBJPशरद पवारअटलबिहारी वाजपेयीराष्ट्राध्यक्षभाजपा\nउद्दिष्टापासून भरकटवणाऱ्या मुद्यांपासून दूर राहा- राष्ट्रपती\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करत असल्याचं प्रतिपादन ... Read More\nRamnath KovindPresidentIndependence DayNarendra Modiरामनाथ कोविंदराष्ट्राध्यक्षस्वातंत्र्य दिवसनरेंद्र मोदी\nराज्याचा वनविभाग राष्ट्रपती भवनात लावणार बांबू\nBy अतुल कुलकर्णी | Follow\nमुंबई : राज्याच्या वनविभागाला दिल्लीतील राष्ट्रपती भवनात बांबूची लागवड करण्याचे निमंत्रण आले आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.राज्यातील १३ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहीमेचे निमंत्रण देण्यास ... Read More\nजगातील सर्वात गरीब राष्ट्राध्यक्षाबद्दल तुम्हाला माहिती आहे का \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहे राष्ट्राध्यक्ष आपल्या पगारातील 90 टक्के रक्कम दान करुन टाकायचे. ... Read More\nमित्तल यांच्याकडे उपाध्यक्षाचा पदभार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनाशिक : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र नाकारताना मनमानी दिलेले निकाल आणि विद्यार्थ्यांची अडवणूक केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने समिती निलंबित केली असून, उपाध्यक्षपदाचा पदभार प्रकल्प अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सोपविला असल्याचे वृत ... Read More\n‘इतरांच्या मतांचा आदर करून संसदेची प्रतिष्ठा जपा’\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nइतरांच्या मतांचा आदर करुन संसदीय लोकशाहीची प्रतिष्ठा जपण्याची सूचना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी खासदारांना केली आहे. ... Read More\nजाणून घ्या राष्ट्रपतीनियुक्त नव्या खासदारांचं कर्तृत्व\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. त्याला ज्येष्ठांचं सभागृह असंही म्हणतात. ... Read More\nRajya SabhaPresidentMember of parliamentRamnath Kovindराज्यसभाराष्ट्राध्यक्षखासदाररामनाथ कोविंद\nट्रम्प यांच्या दबावाने फरक पडणार नाही- रुहानी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतेहरान- अमेरिकेने इराणवर लादलेल्या बंधनांमुळे काहीही फरक पडणार नाही आपण या आर्थिक दबावाचा सामना करु असा विश्वास इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी व्यक्त केला आहे. इराणी चलनाच्या मूल्यामध्ये मोठी घसरण झाल्यावर इराणी व्यापाऱ्यांनी संसदेसमोर निदर्श ... Read More\n20 हजार डॉलर्सची बोली माजी राष्ट्राध्यक्षांनी आपल्या मुलीला लिहिलेल्या पत्राचा होणार लिलाव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआपल्यापासून लांब राहाणाऱ्या, कुटुंबाशी संबंध तोडून राहाणाऱ्या पॅटीला 24 डिसेंबर 1989 रोजी रेगन यांनी पत्र लिहिले होते. ... Read More\nमाजी राष्ट्राध्यक्ष आणि सरन्यायाधीशांना 19 महिन्यांची शिक्षा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगेले अनेक महिने मालदिवमध्ये राजकीय अशांतता आहे. ... Read More\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://davashree.blogspot.com/2013/12/blog-post_29.html", "date_download": "2018-08-19T23:42:24Z", "digest": "sha1:JSPNLG35SOPDFE2FA4ZLLJAJLJECG6VZ", "length": 6379, "nlines": 107, "source_domain": "davashree.blogspot.com", "title": "मन तरंग....: फुगा", "raw_content": "\nएक छोटासा प्रयास मनाची चाहूल धेण्याचा....\nतुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील \nमला तुझे पण हवे आहे,\nफुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nमला अंग हवे आहे,\nफुग्याच्या रंगाचे मला रंग हवे आहेत\nतुझ्या सवे , नि\nमला तुझे मन हवे आहे,\nफुग्याचे मला असे उस्वास हवे आहेत\nफुग्याच्ग्या गती मला अथांग हवे आहे\nतुझी उंच उडी अन,\nफुग्य तुझे जगणे हवे आहे\nनव्याने शोधले तुला , पण तू तर अजनच गहिरा झालेला, नजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास नव्याने शोधले तुला नदीच्या काठी,...\nतूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले.. पण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले... अधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली... तसा कही फार काळ ल...\nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ... काहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी... निळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ... कधी निर...\nतुझा बरोबर उडायला, तुझ्या बरोबर पाळायला, तुझ्या बरोबर तरंगायला, मला तुझे पण हवे आहे, फुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\n(Photo credit: Wikipedia ) पान गळती झालेल्या झाडा प्रमणे.......... सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी... पान गळती झालेल्या ...\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी सरी वर सारी अन तू विशाल आभाळी ..... पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी थेंबे थें...\nशाळेत शिकलेले धड़े आयुष्यात कधी कुठे संदर्भात येतील सांगताच येत नहीं ...... कधीही न समजलेली भावना ....आता राहून राहून मनातून जात नहीं .....\nवाऱ्याची झुळूक यावी तसा तू नव्याने आलास... हवेचा गारवा तुझ्या नजरेत मिळाला.. नेहमीच तुझी सावली बनावे तसे आज परत सुगंध झाले... तुझ्या झोतात ...\n(Photo credit: Metrix X ) भिरभिरती नजर कही तरी शोधते आहे...... कळत च नहीं नक्की काय ते अत्ता नज़ारे आड़ झालेला तू ....\nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट... मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात, एथे ही मातीच ती पण कोरडे श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jivheshwar.com/sahitya/vaichariklekh/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2018-08-19T23:34:18Z", "digest": "sha1:SVJWF64VRFOECJ4PK66AMKEVHOPINHQD", "length": 23868, "nlines": 127, "source_domain": "jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - परस्पर संभाषण चातुर्याचे महत्त्व", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nHomeसाहित्यवैचारिक लेखपरस्पर संभाषण चातुर्याचे महत्त्व\nपरस्पर संभाषण चातुर्याचे महत्त्व\nकाही व्यक्ती काही काळ एकमेकांच्या सहवासात असतात. घटना, घडामोडी, प्रसंग घडत असतात; अनुभवांची शिदोरी गाठीशी बांधली जाते; तरल संवेदना शब्दांकित होतात आणि संवाद साधला जातो. आपापल्या विचारसरणीचा अन्वयार्थ त्या अनुषंगाने आवर्जून सांगितला जातो- तेच परस्पर संभाषण चातुर्य. परस्पर संभाषणाने खूप माहिती मिळते, ज्ञान संकलन होते, एकमेकांना जाणून घेता येते. परिणामी, परिणामकारक संवाद साधणं सुकर होते. समोरच्या व्यक्तीची विचारशैली, भावनिक पातळी आणि कृती याचा अंदाज येतो...\nपरस्पर संभाषण चातुर्य याची व्याख्या करायची झाली, तर आपले विचार आदान-प्रदान करण्याच्या इतर शैलींबरोबर त्याची तुलना करणे. या प्रक्रियेत किती व्यक्ती सहभागी आहेत, त्यांची जवळीक किती आहे, कोणत्या ज्ञानेंद्रियांचा वापर केला जाणार आहे, कुणाची प्रतिक्रिया कोणत्या स्वरूपाची आहे, हा विचार जरुरीचा आहे. परस्पर संभाषण करण्यासाठी एकत्रित आलेल्या व्यक्तींचे नातेसंबंध कसे आहेत आणि ते किती गहरे आहेत, याचापण विचार करायला हवा.\nएखाद्या विक्रेत्याबरोबर आपण करीत असलेले संभाषण आणि मित्रांबरोबरचे संभाषण यात खूप फरक असतो. घरातील मंडळींशी संवाद वेगळाच असतो. काही क्षणी भाषा साधी, सरळ आणि मर्मग्राही दिलेला शब्द तोडायचा नाही आणि शब्दांची अवस्था बापुडवाणी होऊ द्यायची नाही. थोडक्‍यात, काही व्यक्ती काही काळ एकमेकांच्या सहवासात असतात. घटना, घडामोडी, प्रसंग घडत असतात; अनुभवांची शिदोरी गाठीशी बांधली जाते; तरल संवेदना शब्दांकित होतात आणि संवाद साधला जातो. आपापल्या विचारसरणीचा अन्वयार्थ त्या अनुषंगाने आवर्जून सांगितला जातो- तेच परस्पर संभाषण चातुर्य.\nबोलणं सुरू होतं- ओघ वाढतो- संवाद होतो- तुटलेल्या पुलांवर ब्रिज बांधला जातो आणि संवादाच्या माध्यमातून \"प्रतिसाद' आत्मसात होतो. \"प्रतिक्रिया' आपसूकच काढता पाय घेतात. परस्परांमध्ये असतो कधी शब्दाविना संवाद, कधी आठवणींना उजाळा, तर कधी भरघोस आणि घसघशीत जीवन विचार प्रगटीकरण.\nपरस्पर संभाषणाने खूप माहिती मिळते, ज्ञान संकलन होते, एकमेकांना जाणून घेता येते. परिणामी परिमाणकारक संवाद साधणं सुकर होते. समोरच्या व्यक्तीची विचारशैली, भावनिक पातळी आणि कृती याचा अंदाज येतो. ही सारी माहिती हळूवार पावलांनी आपल्याजवळ पोचते, निरीक्षणाने दृढ होते. स्वतःची माहिती सांगण्याचा एक उद्देश म्हणजे दुसऱ्याची माहिती प्राप्त करणे. संभाषणात आपण ज्या शब्दांचा वापर करतो त्याला अनेक अर्थ असतात. कारण संदर्भ बदलत असतात. एखादा संदेश देताना जुजबी माहिती दिल्यास तो \"वरवरचा' निरोप असतो. परस्पर संबंधांतील निरोप तो ज्या पद्धतीने दिला जाईल, त्यावर त्याचा अर्थ अवलंबून असतो. मनमोकळेपणाने पारदर्शक संभाषण हे व्यक्तिगत संबंध दृढ करण्यास खूप उपयोगी पडतात. याशिवाय व्यक्तिगत छाप या संभाषण कलेवर निर्भर असते. आपण या प्रक्रियेत कोणती भूमिका बजावत आहोत; आपल्या चेहऱ्यावरील भाव, नवसामान्यांवरील प्रभाव, सर्वसाधारणतः आपली प्रतिमा याचे रसायन बरेच काही प्रतिपादित करत असते.\nशूट्‌झ नामक महोदयांनी यासंबंधी खूप खोलवर विचार केला. त्यांनी परस्परसंबंधांचे ढोबळ मानाने तीन गटांत वर्गीकरण केले.\n१) स्वतःच्या अस्तित्वाची जाण करून देणे.\n२) आपल्यामधील असलेले नेतृत्व गुण, आपल्या अंगी असलेल्या सामर्थ्याचे प्रगटीकरण आणि त्याद्वारे नियंत्रण.\n३) प्रेम-आस्था-आपुलकी याचा वर्षाव करून दोन किंवा अधिक मन जोडून जवळीक वाढविणे. मित्रपरिवाराचा परीघ वाढवून मित्रत्वाचे नाते, जाणीव आणि नेणिवाच्या पलीकडे नेण्यासाठी आणि संबंध दृढ करण्यासाठी समूह गट मोलाची मदत करतो.\nमार्क नॅप्स हे असेच एक नामांकित विचारवंत. त्यांनी सखोल विचार करून वैचारिक चौकट व सिद्धांत प्रस्थापित केला.\nस्त्री-पुरुषांमधील नाजूक संबंध, मैत्री, व्यावसायिक संबंध, वसतिगृहात कारणपरत्वे एकत्र राहणाऱ्या लोकांमधील संबंध अशी उदाहरणे या सिद्धांताच्या आधारे शब्दांकित करता येतील. या मॉडेलमध्ये नमूद केलेली पहिली पायरी म्हणजे सुरवात. फार तर आपण त्याला \"प्रारंभ' असे संबोधू. याचा कालावधी अल्प असतो. संभाषण करणाऱ्या व्यक्ती एकमेकांवर सकारात्मक छाप पडेल याची काळजी घेतात. प्रचलित व चालीरीतीनुरूप त्या व्यक्ती एकमेकांना शुभेच्छा देतात. परस्परांच्या देहबोलीचे आणि शिष्टाचाराचे ते निरीक्षण करतात तेसुद्धा अभ्यासपूर्ण.\nदुसरी पायरी म्हणजे प्रयोगशीलता. एकमेकांना प्रश्‍न विचारून परस्परांशी माहिती संकलित करून नातेसंबंध दृढ करावयाचे की कसे, याची खूणगाठ ते मनाशी बांधतात. निरीक्षणातून असे आढळले, की बहुतांशी नातेसंबंध या स्थानीच थांबले जातात आणि त्यांना पूर्णविराम मिळतो.\nतिसरा टप्पा म्हणजे जुळलेले संबंध काळजीपूर्वक हाताळून घट्ट करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न. नातेसंबंधांतील औपचारिकता लोप पावते. व्यक्तीला व्यक्ती म्हणून मान्यता दिली जाते. देण्याघेण्यातील \"शब्दांना' महत्त्व प्राप्त होते.\nचौथी पायरी सार्थपणे विश्‍लेषित करायची, तर \"गुंतता हृदय हे' असे म्हटल्यास वावगे होणार नाही. सहभावना निर्माण होते. एकोप्याने काम करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पावले टाकली जातात. परस्परांच्या हिताची जपणूक केली जाते. पाचव्या पायरीला आपण \"बंधन' असे संबोधू. यामध्ये कायदेशीर बाजूंचा विचार केला जातो. \"लग्नसोहळा' हे याचे उत्तम उदाहरण आहे. दुसरे उदाहरण म्हणजे व्यावसायिक भागीदारी. खूप कमी परस्पर संबंध या पायरीपर्यंत पोचतात.\nया क्षेत्रात आणखी संशोधन डक यांनी केले. त्याला \"डक यांची चाळणी लावून केलेली शोधप्रक्रिया' असे नामांकन केले आहे.\nक्षणिक तसेच सामाजिक दृष्टिकोनातून याची मांडणी करण्यात आली आहे. नातेसंबंधामधील व्याप्ती, खोली याचे मूल्यमापन करताना त्याला अनेक \"चाळण्या' लावल्या जातात. त्यातील पहिली चाळणी तत्सम क्षणानुरूप व सामाजिक न्याय भूमिकेतून मांडण्यावर संबंधितांचा भर असतो. आपले निवासस्थान आणि कार्यस्थळ या अनुषंगाने जे विचार होऊन जे आचरणात आणले जाते, ती पहिली पायरी. या चाळणीतूनच बहुतांशी लोकांची गळती होते. परस्पर संभाषण व्यवहारापूर्वी आपण काही माहितीचे संकलन करतो. या माहितीच्या आधारे परस्परसंबंध जोपासायचे, की त्याला तिथेच पूर्णविराम द्यायचा, याचा मागोवा माणूस घेतो.\nहेच कशाला, काही व्यक्तींना पाहताक्षणीच त्यांच्याशी जवळीक साधायची की कटाक्षाने टाळायचे, याची खूणगाठ मनुष्यप्राणी मनाशी बांधतो. संभाषणाद्वारे परस्परसंबंध प्रस्थापित करीत असताना संभाव्य नातेसंबंध किती वृद्धिंगत करावेत याचा अंदाज तो घेतो. समोर असलेल्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आणि आपण किती समरस होऊ शकू, याचा सखोल विचार होतो. जेव्हा ही समरसता एकरूप होते, तेव्हा आम्ही \"खूप चांगले मित्र आहोत' याची पुनरुक्ती केली जाते. काळाच्या ओघात दुरावा निर्माण होऊ शकतो. \"आम्ही' या शब्दाची जागा \"मी' घेतो. थोडक्‍यात व्यक्ती आपले स्वतंत्र व्यक्तित्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. दोघांचे छंद वेगळे असतात.\nसंबंध असून नसल्यासारखेच भावतात. संभाषण जवळ जवळ संपल्यातच जमा होते. बाहेरून संबंध ठीक आहेत असे जाणवते. संबंध पुनः प्रस्थापित व्हावेत या दृष्टीने वैचारिक देवाणघेवाण होते. सकारात्मक भूमिका घेतली जाते. स्तंभित संबंधात संभाषण टाळले जाते. \"मी जर काही म्हणालो तर दुसरा प्रत्युत्तर कसा करेल, याचा ते विचार करतात. इथे काही तरी शिजते आहे, याची चाहूल इतरांना लागते. एकमेकांना टाळताना दुरावा अधिक निर्माण होतो. दरी रुंदावत जाते. वसतिगृहात राहणारे विद्यार्थी अभ्यासक्रमाची समाप्ती झाल्यावर आपल्या गावी परततात. संबंध टिकले तर टिकले, काहीसे असेच हे\nप्रा. शिवाजीराव भोसले यांनी एके ठिकाणी नमूद केले आहे, \"\"वस्तूंचा पसारा व माणसांचा गोतावळा लागतो कशाला मैत्री ही सर्वांशी करावी. सलगी ही थोड्यांशी करावी. सोबत विवेकी लोकांशी असावी. सतत माणसांनी वेढलेले राहणे फायद्याचे नाही. गुंता आणि पसारा कमी करणे याचेच नाव शहाणपण मैत्री ही सर्वांशी करावी. सलगी ही थोड्यांशी करावी. सोबत विवेकी लोकांशी असावी. सतत माणसांनी वेढलेले राहणे फायद्याचे नाही. गुंता आणि पसारा कमी करणे याचेच नाव शहाणपण\nकुणाशी काय बोलायचे; कसे, किती बोलायचे, किती मान द्यायचा, याचे अलिखित नियम पाळायचे असतात. नातेवाईक अपरिहार्य असतात, तर मित्रमैत्रिणी ही गरज असते.\nमुळ लेखन - एस. डी. बागडे (सकाळ मधून साभार)\nश्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\n\"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\" या ग्रंथाची... Read More...\nपैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ\nसाळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...\nमहापरिषदा / अधिवेशने (Sali Conferences)\nअखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...\nघरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)\nसाहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ (Sali Organizations)\nस्वातंत्र्यसैनिक / क्रांतिकारी (Sali Freedom Fighters)\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://traynews.com/mr/news/blockchain-news-17-05-2018/", "date_download": "2018-08-19T22:43:01Z", "digest": "sha1:ZJZDADXNKWL7JYJ2GPNN7QXCKHMVQTD7", "length": 9171, "nlines": 88, "source_domain": "traynews.com", "title": "Blockchain बातम्या 17.05.2018 - Blockchain बातम्या", "raw_content": "\nमे 17, 2018 प्रशासन\nNYC विनिमय उत्पत्ति BitLicense प्राप्त\nउत्पत्ति ग्लोबल ट्रेडिंग वित्तीय सेवा न्यू यॉर्क राज्य विभाग एक BitLicense प्राप्त (DFS), फक्त बनवण्यासाठी तीन वर्षांत पाचव्या टणक वादग्रस्त परवाना प्राप्त करण्यासाठी.\nविनिमय उच्च निव्वळ किमतीची आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आणि ऑफर सेवा देऊ शकेल 24/7 विकिपीडिया मध्ये ट्रेडिंग, Litecoin आणि इतर.\nविजा नेटवर्क अधिक मजबूत grows\nविजा नेटवर्क वाढत आहे. सांध्यांची संख्या गेल्या तीन महिन्यांत वाढत आहे, फेब्रुवारी तुलना हा आलेख शो म्हणून 2018 मे 2018.\nहे मॉडेल नोडस् लक्ष्य जे नाही होतात किंवा तडजोड केली होती आणि या 'लक्ष्मीनिवास प्रतिकार संख्या प्रदर्शित, दर्शवत % अजूनही कार्यान्वित होईल, असे नेटवर्क, LN वाढत विकेंद्रीकरण दर्शवित आहे.\nएकमत विजा नेटवर्क घेतले आणि फेब्रुवारी ते मे पर्यंत सुधारणा झाली आहे आहे.\nSberbank blockchain वापरून रशिया पहिल्या बॉण्ड व्यवहार पूर्ण\nरशियन बँक Sberbank आणि टेलेकॉम टणक एमटीएस ते देशातील पहिल्या व्यावसायिक बॉण्ड व्यवहार blockchain वापरून केली आहे काय म्हणू आयोजित केले आहे.\nएमटीएस तो व्यावसायिक बंध ठेवले होते की मंगळवार घोषणा केली 750 दशलक्ष रूबल्स ($12.11 दशलक्ष), प्राथमिक खरेदीदार Sberbank जात, राष्ट्रीय समझोता डिपॉझिटरी द्वारे प्रदान एक विशिष्ट मालकी युक्त blockchain व्यासपीठ वापरत.\nAndrey Kamensky, अर्थ व्हीपी, गुंतवणूक आणि एम&एमटीएस एक, यशस्वी blockchain व्यवहार चालते होते टिप्पणी “संपूर्ण सेटलमेंट साखळी, सुरक्षा स्थान आणि रोख पावती पासून गुंतवणूकदार सर्व जबाबदाऱ्या पूर्ण.”\nBlockchain बातम्या 18 जानेवारी 2018\nMario Draghi: विकिपीडिया नियम इसीबी जबाबदारी नाही\nभक्ती सुरू करू शकता ...\nमागील पोस्ट:Blockchain बातम्या 16.05.2018\nपुढील पोस्ट:कसे एक ठेवलेल्या ऑर्डर संख्या दृष्टीने एक cryptocurrency दर वर्तन अंदाज नाही\nमे 24, 2018 येथे 9:43 पंतप्रधान\nजून 17, 2018 येथे 6:16 पंतप्रधान\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nजुलै 17, 2018 प्रशासन\nUnboxed नेटवर्क काय आहे\nवाचन सुरू ठेवा »\nजून 19, 2018 प्रशासन\nकाम विकिपीडिया प्रकाशन: करून विकेंद्रित इलेक्ट्रॉनिक आर्थिक प्रणाली\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार नाणे Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/06/productivity-is-all-about-doing-less.html", "date_download": "2018-08-19T23:31:40Z", "digest": "sha1:YGR2NJRUEPOEDEMLCJ4WBFPXYPTPXR4T", "length": 7104, "nlines": 68, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "कमी काम , जास्त उत्पादकता ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nकमी काम , जास्त उत्पादकता \nमित्रांनो, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे करणे म्हणजे Productivity (प्रॉडक्टीव्हीटी - उत्पादकता), असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो एक गैरसामज आहे. खरंतर Productivity म्हणजे कमी कामे करणं \nमाझं हे विधान कदाचित तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल मी एका उदाहरणाने हे समजावण्याचा प्रयत्न करतो. समजा एका व्यक्तीने एका तासात दहा कामे पुर्ण केली आणि दुसर्‍या व्यक्तीने एका तासात दोन कामे पुर्ण केली. तर तुम्ही दोघांपैकी कोणाला जास्त Productive म्हणाल मी एका उदाहरणाने हे समजावण्याचा प्रयत्न करतो. समजा एका व्यक्तीने एका तासात दहा कामे पुर्ण केली आणि दुसर्‍या व्यक्तीने एका तासात दोन कामे पुर्ण केली. तर तुम्ही दोघांपैकी कोणाला जास्त Productive म्हणाल दहा कामे केली त्याला म्हणाल की दोन कामे केली त्याला \nतर मित्रांनो हे ठरतं की त्यांनी जी कामं केली ती कामं किती महत्त्वाची होती त्यावर. म्हणजेच जर दोन कामे केली परंतु ती अतिशय महत्त्वाची असतील आणि दहा बेसीक कामे केली ज्याचा फारसा परीणाम होणार नसेल तर दोन महत्त्वाची कामं तुम्हाला जास्त Productive बनवतील \nथोडक्यात, Productivity किती कामं यापेक्षा कोणती कामं यावर अवलंबून असते. हे कसं साध्य करायचं ते सांगणारा हा व्हीडीओ तुम्हाला नक्की खुप आवडेल \nTime management किंवा वेळ व्यवस्थापन हा तसा सोपा विषय आहे. पण कठीण आहे ते अमलात आणणं. त्यासाठी \"Time management\" चे तंत्र शिकून ते शिस्तपुर्वक अमलात आणले पाहिजे. कामाचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानंतर कोणते काम , कधी करायचे याचे नियोजन केले पाहिजे.\nTime management मराठीतून शिकविणारा कोर्स , नेटभेटने मोफत उपलब्ध करून दिलेला आहे नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सच्या वेबसाईटला (http://learn.netbhet.com/) भेट देऊन या कोर्सचा अवश्य फायदा घ्या \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nकमी काम , जास्त उत्पादकता \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2018-08-19T23:04:32Z", "digest": "sha1:5DMMYY5MRKHVDQP5HVIIKGIJXOP4SOM3", "length": 8125, "nlines": 276, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया मधील मुखपृष्ठ सदर लेख\nमुखपृष्ठ सदराचे लेख हे विकिपीडिया-सदस्यांकडून निवडले गेलेले सर्वांत श्रेष्ठ लेख आहेत. इथे निवडले जाण्यापूर्वी हे लेख विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन वर सदर लेखांसाठी लागणार्‍या आवश्यकतांनुसार त्यांचा खरेपणा, तटस्थता, संपूर्णता किंवा लेखनपद्धतीसाठी पारखले जातात.\nसध्या ५१,७६० पैकी ४५ लेख मुखपृष्ठ सदर लेख झाले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत:\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९\n२००८ इंडियन प्रीमियर लीग\n२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१७ रोजी १९:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-bribe-amount-crime-105831", "date_download": "2018-08-19T22:44:31Z", "digest": "sha1:33KFQTQ2ZQGT3I4BLW3BLBC6L2WOMU6C", "length": 12447, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news bribe amount crime ...अन्‌ लाचेची रक्कम घराबाहेर टाकली | eSakal", "raw_content": "\n...अन्‌ लाचेची रक्कम घराबाहेर टाकली\nबुधवार, 28 मार्च 2018\nसोलापूर - कामाचा ठेका पूर्ण झाल्यानंतर अनामत म्हणून भरलेली 14 लाख 16 हजार 645 रुपयांची रक्कम परत देण्यासाठी 80 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्याला आणि त्यांच्या वाहनचालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी जुळे सोलापुरातील घरातून अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक घरी आल्याचा संशय आल्याने अधीक्षक अभियंत्याने ती रक्कम वाहनचालकास घराबाहेर टाकण्यास लावली.\nअधीक्षक अभियंता राजकुमार जनार्दन कांबळे (वय 53), वाहनचालक कैलास सोमा अवचारे (वय 30) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.\nतक्रारदार हे पुण्याचे ठेकेदार असून, त्यांनी 2009-10 मध्ये एकरूख उपसा सिंचन योजना कि. मी 1 ते 9 मधील मातीकाम व बांधकाम करण्याचा ठेका घेतला होता. काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा अनामत म्हणून भरलेले 14 लाख 16 हजार 645 रुपये परत मिळावेत, यासाठी त्यांनी अर्ज केला. तो अर्ज वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यासाठी अधीक्षक अभियंता कांबळे यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यातील एक लाख वीस हजारांची लाच ठेकेदाराने कांबळे यांना यापूर्वी दिली आहे. वरिष्ठ कार्यालयास पाठविलेला अर्ज मंजूर होऊन आला. रक्कम परत देण्यासाठी कार्यकारी अभियंता कार्यालयास पत्र देण्याकरिता कांबळे यांनी पुन्हा एक लाखाची मागणी केली. याबाबत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.\nपुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न\nठेकेदाराने 80 हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार मंगळवारी कांबळे याने आपल्या घरी पैसे घेऊन ठेकेदारास बोलाविले. ठेकेदाराने कांबळे यास पैसे दिले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक कांबळे याच्या घरात घुसले. कांबळे यास संशय आल्याने त्याने वाहनचालक अवचारे याला घरातील रक्कम बाहेर नेऊन टाकण्यास सांगितले. ती रक्कम घेऊन अवचारे घराच्या मागील दरवाजाने पळून गेला आणि पैसे बाहेर फेकून दिले. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/parabhani/starting-three-tur-purchase-centers-out-7-parbhani-district/", "date_download": "2018-08-19T23:49:06Z", "digest": "sha1:MJKCVCXMQS7ZYU2JAEV4MOFTYU32JMJX", "length": 31411, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Starting Three Tur Purchase Centers Out Of 7 In Parbhani District | परभणी जिल्ह्यात ७ पैकी तीन तूर खरेदी केंद्र सुरु | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nपरभणी जिल्ह्यात ७ पैकी तीन तूर खरेदी केंद्र सुरु\nनाफेडमार्फत जिल्ह्यात सात ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. त्यापैकी परभणी, जिंतूर, सेलू या तीन ठिकाणी हे केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून या केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळालेला आहे.\nपरभणी : नाफेडमार्फत जिल्ह्यात सात ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. त्यापैकी परभणी, जिंतूर, सेलू या तीन ठिकाणी हे केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून या केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळालेला आहे.\nगतवर्षी जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र तुरीचे चांगले उत्पन्न निघाल्याने तूर उत्पादक शेतकर्‍यांना आपली तूर हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करताना अडचणीचा डोंगर पार करावा लागला होता. काही शेतकर्‍यांना तर दोन- दोन महिने केंद्रासमोर आपल्या वाहनांच्या रांगा लावाव्या लागल्या होत्या. शेतकरी व तूर खरेदी केंद्र प्रशासनात अनेक खटके उडाले होते. तूर उत्पादकांचा रोष पाहता राज्य शासनाला तीनवेळेस मुदतवाढही द्यावी लागली होती. परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यात गतवर्षी २ लाख ८० हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली.\nयाही वर्षी शेतकर्‍यांना बर्‍यापैकी तुरीचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे गतवर्षीसारखी परिस्थिती याहीवर्षी निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे. जिल्ह्यामध्ये यावर्षी परतीचा पाऊस समाधानकारक झाला आहे. खरीपापाठोपाठ रबी हंगामातील पिकेही बहरली आहेत. त्यातून चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकर्‍यांना होती. परंतु, नैसर्गिक संकटाने शेतकर्‍यांचे खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद व कापूस ही पिके हातची गेली. त्यामुळे शेतकर्‍यांकडे केवळ तुरीचा शेतमाल शिल्लक आहे. परंतु, व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांचा शेतीमाल घेताना अडवणूक केली जात आहे.\nसेलू, परभणी, जिंतूर, गंगाखेड, पूर्णा, बोरी या ठिकाणी नाफेडच्या वतीने तर मानवत येथे विदर्भ फेडरेशनच्या वतीने भावीभाव तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. गुरुवारपर्यंत परभणी, जिंतूर, सेलू या तीन ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. या केंद्रावर शुक्रवारपासून प्रत्यक्ष तूर खरेदीस सुरुवात होणार आहे. यावर्षी जवळपास साडेतीन हजाराच्या वर तूर उत्पादक शेतकर्‍यांनी आपली तूर हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे.\nचार ठिकाणी टप्प्या-टप्प्याने होणार सुरुवात\nनाफेडच्या वतीने जिल्ह्यात परभणी, जिंतूर, सेलू, पूर्णा, गंगाखेड, बोरी या सहा ठिकाणी तर विदर्भ फेडरेशनच्या वतीने मानवत येथे हमीभाव तूर खरेदी केंद्र उघडण्यात येणार आहे. त्यापैकी नाफेडकडून जिल्ह्यात तीन ठिकाणच्या केंद्रांचे उद्घाटन झाले आहे. नाफेडच्या पूर्णा, गंगाखेड, बोरी व विदर्भ फेडरेशनच्या वतीने मानवत येथे तूर खरेदी केंद्र येत्या आठ दिवसात सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.\nखाजगी बाजारपेठेत कवडीमोल दर\nराज्य शासनाने तूर उत्पाकांना दिलासा देण्यासाठी ५ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. परंतु, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यापार्‍यांकडून केवळ ४ हजार ते ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे तुरीची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. बाजार समितीच्या प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.\nपरभणी : शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात विद्यार्थ्यांचा ठिय्या\nशेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला अटक\nबुलडाणा जिल्ह्यात ७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या; दमदार पावसाची प्रतिक्षा\nगेवराईत रान डुकराच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी\nवाशिम जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे प्रमाण अवघे ९ टक्के \nबिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध जखमी; जिंतूर तालुक्यातील कवठा येथील घटना\nपरभणी : आवास योजनेच्या लाभार्थ्यांची नव्याने यादी\nपरभणी : जवळा येथील युवकाच्या खून प्रकरणी चौघांना अटक\nपरभणी : ५९६ बालके गंभीर कुपोषणातून बाहेर\nपरभणी : महाकवी कर्डक आंबेडकरी चळवळीच्या प्रतिभेचे\nपरभणी : ६१ कोटींची कामे संथगतीने\nपरभणी : २१ कोटींवरच बोळवण\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2921?page=1", "date_download": "2018-08-19T22:49:36Z", "digest": "sha1:QVJP5MZXZBZA4MC75X4RUPTQJXPW4BTR", "length": 20569, "nlines": 89, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शेतकरी आणि क्रांती – प्रतिक्रांती | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशेतकरी आणि क्रांती – प्रतिक्रांती\nभारतामध्ये क्रांतिकारी शक्यता व्यक्त झाल्या, त्यांची प्रारूपे दिसू लागली, याचे नमुनेदार उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांची संघटित कृती हे आहे. शेतकरी वर्गामध्ये शोषणाविरुध्दचे बंड स्वातंत्रपूर्व काळापासून सुरू आहे. त्या बंडाची सुरुवात संघटनात्मक पातळीवर अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांमध्ये झाली. त्या चळवळीने शेतकरी वर्गामध्ये शोषणाविरुद्ध संघटन सुरू केले. त्या बंडाचे नेते स्वामी सहजानंद सरस्वती (अध्यक्ष) आणि एन. जी. रंगा (महासचिव) होते. त्या संघटनाचे नेते क्रांतिकारी होते. आचार्य नरेंद्र देव, राहुल सांकृत्यायन, मुझफर अहमद, ए. के. गोपालन, बिनय कृष्ण चौधरी, हरकिशन सिंह, सुरजित, एस रामचंद्र पिले, अमर राम इत्यादी. अशी नावे त्यांच्या बरोबर होती. त्यांनी शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्या बंडामध्ये राष्ट्रीय पातळीवर क्रांतिसिंह नाना पाटील, गोदावरी परुळेकर व अशोक ढवळे या तीन मराठी नेत्यांनी किसान सभेचे नेतृत्व केले. त्यांनी शेतकरी वर्गाला शोषणाच्या विरुद्ध संघटित केले. किसान सभेची महाराष्ट्राशी संबंधित तीन महत्त्वाची बंडे आहेत. ती सामुहिकपणे लढवली गेली. त्या बंडानी सरकार, राज्यसंस्था आणि धोरणनिर्माते यांच्यापुढे आव्हान निर्माण केले. शिवाय, त्यांच्या बंडामध्ये पर्यायी धोरणाची संकल्पना दिसते; तसेच, वंचितापासून विकासाची सुरुवात करण्याचा दावा दिसतो. अखिल भारतीय किसान सभा ही संघटना शेतकरी वर्गामध्ये क्रांतिकारी बदल करण्यासाठी 1936 पासून प्रयत्न करत आहे. त्या संघटनेने शेतकऱ्यांची बंडे घडवून आणली आहेत. सभेची स्थापना लखनौमध्ये झाली. संघटनेच्या शाखा व सभासद पंचवीस राज्यांत कृतिशील आहेत. संघटनेचे दीड कोटींहून अधिक सभासद आहेत असा दावा केला जातो. संघटना छोटे शेतकरी, सीमांत शेतकरी, शेतमजूर-कामगार अशा वर्गामध्ये कृतिशील आहे. ती सरंजामी वृत्तीच्या विरुद्ध बंड करते. संघटनेने शेतकरी वर्गातील वंचित समूहाचे अधिकार ऐरणीवर आणले. त्यामुळे त्यांचे बंड श्रीमंत शेतकऱ्यांच्या विरुद्धदेखील आहे. त्या बरोबर संघटनेचे बंड राज्यसंस्था, सरकार आणि धोरणकर्ते यांच्यादेखील विरुद्ध स्वरूपाचे झाले आहे.\nक्रांतिसिंह नाना पाटील सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डहाणू येथील तेराव्या अधिवेशनात 1955 साली झाले. पाटील यांनी त्याआधी प्रतिसरकारची स्थापना केली होती. त्यांचे प्रतिसरकार अन्नधान्य पुरवठा आणि बाजारव्यवस्था अशी, शेतीशी संबंधित लोकोपयोगी कामे करत होते. त्यांनी समांतर शासन आणि कारभार (आपला कारभार आपण करू) या दोन्ही क्षेत्रांत शेतकरी म्हणून क्रांती केली होती. त्यांनी किसान सभेचे कार्य वंचित व शोषित शेतकरीवर्गाच्या हक्कांसाठी केले. त्यांचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रावर दूरगामी झाला. शिवाय, त्यांच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे प्रारूप किसान सभेच्या मदतीने भारतभर गेले.\nशेतकरी वर्ग राज्यसंस्थेच्या विरुद्ध ऐंशीच्या दशकाच्या आधीपासून गेला. त्यामुळे शेतकरी वर्गाचे संघटन सुरू झाले. शेतकरी संघटना ते काम करत होती. तेव्हा गोदावरी परुळेकर यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या राष्ट्रीय नेता म्हणून काम केले. त्यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 1983 साली पाटण्याच्या अखिल भारतीय किसान सभेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात झाली होती. त्यांनी आदिवासी शेतकरी वर्गात क्रांती घडवली होती. त्यांचे ‘जेव्हा माणूस जागा झाला’ हे पुस्तक डहाणू भागातील आदिवासींविषयक आहे. पुस्तकाच्या नावामध्ये क्रांतीची संकल्पना दिसते. आदिवासी- वारलींच्या जमिनी ठाणे जिल्ह्यात होत्या. भारतात वसाहतींची राज्यसंस्था आल्यानंतर उद्योजकांनी जमिनी खरेदी केल्या. बाहेरून आलेले लोक जमीनदार झाले आणि स्थानिक वारली लोक मूळच्या त्यांच्याच शेतात मजूर झाले जमीनदारांनी वारली मजुरांना मारहाण केली. किसान सभेने त्या विरुद्ध बंड केले. त्यांचे नेतृत्व गोदावरी परुळेकर यांनी केले. त्या आंदोलनास त्यांनी सर्वसमावेशक स्वरूप दिले. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांवरील अन्याय, पितृसत्ताक समान व्यवस्था असे प्रश्न हाती घेतले.\nत्याच किसान सभेने लाँग मार्च 6 मार्च 2018 रोजी नाशिक येथून काढला. वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी वगैरे मागण्या त्या चळवळीमध्ये केल्या गेल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकारे उदासीन आहेत अशी प्रतिक्रिया मोर्च्यामध्ये उमटली होती. शेतकरी वर्गाचे हितसंबंध 2014 पासूनची राज्यसंस्था जपत नाही. त्यामुळे त्या मोर्च्यात राज्यसंस्थेविरुद्धच्या बंडाची वस्तुस्थिती दिसत होती. लाँग मार्चसोबत चर्चा गिरीश महाजन (जलसंपदा मंत्री) करत होते (महाराष्ट्र टाइम्स 11 मार्च 2018). त्यांचा प्रयत्न बंडाची धार कमी करण्याचा होता. या दरम्यान महाराष्ट्रात विविध बंडे होत आहेत. उदाहरणार्थ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी, किसान आंदोलन, भूमिपुत्र शेतकरी संघटना (जळगाव), जनमंच (नागपूर), किसान अधिकार अभियान (वर्धा), अन्नदाता शेतकरी संघटना, बळीराजा चेतना परिषद इत्यादी. पवनारच्या धाम नदीवर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय मुख्य होता. सरकार आत्महत्या थांबवण्यासाठी धोरण निश्चित करत नाही, अशी आंदोलनाची मुख्य टीका आहे. अमर हबीब यांनी सरकारच्या असंवेदनशीलतेवर ‘सरकारची कातडी गेंड्याची नाही तर मार्बलची आहे' अशी टीका केली.\nमहाराष्ट्रात महात्मा फुले यांनी शेतकरी वर्गामध्ये क्रांतिकारी विचार प्रथम पसरवला. त्यांनी शिवाजी महाराजांचे प्रतीक शेतकरी किंवा कुणबी राजा असे मांडले. त्यांनी त्या प्रतीकाबरोबर कुणबी राज्यकर्ता वर्ग म्हणून कल्पिला. त्यामुळे शेतकरी वर्गात राजकीय अधिकाराची क्रांती सुरू झाली. त्या प्रतीकाचा किंवा मिथकाचा परिणाम महाराष्ट्रावर पडला आहे. परंतु त्याबरोबरच प्रतिक्रांतीचा आशयदेखील या प्रतीकावर प्रक्षिप्त केला गेला. त्यामुळे वस्तुस्थितीतील शेतकरीसमूह क्रांती आणि प्रतिक्रांती अशा दोन्ही प्रतीकांचा उपयोग कौशल्यपूर्ण पद्धतीने करत आहे. चळवळीमध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा क्रांतिकारी शेतकरी राजा अशी आहे.\nमहात्मा फुले यांनी बळीराजाची संकल्पना मांडली. बळीराजाची संकल्पना हादेखील शेतकरी वर्गाचा राजकीय युटोपिया दिसतो. त्या संकल्पनेचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आहे. बळीराजा ही संकल्पना क्रांतीशी जोडली गेली आहे. क्रांतीशी जोडलेल्या या दोन प्रतीकांमधून शेतकरी वर्गाला संघर्षाची ताकद मिळते. तसेच, त्या दोन्ही प्रतीकांमध्ये शेतकरी वर्ग क्रांतिकारी अर्थ शोधतो. म्हणून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा जनता राजा किंवा बळीराजा अशी मिथके शेतकरी वर्ग व संघटना वापरत असतात. त्याचा अर्थ त्यांना क्रांतिकारी कृती असा व्यक्त करायचा असतो. ती प्रतीके शोषणाविरुद्धच्या लढ्याची प्रतीके बनली आहेत. शेतकरी वर्ग त्या प्रतीकांचा वापर राजकीय आणि बौद्धिक हक्काची प्रतीके म्हणूनही करतो. त्या दोन्ही प्रतीकांमध्ये शेतकरी मुक्तीचा विचार मांडण्याची परंपरा प्रबोधन युगापासून सुरू झाली. ती परंपरा समकालीन दशकात जास्त संघर्षशील झाली आहे. त्यांचा संबंध मानवी हक्कांशी जोडला जात आहे.\nबाबा आढाव हेदेखील 2017 मध्ये आंदोलन करत होते. शेतमालाला हमी भाव मिळावा, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा. सात बारा कोरा मिळावा. तसेच, पेन्शन मिळावी, अशा मागण्या बाबा आढाव यांनी केल्या आहेत.\n(शेती प्रगती मासिक, एप्रिल 2018 वरून उद्धृत, संस्कारित व संक्षिप्त)\nशुभांगी साळोखे - कृषी संशोधक\nसंदर्भ: संशोधन, संशोधक, शेती, शेतकरी\nतमदलगे – प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव\nसंदर्भ: शेती, प्रयोगशील शेतकरी, गावगाथा, शेतकरी, रोपवाटिका\nरिधोरे येथील शेतकरी ज्ञानमंदिर\nसंदर्भ: रिधोरे गाव, शेती, शेतकरी\nभरत कावळे - पाणी जपून वापरण्‍यासाठी प्रयत्‍नशील\nसंदर्भ: जल-व्यवस्थापन, जलसंवर्धन, शेती, शेतकरी, निफाड तालुका, ओझर गाव\nचकोते समुहाचा प्रयोग सेंद्रीय शेतीचा\nसंदर्भ: सेंद्रीय शेती, उद्योजक, प्रयोगशील शेतकरी, शेती\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/5148-ajt-pawar-on-corporater", "date_download": "2018-08-19T23:06:39Z", "digest": "sha1:ATRSUUH6HZLDPU65L6566QSLFFIERD3R", "length": 5186, "nlines": 124, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "...तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित दादांनी दिला नगरसेवकांना दम - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित दादांनी दिला नगरसेवकांना दम\nजय महाराष्ट्र न्यूज, बारामती\nराष्ट्रवादीत गटबाजी खपवून घेणार नाही असे म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या चाळीस नगरसेवकांना दिलाय सज्जड दम दिलाय.\nमहिलांना आदराने वागणूक दिली पाहिजे ग्रृपरिझम कोणेही करायचा नाही सगळे राष्ट्रवादीचेच आहेत हे मी नम्रतेने सांगतोय माझ्यावर सह्या करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मी ते खपवून घेणार नाही.\nज्यांच्या ज्यांच्या सह्या आहेत त्यांना उभ्या आयुष्यात परत कोणतेही पद देणार नाही. मी कोणत्याही सोम्या गोम्याचे एकूण घेणार नाही 20 जणांचा राजीनामा घेवून परत सर्व राष्ट्रवादीचे नगरसेवक नाही निवडून आले तर पवारांची औलाद सांगणार नाही.\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://hairstylesformen.in/2015/01/18/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-19T22:47:17Z", "digest": "sha1:7UJ74SJIVB5H7HYIDY63XW33DKMVOKQE", "length": 6007, "nlines": 62, "source_domain": "hairstylesformen.in", "title": "अशी घ्या त्वचा आणि केसांची काळजी - HairStyles For Men", "raw_content": "\nअशी घ्या त्वचा आणि केसांची काळजी\nऋतुनुसार त्वचा आणि केसांचे प्रॉब्लेम्स बदलत असतात. या सगळ्या प्रॉब्लेम्सवर मात करून आपण जास्तीत जास्त प्रेझेंटेबल कसं होऊ यासाठी काही टिप्स…\n१. पिगमेंट हा मेलॅनिनचा एक प्रकार आहे. ड्राय स्कीन, हार्मोनल इनबॅलन्स तसंच, जास्त सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ते दिसतं. यासाठी तुम्ही पार्लरमध्ये आयनाझेशन ही ट्रिटमेंट घेऊ शकता. तसंच, घरच्या घरी दुधामध्ये जायफळ उगळून त्याचा लेप चेहऱ्यावर लावू शकता.\n२. केस खराब होत असतील तर त्यासाठी स्कार्फ बांधणं हा उत्तम पर्याय आहे; परंतु तो आवळून बांधू नका. किंवा अगदीच सैलही बांधू नका. स्कार्फ अशाप्रकारे बांधा की ज्यामुळे केसांत धूळही जाणार नाही तसंच प्रखर उन्हापासून त्यांचं रक्षणही होईल.\n३. केसांसाठी कधीही फार गरम पाणी वापरू नका. कोमट पाणी वापरल्यास केस कायम चांगले राहातील.\n४. केस ड्रायरनं सुकवू नका.\n५. केसांसाठी शाम्पू किंवा कंडिशनर जरूर वापरा. पण दरवेळी तो बदलू नका. तुमच्या केसांना साजेसा, कमी केमिकल असलेला शाम्पू वापरा.\n६. कुरळ्या केसांसाठी शाम्पू, कंडिशनर आठवड्यातून फक्त दोनदा वापरा.\n७. बाजारातले खास कुरळ्या केसांसाठीचेच शाम्पू वापरा.\n८. मोठ्या दातांचा कंगवा वापरल्यास उत्तम.\n९. नियमित व्यायामानं केसांचं, त्वचेचंही आरोग्य सुधारण्यास मदत होते.\n१०. दिवसभरात ८-१० ग्लास पाणी प्या.\n११. केसांची स्वच्छता योग्य पद्धतीनं राखा.\n१२. तेलकट त्वचेवर पिंपल्स जास्त दिसतात. वयाच्या १६ ते २६व्या वर्षापर्यंत त्वचा जास्त अॅक्टिव्ह असते. अशा त्वचेवर पिंपल्स असतील, तर तुम्ही पिंपल्समुक्त मेडीकेटेड सोप किंवा फेस वॉश वापरा. तसंच, पिंपल्सचे काळे डाग असतील, तर हळकुंड पूड आणि वेखंड पूड एकत्र करून पाण्यात कालवून चेहऱ्याला लावा.\n« टकलावर उपाय दृष्टिपथात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A9%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-08-19T23:05:00Z", "digest": "sha1:TKXLOTV3KCHJL5JRUCE4FVYUVN3DHJPX", "length": 4748, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८३७ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८३७ मधील जन्म\n\"इ.स. १८३७ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nयोहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १०:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/maharashtraband-maratha-kranti-morcha-chakkajam-aurangabad-beed-highway-136663", "date_download": "2018-08-19T23:09:20Z", "digest": "sha1:KIICOMDOIJGZYYAL6A3KRXGVONY7V5RH", "length": 11984, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MaharashtraBand Maratha Kranti Morcha chakkajam on aurangabad-beed highway Maratha Kranti Morcha : औरंगाबाद-बीड महामार्गावर चक्काजाम | eSakal", "raw_content": "\nMaratha Kranti Morcha : औरंगाबाद-बीड महामार्गावर चक्काजाम\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nवडीगोद्री (जालना) - वडीगोद्री येथे औरंगाबाद बीड रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बाजारपेठ शाळा, महाविद्यालय बंद. ठेवून एक तासा पासुन, आंदोलन सुरू केले आहे.\nमराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी गुरुवारी (ता.९) क्रांतिदिनी मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने वडीगोद्री अंतरवाली आदी अनेक गावांमध्ये सर्व व्यवहार बंद आहे\nवडीगोद्री (जालना) - वडीगोद्री येथे औरंगाबाद बीड रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बाजारपेठ शाळा, महाविद्यालय बंद. ठेवून एक तासा पासुन, आंदोलन सुरू केले आहे.\nमराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी गुरुवारी (ता.९) क्रांतिदिनी मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने वडीगोद्री अंतरवाली आदी अनेक गावांमध्ये सर्व व्यवहार बंद आहे\nसकाळी नऊ वाजता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मुख्य रस्त्याने घोषणा देत मंठा फाट्या पर्यंत मोर्चा काढून राज्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. बसगाडी आली नसून ग्रामीण भागातील काही प्रवासी दुचाकी, रिक्षाने महत्वाची खरेदी व रुग्णास दवाखान्यात घेऊन आले आहे. परंतु, सर्व बाजार पेठे तसेच शाळा, महाविद्यालय व बहुतेक कार्यालय बंद असल्याने महत्वाचे काम असणाऱ्याना परत जावे लागत आहे.\nबंद मधून दवाखाने व औषधी दुकाने वगळण्यात आल्याने रुग़्णांना उपचार व औषधी मिळत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने दिवसभर शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nपोलिस ठाण्यांमध्ये आता जादा कृती पथके\nपिंपरी - एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक अल्पवेळेत पोचावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये जादा कृती पथके तयार करण्याचे आदेश...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/know-importance-banyan-tree-126499", "date_download": "2018-08-19T23:10:48Z", "digest": "sha1:7JY6XRF5J6XBT3YKYKLENR5EQLGIS5BD", "length": 12734, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "know the importance of the Banyan Tree वडाचे महत्त्व जाणून संवर्धनाचा धागा बांधूया | eSakal", "raw_content": "\nवडाचे महत्त्व जाणून संवर्धनाचा धागा बांधूया\nबुधवार, 27 जून 2018\nनेवासे: वटपौर्णिमेला महिलांच्या लेखी खास असे महत्त्व असते. 'जन्मो जन्मी हाच पती मिळू दे' ही भावना वडाच्या झाडाला धागा बांधणार्यात सुवासिनींची असते. मात्र, आता बदललेला काळ लक्षात घेतला तर महिलांनी केवळ पतीसाठी नव्हे, तर कुटुंबाच्या भवितव्यासाठी झाडांचे संवर्धन करण्याची शपथ घ्यायला हवी.\nनेवासे: वटपौर्णिमेला महिलांच्या लेखी खास असे महत्त्व असते. 'जन्मो जन्मी हाच पती मिळू दे' ही भावना वडाच्या झाडाला धागा बांधणार्यात सुवासिनींची असते. मात्र, आता बदललेला काळ लक्षात घेतला तर महिलांनी केवळ पतीसाठी नव्हे, तर कुटुंबाच्या भवितव्यासाठी झाडांचे संवर्धन करण्याची शपथ घ्यायला हवी.\nसध्या सगळीकडे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि त्याच्या संवर्धनासाठीच्या उपाययोजनेवर चर्चा सुरू होत असताना केवळ त्याची चर्चाच न होता वृक्ष संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. रस्ता रुंदीकरणासाठी व सध्या प्लॉटिंगच्या व्यावसायामुळे जागा विकशीत करण्याच्या नावाखाली शहर, गावालगतचे या सर्व झाडांवर कुर्हाड पडली आणि एकेकाळी गर्द झाडीने नटलेले हे मार्ग आता उजाड झाले आहेत.\nआता पुन्हा एकदा शहरासह गावागावातील मोठय़ा वृक्षांचे जतन करण्यासाठी नागरिकांनी पाउल उचलणे पाहिजे. वडाचे झाड सतत प्राणवायू सोडण्याचे काम करत असते. त्यामुळे किमान दोन वडाची झाडे लावायली हवीत व त्याची जपणूक करण्याचे बंधन केले तर निसर्गाचा समतोल राखला जाणार आहे.\nफांद्याची नको, वडाच्या झाडाचीच करा पूजा\nवटपौर्णिमेला झाडाची पूजा करण्यापेक्षा झाडाच्या फांद्याची पूजा करण्याकडे महिलांचा ओढा असतो पण, फांद्या तोडून झाडाला इजा पोहोचविण्यापेक्षा झाडाचेच पूजन करण्याला महिलांनी प्राधान्य द्यायला हवे.\n\"भारतीय संस्कृतीने पंचमहाभूतात देव पाहिला आहे. त्यात झाडही आहे.या भूतलावर सर्वात दीर्घायुष्यी वटवृक्ष असून वटपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येकांनी एकतरी वटवृक्ष लावावे.\n-पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्शगाव प्रकल्प व संकल्प समिती.\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nमायणी - धोंडेवाडी (ता. खटाव) येथील रणरागिणींनी दारूविक्रेत्यांविरुद्ध दंड थोपटत पोलिसांच्या सहकार्याने गावातील दारूचा अड्डा उद्‌ध्वस्त केला....\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nदादासाहेब गायकवाड योजनेत महिलांना प्राधान्य\nमुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-one-injured-attached-three-plople-130085", "date_download": "2018-08-19T23:10:11Z", "digest": "sha1:PDSDF5JGA3PGT6XAHFFWXGCXSY3JPY77", "length": 12606, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik : one injured in a attached by three plople नाशिक - एकावर कोयत्याने वार करीत प्राणघातक हल्ला | eSakal", "raw_content": "\nनाशिक - एकावर कोयत्याने वार करीत प्राणघातक हल्ला\nगुरुवार, 12 जुलै 2018\nनाशिक - नांदूर-दसक रोडवरील संत जनार्दन स्वामी पुलावर तिघांनी एकाच्या डोक्‍यात कोयत्याने वार केल्याची घटना घडली. भास्कर लक्ष्मण गरड ऊर्फ पिंटू (रा. गजानन चौक, कोमठे गल्ली, पंचवटी) असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनाशिक - नांदूर-दसक रोडवरील संत जनार्दन स्वामी पुलावर तिघांनी एकाच्या डोक्‍यात कोयत्याने वार केल्याची घटना घडली. भास्कर लक्ष्मण गरड ऊर्फ पिंटू (रा. गजानन चौक, कोमठे गल्ली, पंचवटी) असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सागर अढांगळे उर्फ सॉप, किरण अढांगळे उर्फ आडू, आकाश गरड यांच्याशी बुधवारी (ता.11) भास्कर गरड याची वादावादी झाली होती. त्यानंतर रात्री दहा-साडेदहा वाजेच्या सुमारास भास्कर हा नांदूर-दसक रोडवरील संत जनार्दन स्वामी पुलावरून जात असताना, तिघा संशयितांनी त्यास अडविले आणि त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यावेळी संशयितांनी त्यांच्याकडील कोयता काढून भास्कर गरडच्या डोक्‍यात, मानेवर, हातावर वार करीत गंभीर जखमी केले. घटनेनंतर संशयितांची पोबारा केला.\nगंभीर जखमी भास्कर गरड यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी रिक्षाचालक असलेला भास्कर गरड हा सध्या बेरोजगार आहे. याप्रकरणी मंगेश महादू धुमाळ (रा. गजानन चौक, कोमठे गल्ली, पंचवटी) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार, आडगाव पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त शांताराम पाटील, आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजले, पंचवटीचे पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनगरचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी गरडने संशयितांनी कुरापत काढून वार केल्याचे पोलिसांना सांगितले.\nदरोडेखोरांच्या गोळीबारात सराफाचा मृत्यू\nकोपरगाव - तालुक्‍यातील कोळपेवाडी येथे आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास दरोडेखोऱ्यांच्या गोळीबारात एका सराफाचा मृत्यू झाला. श्‍याम सुभाष घाडगे (वय...\nमंगळवेढ्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nमंगळवेढा : तालुक्यातील गोणेवाडी ते जुनोनी रस्त्यालगतच्या शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी परिसरातील नागरिकांची गर्दी वाढली असून...\nहिरण्यकेशीतून नूलचा एकजण गेला वाहून\nगडहिंग्लज - हेब्बाळ कसबा नूल (ता गडहिंग्लज) येथील चंद्रशेखर शिवपुत्र पुजारी (42) हे हिरण्यकेशी नदीतुन वाहून गेले आहेत. आज दुपारी ही घटना घडली...\nटाकाऊ पुट्टा आणि सिरींज वापरुन तेरा वर्षीय निनादने तयार केले जेसीबी\nवैभववाडी : सतत काहीतरी नवनिर्मीतीच्या प्रयत्नात असलेल्या एडगाव येथील निनाद विनोद रावराणे या बालकाने आता हुबेहुब जेसीबी तयार केला आहे. फक्त...\nप्रेयसीसह तिघींना जाळणाऱ्या प्रियकराला अटक\nनाशिक : पंचवटीतील दिंडोरीरोडवरील कालिकानगरमध्ये प्रेयसीसह तिची मुलगी व नातीला पेटवून देऊन पसार झालेल्या संशयिताला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/maharastra/vaibhav-raut-planning-to-create-massacre-in-maratha-morcha-s-1077936.html", "date_download": "2018-08-19T23:15:32Z", "digest": "sha1:CFAP6NIEI5LX5P6WDUPMPFXL5PUOHBCV", "length": 6577, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "वैभव राऊतच्या घरून जप्त करण्यात आलेली स्फोटके मराठा मोर्चात घातपातासाठी-आव्हाड | 60SecondsNow", "raw_content": "\nवैभव राऊतच्या घरून जप्त करण्यात आलेली स्फोटके मराठा मोर्चात घातपातासाठी-आव्हाड\nमहाराष्ट्र - 8 days ago\nएटीएसने हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊतच्या घरी धाड टाकून स्फोटके पकडली. ही सगळी स्फोटके मराठा आंदोलनात घातपात घडवण्यासाठी होती असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. या संदर्भातले ट्विटच जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. महाराष्ट्रात अराजक माजेल यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. वैभव राऊतच्या घरी सापडलेली स्फोटके मराठा आंदोलनात घातपात घडवण्यासाठी होती असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.\nमहिला कॉन्स्टेबलची दादागिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nमहिला कॉन्स्टेबलने शॉपिंग मॉलमध्ये दादागिरी करत तब्बल 50 हजार रुपये हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. नागपूर येथील मानकापूर परिसरात दुकानदाराच्या डोक्यावर बाटली फोडत या कॉन्स्टेबलने 50 हजार रुपये हिसकावून घेतले. रविवारी महिला पोलीस कॉन्स्टेबल काही महिलांसह शॉपिंग मॉलमध्ये आली होती. मॉलमधील एका दुकानदाराला बाटलीने मारहाण करीत 50 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आले.\n' 'मोमो' खेळामुळे राजस्थानमध्ये एका तरूणीची आत्महत्या\nजगात आणि भारतात 'ब्लू व्हेल' या सोशल मीडियावरच्या गेमने अनेक तरूणांचा जीव घेतला. त्याचा प्रभाव कमी होत नाही तोच आता 'मोमो''चॅलेंजने धुमाकूळ घातला आहे. या चॅलेंजचे लोण भारतातही आले असून राजस्थानमध्ये एका तरूणीने 'मोमो'च्या नादी लागून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानातल्या ब्यावर इथल्या 10वीतल्या विद्यार्थीनीने 31 जुलैला आत्महत्या केली.\nपाठ्यपुस्तकात मिल्खा सिंगचा धडा अन् फोटो मात्र फरहान अख्तरचा\nपश्चिम बंगालच्या शालेय पुस्तकात भारताचे धावपटू मिल्खा सिंग यांच्यावर धडा देण्यात आला आहे. परंतु या धड्यामध्ये मिल्खा सिंग यांच्या फोटोच्या स्थानी चक्क अभिनेता फरहान अख्तरचा फोटो छापण्यात आला आहे. त्यावर फरहान अख्तरची प्रतिक्रिया समोर आली आहे. फरहानने ट्विटरवर शिक्षण मंत्र्यांना ही चूक दुरुस्त करण्याचे आणि पुस्तके बदलण्याचे आवाहन केले आहे. पुस्तकात झालेली चूक स्पष्टपणे दिसून येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-custard-apple-processing-2558", "date_download": "2018-08-19T23:07:55Z", "digest": "sha1:GXO3UOD52ZGN6X72EC67RVG3BYFH35TL", "length": 16257, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, custard apple processing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसीताफळ गरापासून श्रीखंड, सरबत, रबडी\nसीताफळ गरापासून श्रीखंड, सरबत, रबडी\nगुरुवार, 2 नोव्हेंबर 2017\nसीताफळ हे पाैष्टिक फळ असून, त्याच्या गरापासून सरबत, रबडी, श्रीखंड, आइस्क्रीम असे विविध पदार्थ बनविता येतात. या पदार्थांना चांगली मागणी अाहे.\nसीताफळाचा गर किंवा पावडर वापरून उत्तम प्रतीचे श्रीखंड तयार करता येते. या श्रीखंडास चांगली चव असते.\nगर १०० ग्रॅम, साखर ५०० ग्रॅम व ४०० ग्रॅम चक्का मिसळून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. त्यामध्ये ड्रायफ्रूट्‌स मिसळून फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा.\nसीताफळ हे पाैष्टिक फळ असून, त्याच्या गरापासून सरबत, रबडी, श्रीखंड, आइस्क्रीम असे विविध पदार्थ बनविता येतात. या पदार्थांना चांगली मागणी अाहे.\nसीताफळाचा गर किंवा पावडर वापरून उत्तम प्रतीचे श्रीखंड तयार करता येते. या श्रीखंडास चांगली चव असते.\nगर १०० ग्रॅम, साखर ५०० ग्रॅम व ४०० ग्रॅम चक्का मिसळून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. त्यामध्ये ड्रायफ्रूट्‌स मिसळून फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा.\nगर १५ टक्के, साखर १५ टक्के व सायट्रिक आम्ल ०.२५ टक्के घेऊन उत्तम प्रकारे सरबत करता येते. प्रथम गर घेऊन त्यामध्ये प्रमाणात मोजून घेतलेली साखर, सायट्रिक आम्ल व पाणी मिसळून ते चांगले ढवळून घ्यावे. हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळावे. थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा.\nजर हे सरबत जास्त काळ साठवून ठेवायचे असल्यास ते गरम करून त्यामध्ये १०० पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाइट मिसळून निर्जंतुक केलेल्या २०० मि.ली.च्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, झाकण लावून ठेवावे. परत पाश्‍चराइज करून, थंड करून, लेबल लावून, थंड ठिकाणी बाटल्या साठवून ठेवाव्यात. तयार सरबत १ ते २ महिने टिकवून ठेवता येते.\nगराच्या वजनाएवढी साखर मिसळून तो गरम करावा. सतत ढवळत राहावे. नंतर यामध्ये २ ते ५ ग्रॅम प्रतिकिलो गर या प्रमाणात सायट्रिक आम्ल मिसळून ते मिश्रण घट्ट होईपर्यंत म्हणजेच तुकडे पडेपर्यंत शिजवावे.\nया वेळी मिश्रणाचा टीएसएस ६८ ते ६९ टक्के असतो.\nतयार झालेला जॅम निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, बाटल्या थंड करून, त्यावर मेणाचा थर देऊन किंवा ॲल्युमिनियम फॉइल लावून, हवाबंद करून झाकण लावावे. बाटल्या थंड आणि कोरड्या जागी साठवाव्यात.\nएक किलो गरामध्ये ९०० मि.ली. दूध आणि १०० ग्रॅम साखर मिसळून चांगले ढवळून गाळून घ्यावे. हे मिश्रण १५ ते २० मिनिटे गरम करावे.थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवून त्याचा आस्वाद घ्यावा.\n(कृषी विज्ञान केंद्र, अाैरंगाबाद)\nसीताफळ custard apple साखर दूध\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी\n२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे सरासरी वार्षिक\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची...\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी\nब्रॉयलर्सचा बाजार श्रावणातही किफायती, तेजी टिकणार\nसंतुलित पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात श्रावण महिन्यातही ब्रॉयलर\nवायदे बाजारातून शेतमाल विक्री व्यवस्था बळकटीचे...\nउत्पादन शेतकऱ्यांच्या हाती असले तरी विक्री आणि तत्पश्चात विपणन व्यवस्थेमुळे तो अनेकवेळा प\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nमावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...\nअाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे...आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या...\nरोजगार शोधार्थ गाव सोडलेले निवृत्ती...शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे कोकर्डा...\nशेतमाल प्रक्रियेसाठी सोपी यंत्रेभारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत...\nप्रक्रियेपूर्वी तपासा दुधाची गुणवत्तादूध काढल्यानंतर दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण...\nप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेप्रक्रिया उद्योगामध्ये विविध यंत्रांची आवश्यकता...\nपाैष्टिक गुणवत्तेचे सोया दूधसोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने, २० टक्के तेल व...\nसोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nमसाला प्रक्रिया उद्योगात अाहेत संधीमसाले व त्यावर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थांना...\nखरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...\nगिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्...जळगाव शहरातील पुष्पा विजय महाजन यांनी एका...\nभोंगळेंचा शुद्ध नीरेचा ‘कल्पतरू' ब्रँडमाळीनगर (ता. माळशिरस, जि.सोलापूर) येथील नीलकंठ...\nमका उत्पादनवाढ अन् प्रक्रियेलाही संधीमका उत्पादकता वाढीसाठी एकेरी संकरित, उशिरा पक्व...\nउत्तम व्यवस्थापनातून बांबूपासून मिळते...गेल्या भागामध्ये आपण व्यावसायिक बांबू लागवड,...\nशेवग्याच्या पानापासून पराठा, चहाआहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व झाडाची...\nप्रक्रिया उद्योगातून घेतली उभारीमुलांच्या शिक्षणासाठी औरंगाबाद शहरात स्थायिक...\nपशुधनाला हवा भक्कम विमा महापूर, दुष्काळ, गारपीट, चक्री वादळे, वीज पडणे...\nफणसाचा दुग्धजन्य पदार्थांमध्ये वापरफणसाच्या गऱ्यांना शहरी बाजारपेठेत मागणी आहे....\nयुवकाची 'वंडरफूल' डाळिंब ज्यूस निर्मितीसोलापूर येथील रविराज माने या तरुणाने बाजारपेठेतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/05/8th-five-year-plan.html", "date_download": "2018-08-19T23:04:25Z", "digest": "sha1:R47E4FMGRRCX3R7TS45IIGHAZEVPYTC6", "length": 13568, "nlines": 147, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "आठवी पंचवार्षिक योजना - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nEconomics आठवी पंचवार्षिक योजना\nकालावधी : १ एप्रिल १९९२ ते ३१ मार्च १९९७\nअध्यक्ष : पी.व्ही. नरसिंहराव\nएच.डी. देवेगौडा (१९९६ नंतर)\nउपाध्यक्ष : प्रणब मुखर्जी (१९९६ पर्यंत)\nमधू दंडवते (१९९६ नंतर)\nप्रतिमान : राव - मनमोहन प्रतिमान\nविकासदर : ६.८% (उद्दिष्ट ५.६%)\nखर्च : वास्तविक ४७४१२१ कोटी (प्रस्तावित ४३४१२० कोटी)\nदेशातील परकीय गंगाजळी अभाव, भांडवलाचा अभाव, राजकीय अस्थिरता, मुद्रास्थिती दर (१६.७%) यामुळे सातव्या योजनेनंतर १९९०-९१ आणि १९९१-९२ या दोन वार्षिक योजना राबविल्या गेल्या.\nराष्ट्रीय विकास परिषदेने ८वी योजना २३ मे १९९२ मध्ये मंजूर केली.\nआठव्या योजनेचा आधार ब्ल्यू मेल्लोर होते.\nउदार आर्थिक धोरण १९९१ मध्ये स्विकारले. LPG (Liberalization, Privatization, Globalization) म्हणजेच खा.उ.जा. खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाचा स्विकार केला.\nनियंत्रित अर्थव्यस्थेकडून नियोजीत अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणे हे उद्दिष्ट होते. विविध पैलूतून मानव विकास हा उद्देश होता.\n२००० सालापर्यंत पूर्ण रोजगार व पूर्ण प्रौढ साक्षरता निर्माण करणे, कुटूंब नियोजन व लोकसंख्या वाढ नियंत्रण करणे, खेड्यांना पिण्याचे पाणी व आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे, शेतमाल उत्पादनात वाढ, अन्नधान्य स्वयंपूर्णता व निर्यात, वीज, वाहतूक विकासाला गती देणे, मानवी साधनसामुग्रीच्या विकासावर भर देणे ही उद्दिष्टे अमोर ठेवण्यात आली.\nयोजना साह्याचे राज्यांना वितरण करण्यासाठी प्रणव मुखर्जी फॉर्म्युला वापरण्यात आला.\nयोजना सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरली.\nखाजगी क्षेत्रावर प्रथमच सर्वाधिक खर्च (५४.७६%) करण्यात आला. सार्वजनिक खर्चावर ४५.२४% खर्च करण्याचे निश्चित होते. प्रत्यक्षात मात्र ३३.६% खर्च झाला. बचत दर २१.५% साध्य झाला.\nसर्वाधिक परकीय चलन प्राप्त झाले. परकीय मदत योजना खर्चाच्या ६.६% होती.\nनिर्यात वाढ १३.६% इतकी तर आयात वाढ ८.४% इतकी साध्य झाली.\nसुचक नियोजन सुरु करण्यात आले. भांडवल व उत्पादन यांचे गुणोत्तर ४:१ हे होते.\nवाढीचा दर सरासरी ६.६८ इतका साध्य झाला. कृषी क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ३.९% उद्योग क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ८.०% सेवा क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ७.९%\n१९९२-९२ मध्ये राष्ट्रीय महिला कोष स्थापन करण्यात आला. केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री याचे पदसिद्ध अध्यक्ष होते.\n२ ऑक्टोबर १९९३ रोजी तीन योजना सुरु झाल्या.\n२. पंतप्रधान रोजगार योजना\n३. महिला समृध्दी योजना\n२ ऑक्टोबर १९९३ रोजी रोजगार विमा योजना सुरु करण्यात आली.\n२३ डिसेंबर १९९३ रोजी खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना सुरू करण्यात आली. याची रक्कम ५ कोटी एवढी होती.\n१५ ऑगस्ट १९९५ रोजी तीन योजना सुरू करण्यात आल्या\n१. मध्यान्न आहार योजना (Mid-Day Meal Scheme)\n३. इंदिरा महिला योजना\n१५ ऑगस्ट १९९६ रोजी संगम योजना सुरु करण्यात आली. यानुसार अपंग व्यक्तींच्या गटांना १५००० रु.ची सहाय्य्यता देण्यात आली.\n१९९२ मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.\n१९९२ मध्ये Security and Exchange Board of India (SEBI) ला संवैधानिक दर्जा देण्यात आला.\n१९९२ मध्ये ७३ व ७४ व्या घटनादुरूस्तीने पंचायत राज व्यवस्थेला संवैधानिक दर्जा देण्यात आला.\n१९९२ मध्ये भारताचे पहिले पंचवार्षिक परकीय धोरण जाहीर झाले.\n१९९२-९३ मध्ये रुपया व्यापार खात्यावर आंशिक परिवर्तनीय करण्यात आला, १९९३-९४ मध्ये व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय, तर १९९४-९५ मध्ये चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला.\n१९९३ साली राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली.\n१९९३-९४ मध्ये खाजगी क्षेत्रात पुन्हा बँका स्थापन करण्याची संमती देण्यात आली.\n१ जानेवारी १९९५ रोजी भारत WTO चा संस्थापक सदस्य बनला.\n१९९६ मध्ये निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.\n१९९६ मध्ये भारतात पहिल्यांदा डीपॉझिटची प्रणालीची सुरवात करण्यात आली.\nसामाजिक सेवा - २२%\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://jivheshwar.com/msamajdarshan/sali-daily-updates/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-08-19T23:34:13Z", "digest": "sha1:BZWEDDFE6TADTQWMHATUCR7VSZWEVUSG", "length": 15569, "nlines": 139, "source_domain": "jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - विशेष मागासवर्ग प्रवर्ग जन जागरण अभियान", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nHomeसमाज दर्शनघडामोडीविशेष मागासवर्ग प्रवर्ग जन जागरण अभियान\nविशेष मागासवर्ग प्रवर्ग जन जागरण अभियान\nआपण विशेष मागासवर्ग प्रवर्ग जन जागरण अभियान राबण्याचे ठरवले आहे. विशेष मागास प्रवर्ग यात सध्या तरी स्वकुळ साळी, पद्म साळी, देवांग कोष्ठी यांचा सहभाग मोठा आहे.\nअभियानाचा उद्देश हा जन जागरण अभियान व जन जागृती करणे हा आहे. व त्यासाठी खालील उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येईल. तशेष मान्यवरांच्या सूचानाचे स्वागत करण्यात येईल . मात्र नुसत्या सूचना नसाव्यात. योजना व कार्यवाहीचा आराखडा आर्थिक नियोजनासह असावा हि नम्र विनंती.\n१) मिळत असणाऱ्या सवलतीचा जास्तीजास्त उपयोग करणे.\n२) आवश्यक असणाऱ्या सवलतीची मागणी करणे.\n३) महाराष्ट्रात विशेष मागास प्रवर्ग यात समाविष्ट असणाऱ्या जाती जमातीमध्ये ऐक्य साधने.\n४) विशेष मागास प्रवर्ग यात समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा नाव व mobile no.ची यादी तयार करणे.\n५) विशेष मागास प्रवर्गातील तरुण आणि तरुणी तशेष विद्यार्थी आणि विद्यार्थिनी याचा जन जागृती मोहिमेत नुसता सहभाग नव्हे तर नेतृत्व निर्माण करणे.\n६) e -media व mobile या बाबत जन जागृती करणे व याचा वापर करून जन जागरण अभियान यशस्वी करणे विशेषत: संगणक facebook email ब्लॉग यांचा वापर वाढवणे.\n७) जेथे विशेष मागास प्रवर्ग यांची लोकसंख्या जास्त आहे अशा शहर व गावामधून संघटन मजबूत करणे व विशेष मागास प्रवर्ग सेल स्थापन करणे.\n८) प्रवर्गातील गुणवत्ता धारक विद्यार्थी/विद्यार्थिनी, तरुण/तरुणी उच्च पदस्थ व्यक्तींचा,सामाजिक समाज धुरिण व असे उच्च पदावरून निवृत्त झालेल्या व्याक्तीचा सन्मान करणे.\n९) सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहित करणे व त्यांचा योग्य सन्मान करून त्यांना सहकार्य करणे.\n१०) विद्यार्थी व तरुण/ तरुणी यांना प्रोत्साहित करून त्यांची गुणवत्ता व आर्थिक स्थर उंचावणे.\nतेव्हा या निवेदनाव्दारे मी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण आणि तरुणी विशेष सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीं उच्च पदस्थ व्यक्तीं,सामाजिक पदाधिकारी / सामाजिक कार्यकर्ते उच्च पदावरून निवृत्त झालेल्या व्यक्ती यांना विनंती करतो कि, ह्या प्राथमिक स्थरावर आपआपले वैयक्तिक मतभेद विसरून मान सन्मान याचा विचार न करता विशेष मागास प्रवर्ग यांचे भवितव्य उज्जल करण्यासाठी हे अभियान यशस्वी करू या. यासाठी कार्य करू इच्छिणाऱ्या सर्व व्यक्तींनी विशेषत: e-media चा वापर करणाऱ्या तरुण तरुणी व विद्यार्थी विद्यार्थिनी हे निवेदन सर्व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीपर्यंत पोहचेल हे पाहावे.\nप्राथमिक स्थरावर कार्य करू इच्छिणाऱ्या सर्व व्यक्तींनी आपले नाव , email id mobile no. माझ्या मोबाइलवर sms करून कळवावा.\nमाझा असा विश्वास आहे कि, हे कार्य विद्यार्थी विद्यार्थिनी व तरुण तरुणीच करू शकतील नव्हे त्यांना हे करावेच लागेल कारण हि काळाची गरज आहे मिळत असणाऱ्या सोयी व सवलती आणि मिळवावायाच्या सोयी व सवलती यांचा उपयोग तुमचे भविष्य उज्जल करण्यासाठीच होणार आहे. आम्ही फक्त आम्हास ह्या सोयी सवलतीचा फायदा झाला आहे. व त्याचे उत्तरदायित्व म्हणून हा प्रयत्न आहे.\nआपणास विशेष मागास प्रवर्ग यात न हि मोहीम success करावयाची आहे व त्यासाठी तुमचा सारख्या तरुणांनी एकत्र येणे आवश्यक आहे. व संगणक आणि mobile फोन याचा वापर करून जन जागृती करावयाची आहे. आपणास तरुण वर्ग व विद्यार्थी वर्ग यांना प्रोत्साहित करून हे कार्य करावयाचे आहे.\nहे प्राथमिक स्थरावरील निवेदन आहे. विशेष मागासवर्ग प्रवर्ग यात समावेश असणाऱ्या सर्व जाती जमाती मधील कार्यकर्त्यांचा समावेश करून विशेष मागासवर्ग प्रवर्ग जन जागरण अभियान समिती स्थापण करण्यात येणार आहे. गैरसमज नसावा हि विनंती\nम. न. ढोकळे (सर)\nउपाध्यक्ष विशेष मागासवर्ग प्रवर्ग अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र व\nप्रमुख निमंत्रक विशेष मागासवर्ग प्रवर्ग जन जागरण अभियान\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...\nविवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...\nग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय\nफायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...\nजगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...\nहे बघ, \"मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन\"... \"जशी माझी लेक तशी... Read More...\nएखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...\nजोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...\nठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://commonmanclick.wordpress.com/2013/07/", "date_download": "2018-08-19T23:53:35Z", "digest": "sha1:HES4WAFJHKBLEBD4VAAG5NKP7UPJ6LAL", "length": 7557, "nlines": 143, "source_domain": "commonmanclick.wordpress.com", "title": "July | 2013 | CommonManClick", "raw_content": "\n“असं म्हणतात की प्रत्येक कथा ही वेदनेतून जन्म घेते. मग मी माझी कथा अशीच मांडावी का ऐकेल कोणी मला\nअशाच एका वळणावर हा जीर्ण वृक्षं जणू आपली व्यथा जाण्या येणाऱ्या प्रवाशाला सांगू पहात होता.\nही वाट कुठे जाते\nही वाट कुठे जाते\nही वाट कुठे जाते\n29 जून 2014 रोजी काढलेला हा फोटो आहे. दुपारी 3 वाजता सुद्धा मनात धडकी भरविणारा सह्याद्री, गच्च भरलेले आकाश,मध्येच बरसणारा बेधुन्द पाऊस, आणि यात आम्हा सहाजणांचा थवा राजगडाच्या पायथ्याशी विहंगत होता. कुठूनही समजत नव्हते की नेमका राजगड कुठे आहे आणि किती दूर आहे. त्याने स्वताला ढगांच्या रजईत लपेटून घेतले होते. फक्त साथीला होती ती मरळलेली पायवाट. पुढे तिनेही साथ सोडली आणि आमचा प्रवास चालू झाला तो एका निसरड्या वाटेवरून.\nया फोटोत दिसणारी लाल पाटी ही शेवटची खूण जिन्हे आमची वाट बरोबर असल्याची खात्री दिली. गावात एकाने सांगितले होते की वर खूप पाऊस आहे आणि जपून जा कारण वाट खूप निसरडी आहे. निसरडी वाट म्हणजे काय याचा अनुभव अजुन घ्यायचा होता. आणि या जंगलात घुसल्यावर समजनार होते की नुसतीच वाट निसरडी नाही आहे तर बरोबर आमच्या साथीला भरपुर डास आणि किडे ही असणार आहेत. पण माणूस नावाचा प्राणी आम्हाला पुढे कुठेच जाताना आणि गड उतरताना ही दिसणार नव्हता. तो दिसला फक्त गडावर आणि गावात. हाच क्षण होता की जिथे आम्ही शेवटचे फोटो सेशन केले. आणि जिथे आम्हाला आमचे मोबाइल नेटवर्क साथ सोडून गेले. कारण पुढे पावसाने आम्हाला तशी संधीच दिली नाही. बहुतेक त्याच्या मनात असावे की शिवकालीन लोक कसे राहात असतील आणि कसे लढत असतील हे आम्हाला समजावे ज्यानेकरून आम्ही नवी पिढी स्वराज्याचे मोल जांणू शकू. राजगड ही 22 वर्ष राजधानी का होती ते आज आम्हाला समजणार होते. त्याची ही फक्त चुणूक होती. शेवटी विचार न करता एकदाचे घुसलो या हिरव्या काळ्या जंगलात, हो हे जंगल मध्येच काळे दिसत होते आणि सुरू झाला आमचा पुढचा थरार……\n2 होड्या, पालोलेम बीच, गोवा\nहनुमान – तिकोना किल्ला\nपुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/tech/5102-suzuki-new-model-hayabusa-launched", "date_download": "2018-08-19T23:06:58Z", "digest": "sha1:ZKSRKKIMGHXAZAJNGWTN7WN3CWIBDR6C", "length": 6491, "nlines": 145, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सुजुकीच्या आइकॉनिक हायाबूसा बाईकचं नव मॉडल लॉंँच - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसुजुकीच्या आइकॉनिक हायाबूसा बाईकचं नव मॉडल लॉंँच\nसुजुकीची हायाबूसा ही सुपरबाईक लॉंच झाली आहे. भारतामध्ये हायाबूसाची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. भारतातील हायाबूसाची क्रेझ आणि बाईकप्रेमींचा विचार करूनच हायाबूसा ही सुपरबाईक भारतामध्ये लॉंच करण्यात आली आहे. ही सुजुकीची पहिली हायाबूसा आहे जी मेड इन इंडिया आहे. ऐल्युमिनियम अलॉय फ्रेमने बनलेली ही हायाबूसा वजनाने हलकी आणि मजबुत आहे.\nलाल/सफेद आणि ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध\n1340सीसीचं इनलाइन, 4 सिलेंडर इंजिन\nस्पॉर्टी थ्री स्पोक ऐल्युमिनियम अलॉय वील्ज\nऐंटी लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nफुटबॉलच्या धर्तीवर आता क्रिकेटच्या नियमातदेखील महत्वाचा बदल\nभारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज\nभारताचा विजय, 203 धावांनी फायनलमध्ये प्रवेश\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nपोलीसच असे, तर गुंड कसे पाहा महिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली सविस्तर बातमीसाठी पाहा-… https://t.co/xinKG0ubae\n25 दिवसात 9,100 किमी अंतर अमित समर्थ यांचा सायकलिंगचा रेकॉर्ड थेट जपानहून अमित समर्थ पाहा बातमी आणि बरंच काही ... 8… https://t.co/uIcG4gLMrR\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/sports-news-cricket-news-mitali-raj-world-record-most-runs-indian-women-cricket-59242", "date_download": "2018-08-19T23:01:53Z", "digest": "sha1:XXHDN3OI76R5EUEVUFFV5I477IH737BK", "length": 13407, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news cricket news mitali raj world record most runs indian women cricket महिला क्रिकेटमध्ये मितालीचे 'राज'; सर्वाधिक धावांचा उच्चांक | eSakal", "raw_content": "\nमहिला क्रिकेटमध्ये मितालीचे 'राज'; सर्वाधिक धावांचा उच्चांक\nगुरुवार, 13 जुलै 2017\nसर्वोच्च धावसंख्या ः 114 नाबाद\nब्रिस्टॉल (इंग्लंड) : भारताची कर्णधार मिताली राज हिने महिला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम नोंदविला. तिने इंग्लंडच्या शार्लोट एडवर्डस हिचा 5992 धावांचा उच्चांक मागे टाकला. विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने सहा हजार धावांचा टप्पा सुद्धा पार केला.\nमितालीने 69 धावांची खेळी केली. 34 वर्षांची मिताली हैदराबादची रहिवासी आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत ती पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाली होती. या लढतीत तिने कामगिरी उंचावली. शार्लोटचा उच्चांक मागे टाकण्यासाठी तिला 34 धावांची गरज होती. शार्लोटला या कामगिरीसाठी 180 डाव लागले. त्या तुलनेत मितालीने 16 डाव कमी घेतले. वन-डेमधील तिची सरासरी 51.52 आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग हिचीच सरासरी पन्नासपेक्षा जास्त आहे. मितालीला यंदा विलक्षण फॉर्म गवसला आहे. तिने सलग सात अर्धशतकांचा उच्चांकही अलीकडेच केला होता. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेटचा विश्वविक्रम मितालीची सहकारी झूलन गोस्वामी हिने अलीकडेच केला.\nविश्‍वकरंकड क्रिकेट स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान बुधवारी फटका खेळताना भारताची कर्णधार मिताली राज तिने महिला वन-डे क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा पार करताना सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम नोंदविला.\nमहिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शतक झळकाविणारी पूनम राऊन भारताची पाचवी महिला खेळाडू ठरली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून वीस शतके झाली असून, यात सर्वाधिक पाच शतके मिताली राज हिची आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील पूनमचे हे दुसरे शतक ठरले. यापूर्वी तिने आयर्लंडविरुद्ध नाबाद 109 धावांची खेळी केली होती. विश्‍वकरंडक स्पर्धेत शतक झळकाविणाऱ्या भारतीय खेळाडू : थिरुष कामिनी (100, वि. वेस्ट इंडीज, 31 जानेवारी 13), हरमनप्रीत कौर (नाबाद 107, वि. इंग्लंड, 3 फेब्रुवारी 13), मिताली राज (नाबा0 103, वि. पाकिस्तान, 7 फेब्रुवारी 13), स्मृती मानधना (नाबाद 106, वि. विंडीज, 29 जून 17), पूनम राऊत (106, वि. ऑस्ट्रेलिया, 12 जुलै 17)\n(संकलन : गंगाराम सपकाळ)\nवाडेकरांना होती सांगलीशी आत्मीयता\nसांगली - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांना सांगलीविषयी आत्मीयता होती. त्यांनी स्वतः सन २००७ मध्ये ही गोष्ट सांगितली होती. नाना...\nखानदेश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे कला महोत्सव\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : खानदेश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे नुकताच भामेर शिवारातील म्हसाई माता मंदिराच्या प्रांगणात एकदिवसीय कला महोत्सव साजरा...\nपावसमध्येही होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारू - राऊत\nरत्नागिरी - हार-तुऱ्यांसाठी आमची पदे नाहीत. जनसेवेची आमची भूमिका आहे. १०० टक्के समाजकार्य करून तुमचे आशीर्वाद मिळविण्यातच आम्हाला धन्यता मिळते....\nनवी दिल्लीः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच भारताचा पाकिस्तान दौरा ऐतिहासिक ठरला. पाकिस्तानच्या हद्दीत टीम इंडियाने...\nभारतीय क्रिकेट प्रकाशमान करणारा तारा\nअजित वाडेकरविषयी कर्णधार, फलंदाज, पदाधिकारी आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे व्यक्ती म्हणून खूप काही बोलावेसे वाटते. त्याच्या नेतृत्वाखाली वेस्ट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-govt-allows-import-moong-urad-pulses-if-payments-made-maharashtra-2356", "date_download": "2018-08-19T22:55:43Z", "digest": "sha1:4PQNLJ7MBNBXGCATHOUSJVZCGCKLSAHH", "length": 18157, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Govt allows import of moong, urad pulses if payments made, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेयके दिलेल्या मूग, उडीदडाळ आयातीला परवानगी\nदेयके दिलेल्या मूग, उडीदडाळ आयातीला परवानगी\nशुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017\nनवी दिल्ली ः देशात मागील वर्षी तुरीचे बंपर उत्पादन झाले होते. त्यामुळे तुरीसह इतर कडधान्यांचे दर हमीभावाच्याही खाली गेल्याने केंद्राने कडधान्यांच्या आयातीवर मर्यादा घातल्या होत्या; मात्र ज्या व्यापाऱ्यांनी २१ आॅगस्टच्या आधी मूग व उडीदडाळ आयातीसाठी देयके दिली असतील त्यांना वार्षिक ३ लाख टन मर्यादेपेक्षा जास्त आयात करण्यास परवानगी दिली आहे.\nनवी दिल्ली ः देशात मागील वर्षी तुरीचे बंपर उत्पादन झाले होते. त्यामुळे तुरीसह इतर कडधान्यांचे दर हमीभावाच्याही खाली गेल्याने केंद्राने कडधान्यांच्या आयातीवर मर्यादा घातल्या होत्या; मात्र ज्या व्यापाऱ्यांनी २१ आॅगस्टच्या आधी मूग व उडीदडाळ आयातीसाठी देयके दिली असतील त्यांना वार्षिक ३ लाख टन मर्यादेपेक्षा जास्त आयात करण्यास परवानगी दिली आहे.\nमूग आणि उडीदडाळ अायातीने आधीच ३ लाख टनांची मार्यादा गाठली आहे. त्यामुळे देयके दिलेल्या परंतु डाळ आयात केली नाही अशा व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. अशा व्यापाऱ्यांना त्यांची डाळ आयातीसाठी विदेशी व्यापार महासंचालकांच्या विभागीय कार्यालयात ३१ आॅक्टोबरपूर्वी नोंदणी करण्यास शासनाने सांगितले आहे. नोंदणी करतेवेळी व्यापाऱ्यांना खरेदी पावत्या व विहित वेळेत देयके दिल्याचे बॅंकेचे प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक आहे.\nहंगाम २०१६-१७ मध्ये चांगला पाऊस व पोषक वातावरणामुळे देशात कडधान्यांचा पेरा वाढला होता. त्यातच पोषक वातावरणामुळे बंपर उत्पादन झाले होते. सरकारने खेरदी सुरू केली; परंतु आयात होत असलेल्या डाळी आणि खरेदी यंत्रणेतील अडचणी यामुळे पाहिजे तेवढा फायदा झाला नाही. त्यामुळे बाजारपेठेत कडधान्यांची आवक वाढल्यानंतर दर प्रचंड प्रमाणात पडले होते. त्यामुळे केंद्राने कडधान्यांच्या आयातीवर निर्बंध घातले होते.\nमूग व उडीदडाळ आयातीसाठी २१ आॅगस्टपूर्वी देयके दिलेल्या; परंतु डाळ आयात न केलेल्या व्यापाऱ्यांना शासनाने ३ लाख टन मर्यादा पूर्ण होऊनही आयातीला परवानगी दिली आहे; मात्र त्यासाठी त्यांना विदेशी व्यापार महासंचालकांच्या विभागीय कार्यालयात ३१ आॅक्टोबरपूर्वी नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीसाठी २१ आॅगस्टपूर्वीच्या खरेदी पावत्या व देयके दिल्याचे बॅंकेचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.\nखरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मूग आणि उडदाला हमीभाव मिळावा, यासाठी नाफेडने खरेदी सुरू केली होती. नाफेडने मंगळवार (ता. २४)पर्यंत मुगाची ३३ हजार ९७६ टन आणि उडदाची १२ हजार ८५९ टन खेरदी केली आहे, अशी माहिती नाफेडच्या अधिकाऱ्यांनी दिली. नाफेड राजस्थान, तेलंगण, कर्नाटक आणि महाराष्ट्रात किमान आधारभूत किमतीने कडधन्यांची खरेदी करत आहे.\nयंदा उडदाला बोनससह ५ हजार ४०० तर मुगाला बोनससह ५ हजार ५७५ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. सर्वाधिक २१ हजार ९८९ टन मूग आणि ९ हजार ६८८ टन उडदाची खेरदी राजस्थानमध्ये झाली आहे. खरिपातील नवीन उडदाची आवक सुरू होताच बाजारातील आवक वाढली आणि व्यापाऱ्यांकडून कमी खरेदी सुरू असल्याने दर हमीभावाच्या खाली आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी नाफेड खरेदीत उतरले आहे.\nकडधान्य हमीभाव मूग डाळ व्यापार पाऊस खरीप राजस्थान कर्नाटक महाराष्ट्र\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५ वाड्यांमध्ये...\nपुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणे ओसं\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nकापसाच्या फ्युचर्स किमतीत वाढीचा कलया सप्ताहात कापूस, सोयाबीन व हळदीच्या किमतींत घट...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\n‘ऑपरेशन ग्रीन’च्या मार्गदर्शक सूचना...पुणे : देशातील बटाटा, कांदा, टोमॅटोच्या पिकांच्या...\nसोयाबीन, खरीप मका, कापसाच्या भावात घटया सप्ताहात रब्बी मका वगळता इतर सर्व पिकांच्या...\nचीनमधून पांझ्हिहुआ आंब्याची रशियाला...चीनमधील वैशिष्ट्यपूर्ण पांझ्हिहुआ आंब्यांची...\nशेतमालाच्या विपणनातील अडचणी अन्...शेतमालाच्या विपणनातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी...\nदेशात खतांची टंचाई नाहीदेशात यंदा खतांची टंचाई जाणवण्याची शक्यता नाही,...\nनाफेड हरभऱ्याचा साठा विक्रीस काढणारकेंद्रीय अन्न मंत्रालयाने दि नॅशनल अॅग्रिकल्चरल...\nदूध का दूध; पानी का पानीराज्यात दररोज सुमारे सव्वा दोन कोटी लिटर दुधाचे...\nशेतकऱ्यांनी स्वतः व्यापार करण्याच्या...मी गूळ तयार करून पेठेत पाठवीत असे. प्रचलित...\nदूध भुकटी निर्यात नऊ टक्के वाढण्याचा...महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दूध भुकटी निर्यातीसाठी...\nएकात्मिक शेती पद्धतीतून उत्पन्‍न दुप्पटनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत...\nपाऊसमानाकडे बाजाराचे लक्षमहाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्ये आणि भाजीपाला...\nसोयाबीन वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात मका व हळद वगळता सर्वच पिकांत वाढ झाली...\nशासनाच्या पाचशे योजना ‘डीबीटी’वर ः...नवी दिल्ली ः शासानाने योजनांतील गैरव्यवहार...\nकापसाच्या किमतीत वाढीचा कलया सप्ताहात कापूस व हरभरा वगळता सर्वच पिकांत वाढ...\nविक्री व्यवस्थेतील त्रुटींमुळे...ब्रॉयलर पोल्ट्री मार्केटमध्ये लीन पीरियडची सुरवात...\nमका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...\nनोंदी ठेवून करा शेतीचे नियोजनशेतीच्या नोंदी या अनुभव समृद्ध करण्यासाठी कामी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/and-when-chief-minister-comes-down-car-kalni-family-ulhasangan-127543", "date_download": "2018-08-19T23:14:17Z", "digest": "sha1:HOXSSQHM2OX7F4XJSZYKHGXELFXMBVMI", "length": 14663, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "And when the chief minister comes down from the car for the Kalni family in Ulhasangan .आणि मुख्यमंत्री उल्हासनगरातील कलानी परिवारासाठी गाडीतून उतरतात तेंव्हा | eSakal", "raw_content": "\n.आणि मुख्यमंत्री उल्हासनगरातील कलानी परिवारासाठी गाडीतून उतरतात तेंव्हा\nरविवार, 1 जुलै 2018\nउल्हासनगर : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला वरप गावाकडे जात असतानाच, ते उल्हासनगरातील कलानी परिवाराकडून स्वागत स्वीकारण्यासाठी रोडवर गाडीतून उतरले. त्यामुळे उल्हासनगर आणि कलानी परिवार हे एक समीकरण असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक वागण्याने पप्पू कलानी यांची सून पंचम कलानी यांना महापौरपद मिळणार काय या सवालाने शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे.\nउल्हासनगर : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला वरप गावाकडे जात असतानाच, ते उल्हासनगरातील कलानी परिवाराकडून स्वागत स्वीकारण्यासाठी रोडवर गाडीतून उतरले. त्यामुळे उल्हासनगर आणि कलानी परिवार हे एक समीकरण असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक वागण्याने पप्पू कलानी यांची सून पंचम कलानी यांना महापौरपद मिळणार काय या सवालाने शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे.\nउल्हासनगर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या वरप गावात सर्व्हे नंबर 25 या राधास्वामी सत्संग जवळील जमिनीवर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवाजम्यासह गाडीने जात होते.\nतेंव्हा हायवेवरील सीमा रिसॉर्ट समोर आमदार ज्योती कलानी, युथ आयकॉन ओमी कलानी, त्यांची पत्नी पंचम कलानी, नगरसेविका रेखा ठाकूर, टीम ओमी कलानी चे प्रवक्ता कमलेश निकम, संतोष पांडे हे फडणवीस यांच्या स्वागतासाठी रोडवर उभे होते. एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस हे रोडवर कसे स्वागत स्विकारणार अशी शंकेची कुजबुज सुरू असतानाच फडणवीस यांची लवाजम्या सोबत असलेली गाडी चक्क सीमा रिसॉर्टवर थांबली. हसतमुख चेहऱ्याने ते गाडीतून उतरले. स्वागत स्वीकारून वरपच्या दिशेने रवाना झाले. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळून स्वागत स्वीकारण्यासाठी गाडीतून उतरल्याचा मोठेपणा दाखवल्याने कलानी परिवार सुखावून गेल्याचे चित्र दिसत होते.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कलानी परिवाराच्या या रोडवरील भेटीने उल्हासनगरात महापौर पदाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. टीम ओमी कलानीच्या नगरसेवकांच्या बळावर प्रथमच मीना आयलानी ह्या भाजपाच्या महापौर बनल्या आहेत. पहिले सव्वा वर्ष आयलानी आणि पुढील टर्म ही पंचम कलानी यांचा हा करार झालेला आहे. आयलानी यांचा महापौर पदाचा टर्म येत्या 5 जुलै रोजी संपत आहे. मात्र भाजपाचा प्रमुख गट हा कलानी यांना महापौर पदापासून लांब ठेवण्याचा डाव खेळत आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कलानी यांना महापौर पद देण्याचे आश्वासन सत्ता स्थापनेच्या वेळी दिले होते. आजची फडणवीस आणि कलानी परिवाराची झालेली भेट गृहीत धरून पंचम कलानी यांना मिळणार काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nगोविंदांच्या विम्याला राजकीय कवच\nमुंबई - गोविंदांना सक्ती करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या विम्याला राजकारण्यांचे कवच मिळत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर...\nकॉंग्रेस आमदार देणार एक महिन्याचे वेतन - राधाकृष्ण विखे\nशिर्डी - \"\"केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विधानसभा व विधान परिषदेतील कॉंग्रेसचे आमदार एक महिन्याचे वेतन देणार आहेत. पक्षाध्यक्ष राहुल गांधी...\nकाळजात घंटी वाजवणारे 'पार्टी' सिनेमातील गाणे प्रदर्शित\nसचिन दरेकर दिग्दर्शित, नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर निर्मित आणि सुपरहिट फिल्म 'बकेट लिस्ट' चे निर्माते असलेले डार्क हॉर्स...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2015/09/presiding-officers-of-state-legislature.html", "date_download": "2018-08-19T23:04:27Z", "digest": "sha1:NJA75AFYGXBT56T6AEMLQBJCEF5TQZQU", "length": 17118, "nlines": 134, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "विधीमंडळाचे पीठासीन अधिकारी - भाग १ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nPolitical Science विधीमंडळाचे पीठासीन अधिकारी - भाग १\nविधीमंडळाचे पीठासीन अधिकारी - भाग १\n०१. विधानसभेच्या अध्यक्षाचे पद लोकसभेच्या अध्यक्षाच्या धर्तीवरच निर्माण करण्यात आले आहे.\n०२. नव्याने निवडून आलेल्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात लवकरात लवकर अध्यक्षांची निवड केली जाते. या बैठकीचे अध्यक्षस्थान प्रो टेम अध्यक्ष भूषवतात.\n०२. विधानसभा आपल्या सदस्यामधून एकाची निवड सध्या बहुमताने अध्यक्ष म्हणून करतात. या निवडणुकीची तारीख राज्यपाल ठरवतात.\n०३. विधानसभेचा कार्यकाल संपण्याच्या आत अध्यक्षांचे पद रिक्त झाल्यास विधानसभा दुसऱ्या सदस्याची अध्यक्ष म्हणून निवड करते. घटनेत अध्यक्ष पदासाठी कोणतीही पात्रता दिलेली नाही शिवाय तो केवळ विधानसभेचा सदस्य असावा.\n०५. विधानसभा अध्यक्षाचा पदावधी विधानसभेच्या कालावधी एवढाच असतो. मात्र विधानसभा विसर्जित झाल्यानंतरही अध्यक्ष आपले पद रिक्त न करता पद धारण करणे चालू ठेवतात व नवीन विधानसभेच्या पहिल्या बैठकीच्या तात्काळ आधी ते आपले पद रिक्त करतात.\n०६. जर विधानसभा अध्यक्षांचे सदस्यत्व संपुष्टात आले किंवा त्यांनी आपल्या पदाचा सहीनिशी राजीनामा उपाध्यक्षाकडे सोपवला किंवा त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव विधानसभेने पारित केला तर कलम १७९ अन्वये विधानसभा विसर्जित होण्याआधीच अध्यक्षांचे पद रिक्त होते.\n०७. अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा उद्देश असलेला ठराव किमान १४ दिवसांची पूर्वसूचना दिल्याशिवाय मांडता येत नाही. हा ठराव विधानसभेच्या उपस्थित सदस्यसंख्येच्या विशेष बहुमताने पारित करणे गरजेचे असते. अध्यक्षावरील दोषारोप निश्चितच असावे लागतात संदिग्ध असून चालत नाहीत.\n०८. अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव विधानसभेत विचाराधीन असताना अध्यक्ष हजार असले तरी विधानसभेचे अध्यक्षस्थान भूषवू शकत नाहीत. मात्र त्यांना विधानसभेत भाषण करण्याचा व तिच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असतो. तेवढ्याच काळात त्यांना त्या ठरावावर तसेच अन्य कोणत्याही बाबीवर केवळ पहिल्या फेरीतच मतदान करण्याचा हक्क असतो मात्र मतांच्या समसमानतेच्या स्थितीत मतदानाचा हक्क नसतो.\n०९. विधानसभा अध्यक्षाना लोकसभा अध्यक्षाप्रमाणेच व्यापक, नियामनात्मक, प्रशासकीय व न्यायिक अधिकार देण्यात आले आहेत. विधानसभा अध्यक्ष हे प्रमुख प्रवक्ता या नात्याने ते सभागृहाच्या सामुहिक मतास अभिव्यक्त करतात.\n१०. सभागृहाच्या कामकाजासंबंधी निर्णय घेण्याचा त्यांचा अधिकार अंतिम असेल. अध्यक्षांचा निर्णय बंधनकारक असून सामान्यतः तो प्रश्नास्पद करता येत नाही, त्यास आव्हान देता येत नाही, त्यावर टीकाही करता येत नाही.\nविधानसभा अध्यक्ष भूमिका अधिकार व कार्ये ०१. अध्यक्ष विधानसभेच्या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवतात. कामकाजाचे नियमन करून सुव्यवस्था व सभ्यता राखणे हि त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. या बद्दल त्यांना अंतिम अधिकार प्राप्त आहेत.\n०२. सभागृहात भारताची घटना, कार्यपद्धती नियम व विधीमंडळीय परंपरांचा अंतिम अर्थ लावणे, विधानसभा सदस्यांना प्रश्न आणि पुरवणी प्रश्न विचारण्याची परवानगी देणे किंवा नाकारणे , सदस्यांच्या भाषणातील एखादा आक्षेपार्ह भाग वगळणे याचा निर्णय घेणे, याबाबतचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे.\n०३. सभागृहाच्या विचाराधीन असलेल्या विधेयकात सुधारणा मांडण्यासाठी सदस्यास अध्यक्षांची संमती घ्यावी लागते. जर विधेयक सभागृहात प्रलंबित असेल तरी त्याच्या तरतुदींत सुधारणा मांडण्याची संमती द्यायची कि नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांचा असतो.\n०४. अध्यक्षांनी दिलेले निर्देश न पाळणाऱ्या सदस्यांना ठराविक काळासाठी सभागृहातून निष्कासित करण्याचाही अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतो. तसेच गणसंख्येअभावी सभागृह तहकूब करणे किंवा सभा निलंबित करणे याचाही अधिकार अध्यक्षांनाच असतो. (सभागृहाची सभा भरण्यासाठी त्याच्या एकूण सदस्यसंख्येच्या १/१० सदस्य हजर असणे गरजेचे असते. यास गणसंख्या असे म्हणतात)\n०५. विधानसभेचे अध्यक्ष पहिल्या फेरीत आपले मत देत नाहीत मतांच्या समसमानतेच्या स्थितीत निर्णायक मत देतात.\n०७. अध्यक्ष सभागृहाच्या नेत्यांच्या विनंतीनुसार सभागृहाची 'गुप्त' बैठक घेण्यास संमती देतात. (गुप्त बैठकीवेळी अध्यक्षांच्या संमतीविना सभागृहाच्या चेंबर, लॉबी, गैलरीमध्ये कोणताही बाहेरील व्यक्ती हजर राहू शकत नाही.)\n०८. ५२व्या घटनादुरुस्ती अन्वये, १०व्या परिशिष्टातील तरतुदीनुसार पक्षांतराच्या कारणामुळे सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय देण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. (त्यांच्या निर्णयास न्यायिक पुनर्विलोकनाचे तत्व लागू आहे.)\n०९. विधानसभेतील सर्व विधीमंडळीय समित्यांच्या अध्यक्षांची नेमणूक विधानसभेचे अध्यक्ष करतात. या समित्या त्यांच्या निर्देशनाखाली कार्य करतात. अध्यक्ष स्वतः व्यवसाय सल्लागार समिती, सामान्य उद्देश समिती, नियम समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात.\n०६. अध्यक्ष हे विधानसभेच्या सचिवालयाचे प्रमुख म्हणून कार्य करतात. सचिवालय त्यांच्या अंतिम नियंत्रण व निर्देशनाखाली कार्य करते.\nपहिली १९६० सयाजी सिलम\nदुसरी १९६२ त्र्यंबक भरडे\nतिसरी १९६७ त्र्यंबक भरडे\nचौथी १९७२ एस.के. वानखेडे\nपाचवी १९७८ शिवराज पाटील\nसहावी १९८० शरद दिघे\nसातवी १९८५ शंकरराव जगताप\nआठवी १९९० मधुकरराव चौधरी\nनववी १९९५ दत्ताजी नलावडे\nदहावी १९९९ अरुणलाल गुजराथी\nअकरावी २००४ बाबासाहेब कुपेकर\nबारावी २००९ दिलीप वळसे-पाटील\nतेरावी २०१४ हरिभाऊ बागडे\nविधीमंडळाचे पीठासीन अधिकारी - भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/south-africa-lost-third-wicket-ishant-sharma-took-wicket-of-ab-de-villiers/", "date_download": "2018-08-19T23:05:42Z", "digest": "sha1:SAPBC2BG56HGE3YVICNDRSPPQPGPH5FN", "length": 6370, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दुसरी कसोटी: भारतीय गोलंदाज चमकले; हा मोठा खेळाडू झाला बाद -", "raw_content": "\nदुसरी कसोटी: भारतीय गोलंदाज चमकले; हा मोठा खेळाडू झाला बाद\nदुसरी कसोटी: भारतीय गोलंदाज चमकले; हा मोठा खेळाडू झाला बाद\n दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सला इशांत शर्माने बाद केले आहे.\nइशांतने डिव्हिलियर्सला पहिल्या डावाच्या ६४.४ षटकात २० धावांवर असताना त्रिफळाचित करून दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. डिव्हिलियर्सने हाशिम अमलाला चांगली साथ दिली होती. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली.\nयाआधी आर अश्विनने एडन मार्करम(९४) आणि डीन एल्गार(३१) या सलामीवीरांना बाद केले होते.\nसध्या दक्षिण आफ्रिका ६६ षटकात ३ बाद २०८ धावांवर खेळत आहे. हाशिम अमलाने नाबाद अर्धशतक झळकावताना ५६ धावा केल्या आहेत. त्याच्या साथीला खेळण्यासाठी कर्णधार फाफ डु प्लेसिस आला आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/thank-you-virat-kohli-to-call-us-dangerous-team-says-mashrafi-murtza/", "date_download": "2018-08-19T23:05:40Z", "digest": "sha1:6FFKMSMJD2G5JAJ3YHJV67QKVOA4PON2", "length": 7856, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मी विराटचा आभारी आहे : मश्रफी मुर्तझा -", "raw_content": "\nमी विराटचा आभारी आहे : मश्रफी मुर्तझा\nमी विराटचा आभारी आहे : मश्रफी मुर्तझा\nबांगलादेश संघाचा कर्णधारमश्रफी मुर्तझाने विराट कोहलीचे आभार मानले आहेत. विराट कोहलीने बांगलादेश संघाला ‘डेंजरस’ संघ असं संबोधित केल्याबद्दल मश्रफीने हे आभार मानलं आहे.\nभारत विरुद्ध बांगलादेश हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील उपांत्य फेरीचा सामना उद्या अर्थात १५ जून रोजी होत आहे. या सामन्याच्या पूर्वसंधेला आयोजित पत्रकार परिषदेत बांगलादेश संघाचा या कर्णधाराने पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. बांगलादेश संघाच्या कमजोर बाजू तसेच मजबूत बाजूंवर त्याने भाष्य केलं.\nएका पत्रकाराने विराट कोहली तुझ्या संघाला ‘डेंजरस टीम’ असं संबोधित केल्याचं आणि अशी कोणती ‘डेंजरस’ गोष्ट तुमच्या संघात आहे असं विचारल्यावर मश्रफी मुर्तझाने पहिले विराटाचे आभार मानले.\nमश्रफी मुर्तझा याबद्दल म्हणाला. “मी विराटचा आभारी आहे की त्याला आमच्या टीम बद्दल असं वाटलं. प्रामाणीकपणे सांगायचं तर आम्ही कधी कधी अशी कामगिरी नक्की करतो. आम्ही सदैव स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. ”\n“आम्ही सर्व सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही जास्त निकालाचा विचार करत नाही. ”\nआणखी एका प्रश्नावर उत्तर देताना मुर्तझा म्हणाला, ” आम्ही प्रथमच उपांत्यफेरीत खेळत आहे. आमच्यापेक्षा भारतावर जास्त दबाव आहे. भारताची लोकसंख्या जास्त आहे. भारतात लोक क्रिकेटवर खूप प्रेम करतात. दोन्ही संघांकडून सारखीच अपेक्षा चाहते ठेवून आहेत. त्यामुळे आम्ही चांगला प्रयत्न करणार आहोत. ”\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ojaswomenhealthclinic.com/PCOD-PCOS-Menopause.html", "date_download": "2018-08-19T23:11:13Z", "digest": "sha1:ZHHB662IN566ETFOBSKSPTVCALTZXWIV", "length": 12954, "nlines": 46, "source_domain": "ojaswomenhealthclinic.com", "title": "PCOD Solution, PCOD Diet, PCOD Disease, PCOD Problem", "raw_content": "\nगेल्या काही वर्षात झपाट्याने वाढीस लागलेला एक प्रकार म्हणजे स्त्रियांमध्ये वाढत चाललेले पी.सी. ओ.डी. या विकृतीचे प्रमाण.\nपूर्वी मुलीस मासिक पाळी सुरु झाल्यापासून, विवाहानंतर, २ मुले होईपर्यंत साधारणपणे फारशा तक्रारी ऐकू येत नसत. हल्ली मुलींमध्ये मासिक पाळीच्या अनेक तक्रारी ऐकू येतात. तसेच विवाहित मुलींमध्ये गर्भधारणा नैसर्गिक पद्धतीने होण्याचे प्रमाण कमी झालेले आढळते.याची अनेक कारणे आहेत, मात्र अनेक मुलींमध्ये सध्या जास्त प्रमाणात आढळणारे कारण म्हणजे पी.सी.ओ.डी.\nकाय आहे हे पी. सी. ओ. डी.\nस्त्री ची मासिक पाळी नियमित येणे व तिच्या शरीरामध्ये स्त्री बीज निर्मिती नियमितपणे होणे ही दोन अतिशय महत्वाची चक्रे सातत्याने चालू असतात. या दोन चक्रांच्या नियमिततेवर तिचे मासिक पाळीचे आरोग्य अवलंबून असते. केवळ इतकेच नव्हे तर तिचे सर्वसाधारण आरोग्य सुद्धा बऱ्याचअंशी यावर अवलंबून असते.\nजेव्हा काही कारणांनी स्त्रीबीज उत्पन्न करणाऱ्या अवयवाच्या कार्यामध्ये बिघाड होतो,किंवा त्या स्त्री बीजांडा भोवती एक पातळ पाणीदार पडदा किंवा फुगा तयार होतो त्यावेळी त्यामधून स्त्री बीज बाहेर पडण्यास अडचण निर्माण होते. याचा परिणाम तिच्या मासिक पाळीवर होतो. पाळी वेळेवर न येणे, त्यामध्ये खूप अनियमितता असणे, आल्यास अतिशय कमी रजस्त्राव होणे किंवा अति प्रमाणात होणे. ही लक्षणे प्रामुख्याने आढळतात.\nतसेच याचा परिणाम तिच्या सर्व साधारण प्रकृतीवर होतो. अचानक वजनामध्ये वाढ होते, अंग जड वाटते, झोप जास्त प्रमाणात येते, आळस येतो. काम किंवा व्यायाम करण्याची इच्छा होत नाही. चिडचिड वाढते. गोड खाण्याची इच्छा होते व ते सतत खाल्ल्यामुळे वजन अजून वाढते. काही स्त्रियांमध्ये दाढी व मिशीच्या जागी केस वाढतात. तसेच, पोटाच्या मध्य रेषेवरील केस वाढतात. त्यांना राठपणा येतो. चेहेऱ्या वर काळपट चट्टे उठतात. या सगळ्याचा परिणाम तिच्या व्यक्तिमत्वावर होतो.\nपुढे विवाहानंतर, मूल होतानाही या विकृतीमुळे अडचण निर्माण होऊ शकते. नैसर्गिक रित्या गर्भधारणा होणे अवघड जाते.\nसगळ्यात चिंतेची बाब म्हणजे तरुण मुलींमध्ये सध्या या विकृतीचे वाढत असलेले प्रमाण. कारण याचा परिणाम तिच्या स्वतःच्या आरोग्यावर, वैवाहिक जीवनावर आणि मातृत्वावर होतो.\n त्याची कारणे काय आहेत \nयाची ठोस कारणे सापडली नसली तरी, बैठे काम, जंक फूड जास्त खाणे, व्यायामाचा अभाव, सतत बसून असणे याचा जवळून संबंध आढळतो. आईची मासिक पाळी अनियमित असेल तर मुलीच्या मधेही तो दोष उद्भवतो असे मानले जाते, मात्र अनुवंशिकता नसतानाही, वरील प्रकारची बैठी जीवनशैली सातत्याने असेल, तर मुलींमध्ये कालांतराने हि विकृती आढळते.\nपी.सी.ओ.डी. बरा कसा होतो\nआयुर्वेद शास्त्रा प्रमाणे ही प्रामुख्याने कफ व वाताची विकृती आहे. यासाठी पंचकर्म उपचारांचा उत्तम फायदा झालेला दिसतो. पंचाकर्मामुळे शरीरामधील विकृत वात कमी होतो. साचलेले दोष बाहेर निघून जातात,वजन कमी होण्यास मदत होते.\nत्यानंतर योग्य औषधे द्यावी लागतात. साधारणपणे ३ -४ महिने औषधे घेतल्यावर उत्तम फरक पडलेला दिसतो. वजन न वाढवणारा आणि शरीराचे पोषण पूर्ण करणारा आहार सांगावा लागतो. स्थूलत्व असेल तर योग्य व्यायाम द्यावा लागतो.\nहे सर्व काही आपण आपल्या आरोग्यासाठी करत आहोत हे समजून घेऊन, करण्यामध्ये सातत्य ठेवल्यास पी.सी.ओ.डी. खूप कमी झालेला आढळतो. मासिक् पाळीचे चक्र नियमित होते. या प्रकाराने केलेल्या चिकित्सेचे चांगले परिणाम दिसतात व ते तात्कालिक न ठरता दीर्घकाळ राहतात. शिवाय यावर वेळीच उपचार केले तर पुढे विवाहानंतर गर्भधारणा होण्यास कोणतीही अडचण येत नाही.पी.सीओ.डी. चे निदान झाल्यावर लगेच चिकित्सा सुरु करावी. लग्न होण्यापूर्वी जर या विकाराचा त्रास असेल तर त्यावर तत्काळ उपचार सुरु करणे फार महत्वाचे आहे. कारण या विकाराचा परिणाम मुलीच्या गर्भधारण क्षमतेवर होऊ शकतो. मात्र वेळीच उपचार झाल्यास तिला विवाहानंतर आई होण्यास कोणतीही अडचण येत नाही. मात्र..वेळीच उपचार हा भाग फार महत्वाचा ठरतो. यासाठी मुलींनी मासिक पाळी अनियमित होऊ लागली, पाळीचा स्त्राव कमी होऊ लागला किंवा कधी अचानक जास्त होऊ लागला, वजन जास्त वाढू लागले,जडपणा,आळस,वाढू लागला, केस गळू लागले तर तज्ञांची मदत वेळीच घेऊन उपचार ताबडतोब सुरु करावेत. .....डॉ.सरिता वैद्य (एम.डी.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AF", "date_download": "2018-08-19T23:23:46Z", "digest": "sha1:VQDVWWZNMS264ECAEQ6PDFNKYQ6RYAYR", "length": 6155, "nlines": 66, "source_domain": "palakneeti.org", "title": "लक्ष्मीनगर बदलतंय ..... | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nआता घराजवळ नळ झालेत, ड्रेनेजची सोय झालीये, स्वच्छता गृहे बांधलीयेत, रस्ते झालेत, बहुसंख्य कुटुंबांना रेशनकार्डे, विजेचे मीटर मिळाले आहेत. १५-२० वर्षे वस्तीत रहाणार्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. खेळघराच्या १५ वर्षांच्या, टिकून राहिलेल्या कामामुळे पालकांमधे शिक्षणाविषयीची आस्था वाढलेली जाणवते. खेळघराच्या प्रयत्नातून जवळपास २५ मुलं नि २० मुली स्वतःच्या पायावर सक्षम उभ्या राहिल्यात - राहण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शिकणं, चांगली नोकरी मिळवणं, शक्य आहे असा विश्वास त्यांच्या मनात रुजतो आहे.\nतरीही नव्यानं स्थलांतरीत झालेल्या, होत असलेल्या कुटुंबांचं प्रमाण कमी नाही. अजूनही शाळांच्या वेळात रस्त्यांवर दंगा घालणारी अनेक मुले दिसतात. नाक्या-नाक्यावर टगे मंडळी उभी असतात. जुगाराचे डाव मांडून तरुण बसलेले असतात. दारू अजिबात कमी झालेली नाही. सकाळी ७ वाजता गाड्या भरभरून बांधकाम कामांवर जाणार्‍या कामगारांमध्ये अजूनही १०-१२ वर्षांची मुले-मुलीं मोठ्या संख्येने असतात. लक्ष्मीनगरला आता स्वतंत्र पोलिस चौकी मिळालीय. मारामार्‍या - खुनांच्या घटना थोड्याबहुत कमी झाल्यात. पण तरीही राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधी घोषणाबाजी करतात, लहान लहान मुलांनाही या गटांचं आकर्षण वाटतं. त्यांचं अभ्यासातलं लक्ष उडतं. पक्षाच्या पाठबळामुळे मुलांची दादागिरीची वर्तणूक आणखी जोर धरते.\nचार पावलं पुढे गेलं की कामाच्या आणखी पुढच्या दिशा स्पष्ट होतात. थोडा अधिक पुढचा रस्ता दिसतो.\nपण मंजिल दूरच... रहाते \n‹ खेळघरासमोरील आव्हाने up\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2013/06/blog-post_15.html", "date_download": "2018-08-19T22:53:36Z", "digest": "sha1:CBNTCTP5Q35IN23C5FZUUSSQDPXPPLDS", "length": 10548, "nlines": 118, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: अपंगत्वाच्या वेदना", "raw_content": "\nशनिवार, १५ जून, २०१३\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nकोणी दाखवतं तर कोणी लपवतं. पण अपंगत्वाच्या वेदना या सगळ्या आयुष्याला वेढून असतात. आपलेच ओझे ओढत आयुष्यभर सामान्यपणे वावरणे ही साधीसुधी गोष्ट नाही. अशा अनेक समस्यांना समोरे जात स्वावलंबी होण्यासाठी पायाने अस्थिव्यंग असणार्‍या माणसाने अधिकृत वाहन बनवले तर त्या वाहनाच्या पासींगसाठी त्याला भली मोठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. मुख्य परिवहन अधिकारी श्री. अमर पाटील यांच्यासारखे काही सहृदय व समजूतदार लोक सोडले तर अपंगांच्या अडचणी कोणी समजून घ्यायलाच तयार नाही.\nअपंगाला गाडी पासींग करायची वा लायसन्स काढायचे असेल तर त्याला थेट हाजीअली मुंबईचे प्रमाणपत्र आणायला सांगितले जाते. पण शासकीय जिल्हा चिकित्सालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरावे असा जीआर असूनही तो संबधितांना माहीत नाही. मुख्य आरटीओ ऑफिस, मुंबई हाजीअली, जिल्हा चिकित्सालय अशा ठिकाणी चार चार वेळा अपंगांना खेटे घालावे लागतात. असे खेटे घालत असताना - प्रमाणपत्रे मिळवत असताना पासींग नको आणि हे जीणेही नको असे अनुभव अपंगांना येत असतात.\nअशा पासींगसाठी सीव्हील सर्जनचेच नव्हे तर ग्रामीण भागातील कोणत्याही खाजगी अस्थिव्यंग सर्जनचे प्रमाणपत्रही यापुढे ग्राह्य धरावे अशा आशयाचे इमेल मी केंद्र सरकार- दिल्ली, महाराष्ट्र सरकार- मुंबई व सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पाठवले होते. त्याला यश येऊन नुकताच दिनांक 12 जून 2013 ला महाराष्ट्र शासनाने अद्यादेश काढला आहे, तो असा:\nअशा प्रकारच्या पासींग व लायसन्ससाठी सर्व ग्रामीण व तालुका शासकीय रूग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमाणपत्रेही यापुढे ग्राह्य धरले जावेत. यापुढे मुंबईच्या प्रमाणपत्राचा आग्रह धरू नये.\nमी जो इमेल सर्वत्र पाठवला होता. तो खाली देत आहे:\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ८:१५ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sourav-ganguly-gives-perfect-reply-to-graeme-smiths-criticism-of-virat-kohlis-captaincy/", "date_download": "2018-08-19T23:03:00Z", "digest": "sha1:XEYGHD5DVRHCFAAAYC7KGGNPPSISBWFG", "length": 10314, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराटवर टीका करणाऱ्या ग्रॅमी स्मिथला गांगुलीची सणसणीत चपराक -", "raw_content": "\nविराटवर टीका करणाऱ्या ग्रॅमी स्मिथला गांगुलीची सणसणीत चपराक\nविराटवर टीका करणाऱ्या ग्रॅमी स्मिथला गांगुलीची सणसणीत चपराक\nभारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आज ग्रॅमी स्मिथने विराटवर केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दोन्ही कसोटीत पराभव स्वीकारला होता, त्यामुळे स्मिथने विराटवर टीका केली होती.\nविराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन वर्षात पहिल्यांदाच कसोटी मालिका गमावली आहे. त्यामुळे विराटवर अनेकांनी टीका केली केली. परंतु आज स्मिथच्या टीकेला उत्तर देताना गांगुलीने इ इंडिया टुडेशी बोलताना विराटला पाठिंबा दिला आहे.\nयावर गांगुली म्हणाला, ” मी ग्रॅमी स्मिथशी सहमत नाही. विराटची कर्णधार म्हणून पहिलीच आशिया बाहेरची कसोटी मालिका आहे. त्याने जेवढे भारतात किंवा भारताबाहेर सामने खेळले आहेत त्यापेक्षा त्याने जेवढ्या सामन्यात कर्णधार पद भूषवले आहे त्यामानाने तो तरुण आहे. त्यानुसार आटा फक्त दोनच सामने झाले आहेत. आणि माझ्यामते स्मिथचे हे कठोर भाष्य होते. तो जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला जाईल तेव्हा नक्कीच सुधारणा करेल. तो यातून शिकेल.”\n“जर तुम्ही विराटला एक क्रिकेटपटू म्हणून पहिले तर समजेल जो जसा खेळाडू आहे त्याचे कारण तो प्रत्येकवेळी शिकत असतो. मला याचे आश्चर्य वाटते कि जेव्हाही तो मैदानात जातो तेव्हा त्याची सगळी ऊर्जा घेऊन फलंदाजी करतो. त्यामुळे मला असे वाटते की स्मिथने केलेले स्टेटमेंट खूप लवकर केले. विराटला अजून भारताबाहेर नेतृत्व करण्यासाठी अनेक गोष्टी शिकायच्या आहेत आणि तो वेळेबरोबर त्या शिकेल.\nयाबरोबरच गांगुलीला जेव्हा विचारण्यात आले की विराटला आशिया बाहेर खेळण्यासाठी कर्णधार म्हणून तपासले जाते आहे का यावर गांगुली म्हणाला, “मला आश्चर्य वाटले नाही कारण प्रत्येक आंतरराष्ट्रीय कर्णधाराला जेव्हा तो त्याच्या देशाबाहेर खेळायला जातो तेव्हा त्याला कर्णधार म्हणून तपासले जाते. पण मी काहीसा निराश आहे, ज्या प्रकारे गेली दोन तीन वर्ष क्रिकेट जसे खेळले गेले त्यासाठी. तुम्ही जेव्हा तुमच्या देशाबाहेर जात आणि एक वेगळाच संघ बनता”\nग्रामी स्मिथने विराटवर टीका करताना म्हटले होते की, “मला नक्की माहित नाही की भारतीय संघ विराटकडे एक दीर्घकाळ नेतृत्व करणारा कर्णधार म्हणून पाहत आहे की नाही या संपूर्ण वर्षभरात तो भारताच्या बाहेर क्रिकेट खेळणार आहे. त्यामुळे त्याला खडतर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. अशा काळात त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागेल. त्यामुळे तो किती काळ भारताचा कर्णधार राहील यात शंका आहे. ”\nस्मिथच्या याच वक्त्यव्यावर गांगुलीने नाराजी व्यक्त केली आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/01/share-market-tips-in-marathi.html", "date_download": "2018-08-19T23:29:07Z", "digest": "sha1:4ZTR6734I2CIVQJPHDROVIXFJ5U6WGCS", "length": 15781, "nlines": 90, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "विना गुंतवणूक शेयर मार्केटबद्दल शिका ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nविना गुंतवणूक शेयर मार्केटबद्दल शिका \nनमस्कार वाचकहो, आज आपण शेयर मार्केट बद्दल पाहणार आहोत (थांबा थांबा, शेयर मार्केटचे नाव पाहून दुसरीकडे वळू नका),\nआपण आज शेयर मार्केटमध्ये एकही पैसा गुंतवणूक न करता गुंतवणुकीचा अनुभव मिळवायचा ते पाहुयात. तत्पूर्वी इथे दिलेले दोन व्हिडियो दिलेल्या क्रमाने पहा (नव्हे पहाच ),\n१) शेयर मार्केटबद्दल तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या काय भावना आहेत\nमनीकंट्रोल.कॉम (Moneycontrol.com) हे संकेतस्थळ तुम्ही कदाचित ऐकून असाल, ह्या संकेतस्थळाने एक स्टॉक मार्केट गेम तयार केला आहे जो आपल्याला गुंतवणुकीचा अनुभव देतो.\nमनीभाई असे या गेमचे नाव आहे, हा गेम संपूर्णपणे इंटरनेटवर खेळला जातो. गेम खेळण्यासाठी नोंदणी केल्यावर आपल्याला १ करोड रुपये (गेम मधे) दिले जातात आणी त्यातून आपण आपल्याला हवे त्या शेयर्स मध्ये गुंतवणूक करू शकतो. आजपर्यंत जवळपास १,४०,००० लोकांनी नोंदणी केली आहे आणी त्यापैकी बहुतांश लोक हा गेम खेळतात. सर्व शेयर्सच्या किमती ह्या क्षणाक्षणाला अपडेट होत असतात म्हणजेच शेयर विकत घेताना त्या शेयरची खऱ्या शेयर मार्केटमध्ये जी किंमत असेल तीच किंमत गेम मध्ये त्या शेयरची असते.\nउदाहरणार्थ जर – Dish TV चा शेयर मार्केटमध्ये १०२ रुपयांना असेल तर गेम मध्ये देखील तो शेयर १०२ रुपयांना मिळेल आणी मार्केटमध्ये त्याची किंमत जशी कमी-जास्त होईल तशी ते गेम मध्ये देखील लगेच होईल.\nआणी हा गेम जरी २४ तास उपलब्ध असला तरी जेव्हा शेयर मार्केट सुरु असेल तेव्हाच तो कार्यरत असतो उदाहरणार्थ सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३० आणी शनिवार/रविवार/सुट्ट्या वगळता सगळ्या दिवशी.\n१) सर्वप्रथम Moneybhai.com या संकेतस्थळावर भेट द्या किंवा इथे टिचकी द्या.\n२) आता Register Now या पर्यायावर टिचकी द्या.\n३) दिसत असलेला फॉर्ममध्ये तुमची माहिती भरा, मोबाईल नंबर नाही दिला तरी चालेल पण ई-मेल पत्ता आवश्यक आहे. पासवर्ड कमीत कमी ८ अक्षरी असला पाहिजे आणी त्यात एक कॅपिटल शब्द, एक नंबर आणी एक चिन्ह असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ – Net_bhe8\n४) माहिती भरून झाल्यावर Continue वर टिचकी द्या. इथे Industry आणी Annual Income वगळता सर्व माहिती देणे आवश्यक आहे. माहिती भरून झाल्यावर Create Account वर टिचकी द्या.\n५) आता तुम्ही जो ई-मेल पत्ता दिला आहे त्यामध्ये प्रवेश करा आणी नवीन आलेल्या ई-मेल मध्ये दिसत असलेल्या दुव्यावर टिचकी देऊन खाते अॅक्टीव्हेट करा.\n६) आता पुन्हा Moneybhai.com या संकेतस्थळावर या, आणी तुमचे युझरनेम आणी पासवर्ड देऊन प्रवेश करा आणी एखादे निकनेम (टोपणनाव) निवडा आहे Continue वर टिचकी द्या.\n७) आता पहिल्या पोर्टफोलिओला एखादे नाव द्या (उदाहरणार्थ – Learning Portfolio) किंवा कोणतेही तुम्हाला आवडेल ते. Done टिचकी द्या.\n८) आता वर जी आडवी निळी पट्टी दिसत आहे त्यामध्ये My Investments वर माउस न्या त्याखाली उप-पर्याय दिसतील त्यातील MY SPACE या उप-पर्यायात आपल्याला आपण तयार केलेला पोर्टफोलिओ दिसेल (काही वेळा पोर्टफोलिओ लगेच दिसत नाही तेव्हा थोडा वेळ थांबा नाहीतर वेगळ्या नावाने दुसरा पोर्टफोलिओ तयार करा). जास्तीत जास्त १० पोर्टफोलिओ तयार करता येतात आणी प्रत्येक पोर्टफोलिओ मध्ये १ करोड रुपये वापरायला मिळतात.\nMY SPACE पर्यायाखाली तुमचे सर्व पोर्टफ़ोलिओज दिसतील, जास्तीत जास्त १० पोर्टफ़ोलिओ तयार करता येतात.\n९) शेयर्स विकत घेण्यासाठी Transact या पर्यायावर माउस न्या (Don't Click) आणी Stock या उप-पर्यायावर टिचकी द्या शेयर मार्केट बद्दल, उजव्या बाजूला दिसत असलेल्या LEARN & INVEST पर्यायाखाली असलेल्या उप-पर्यायांमध्ये दुवे दिसतील तिथे तज्ञांची मते, त्यांचे सल्ले, स्टॉक टिप्स इत्यादी वाचता येईल.\nशेयर विकत घेण्यासाठी खालील चित्रात दिले आहे तसे अनुकरण करा. इथे मी Dish Tv या शेयर साठी १०० शेयर्सची ऑर्डर नोंदवत आहे, तुम्ही कोणतीही ऑर्डर नोंदवू शकता. अधिक विस्तृत माहिती त्याच पानावर खाली मिळेल.\nसध्या हा गेम BETA म्हणजेच बाल्यावस्थेत आहे त्यामुळे Mutual Funds, Bonds सारखे पर्याय दिसत असले तरी ते सुरु नाहीत, हळूहळू तेही सुरु होतील अशी अपेक्षा धरुयात. त्यामुळे सध्या फक्त CASH, INTRADAY, FIXED DEPOSITS हे तीन पर्याय व्यवस्थित सुरु आहेत.\nतंत्रज्ञानाची माहिती घेतली आता शेयर मार्केटचे काय\nएक सर्वोत्तम पर्याय म्हणजे Trial & Error (करा, चुका आणी शिका) जो अर्थातच बहुतेकांना खऱ्या शेयर मार्केट मध्ये पैसे गुंतवून शक्य नसतो त्यामुळे तो पर्याय ह्या गेम मध्ये वापरता येईल. १ करोड रुपयांचा सगळा जरी तोटा झाला तरी Balance कोणत्याही क्षणी Reset करून पुन्हा १ करोड वर आणता येतो. आणी गुंतवलेली रक्कम मार्केटच्या हालचालीनुसार कमी जास्त होत असते.\nपंकज जैन हे शेयर ब्रोकर अनेक वर्षांपासून शेयर मार्केट विषयावर व्याख्याने देत आहेत / कार्यशाळा घेत आहेत. त्यांनी Youtube वर बरीच माहिती हिंदी भाषेतून विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे, १६ हजार लोक त्यांचे Youtube वर अनुयायी आहेत (मला स्वतःला त्यांच्याकडून Youtube द्वारे बरंच शिकायला मिळाले)..\nतुम्ही देखील त्यांच्या Youtube Channel ला भेट देऊ शकता त्यासाठी इथे टिचकी द्या.\nगुंतवणूक करण्यापूर्वी.. वॉरन बफेट यांचे गुंतवणुकी संदर्भातील दोन नियम\n१) आपले भांडवल गमावू नका.\n२) नियम क्रमांक १ कधीही विसरू नका.\nगुगल वर शेयर मार्केट बाबत हवी तेवढी माहिती मिळू शकते. काही अडचण उद्भवली तर इथे मांडा.. देशात उद्योगांसाठी पूरक वातावरण तयार होत आहे हे ओळखून अनेक विदेशी गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित झाले आहेत, तुम्ही देखील अशी छोटी पाऊलं उचलून गुंतवणुकीचे ज्ञान मिळवू शकता. Happy Investing..\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nविना गुंतवणूक शेयर मार्केटबद्दल शिका \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://boltipustake.blogspot.com/2013/04/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:51:22Z", "digest": "sha1:BVEGLPJOSEWMNVNJDMXNNPJKVNUKBHUF", "length": 10975, "nlines": 149, "source_domain": "boltipustake.blogspot.com", "title": "Marathi Audio books : बोलती पुस्तके: पंचतंत्र", "raw_content": "\n३. अमोल गोष्टी (साने गुरुजी)\n४. श्यामची आई (साने गुरुजी)\n५. शेतक-याचा आसूड (म. फुले)\n७: सत्याचे प्रयोग (म. गांधी)\n९. गीता (मराठी भाषांतर)\n११. श्याम (साने गुरुजी)\n१२. स्मृतिचित्रें (लक्ष्मीबाई टिळक)\n१३. छान छान गोष्टी\n१५. गीता प्रवचने (विनोबा)\n१६. प्राईड & प्रेजुडिस (मराठी)\n२०. प्रेमपंथ अहिंसेचा (विनोबा)\nअभिनव उपक्रम. आज वाचनाचे वेड लोप पावताना दिसत आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी नक्कीच वाढेल, हा माझ्यातील शिक्षकास विश्वास आहे. - माधवराव वाबळे\nहा तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. माझ्या काकांना वाचनाची अतिशय आवड आहे. पण वयोमानानुसार त्यांना आता वाचता येत नाही. तर मी तुमची हि पुस्तके देणार आहे. म्हणूनच तुमच्या या उपक्रमाविषयी तुमचे अभिनंदन. आणि आम्हाला अजून नवीन नवीन पुस्तके ऐकायला मिळतील अशी अपेक्षा. -राहुल पाटील, पुणे.\nआपला हा उपक्रम फारच छान आहे. मला मदत करायला आवडेल. संवेद दिवेकर\nमूळ संस्कृत भाषेत असलेले पंचतंत्र या इ.स. ५ व्या शतकातील पुस्तकाचे लेखक विष्णु शर्मा आहेत असे मानले जाते. याचे मित्र भेद, मित्र सम्प्रप्ति, काकोलूकीयम, लब्धप्रणाशम आणि अपरीक्षितकारम असे पाच भाग असून यात पशु-पक्षांच्या रुपाकातून माणसाला व्यवहार चातुर्य सांगितले आहे. एका दंतकथेनुसार अमर शक्ती नावाचा राजा महिलारोप्य वर राज्य करीत होता. तो उदार, न्यायप्रिय, दानी आणि प्रतापी राजा होता. त्याला बहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंतशक्ती नावाचे तीन मूर्ख, व्यवहार शून्य मुले होती. राजा आपल्या मुलांच्या या मूर्खपणाला कंटाळला होता. त्याने आपल्या मंत्रीमंडळाच्या सल्ल्याप्रमाणे दवंडी देऊन एखाद्या असामान्य, हुशार गुरूचा शोध करविला. त्या दवंडीला प्रतिसाद म्हणून विष्णु शर्मा नावाचा एक ब्राह्मण राजाच्या दरबारी आला व तिन्ही राजकुमारांना त्याच्यासारखेच हुशार, व्यवहार कुशल करून दाखविण्याचा पैजेचा विडा त्याने उचलला. विष्णु शर्मा याने राजकुमारांना सांगितलेल्या या गोष्टी म्हणजेच पंचतंत्र. पंचतंत्र हि एक नीतिकथा आहे. कथेला मनोरंजक स्वरूप प्राप्त करणे, व्यवहारात चतुर बनवणे, धुर्तांच्या धूर्ततेचा परिचय करून देणे हा पंचतंत्राचा हेतू आहे.\nसंपूर्ण पुस्तक (zip: १८१ MB)\nखूपच छान उपक्रम, मी मनापासून तुम्हाला धन्यवाद आणि पुढच्या वाटचाली साठी शुभेछ्या देतो, वेगवेगळ्या विषयांवर अशीच बोलती पुस्तके काढाल हि अपेक्षा,\nमी पण अशीच बोलती पुस्तके करण्यास उत्सुक आहे. मी आपल्या मदतीला आल्यास खूप आनंद होईल .\nअतिशय स्त्युत्य उपक्रम आहे. प्रत्येकाने ऐकावे असे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/burning-home-again-stands-others-help-107941", "date_download": "2018-08-19T22:45:35Z", "digest": "sha1:QR4RHF3DVOCAEYCQHCH4NPEJ3YAATMCP", "length": 14807, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "burning home again stands with others help आगीत भस्मसात झालेला संसार पुन्हा राहिला उभा! | eSakal", "raw_content": "\nआगीत भस्मसात झालेला संसार पुन्हा राहिला उभा\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nयेवला : वाईबोथी येथील विठ्ठल जाधव यांच्यावर नियतीने अशी वेळ आणली की क्षणार्धात आख्ख्या संसाराची राखरांगोळी झाली. संसारोपयोगी एक साहित्यच काय पण घरदार, कपडे, वस्तू,धान्य सगळे जळून खाक झाले. मात्र या संकटाच्या काळात पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी जाधव कुटुंबाला स्वखर्चातून किराण्यासह भांडी व सर्व संसारोपयोगी वस्तू देऊन मोठा आधार दिला आहे.\nयेवला : वाईबोथी येथील विठ्ठल जाधव यांच्यावर नियतीने अशी वेळ आणली की क्षणार्धात आख्ख्या संसाराची राखरांगोळी झाली. संसारोपयोगी एक साहित्यच काय पण घरदार, कपडे, वस्तू,धान्य सगळे जळून खाक झाले. मात्र या संकटाच्या काळात पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी जाधव कुटुंबाला स्वखर्चातून किराण्यासह भांडी व सर्व संसारोपयोगी वस्तू देऊन मोठा आधार दिला आहे.\nविठ्ठल जाधव यांचे घरआगीत जाळून खाक होत फक्त राहिले होते ते अंगावरचे कपडे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने मोठा यक्षप्रश्न या कुटुंबापुढे असताना गेल्या २ दिवसात प्रशासनही जाधव कुटुंबाकडे फिरकले नाहीत, कुठला पंचनामा महसूल विभागाने अद्याप केला नसून पंचायत समितीचे उपसभापती भागवत यांनी घटनास्थळाला भेय देऊन जाधव कुटुंबाचे सांत्वन करून मदत देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते.\nजाधव कुटुंबाची झालेली परिस्थिती बघून भागवत यांनी 'काल सांगितले, आज दिले' याचा प्रत्यय प्रत्यक्षात आणून दिला. भागवत आज गुरुवारी प्रत्यक्ष मदतीचे सामान घेऊनच जाधव कुटुंबकडे पोहोचले. उपसभापती भागवत यांनी आपले बंधू श्री नारायनगिरी महाराज फाउंडेशचे अध्यक्ष विष्णू भागवत यांच्या कानावर घटनेची माहिती दिली. उद्योजक विष्णू भागवत यांनीही तात्काळ मदत देण्याचे सांगितल्यानंतर आज भागवत यांनी स्वखर्चाने जाधव कुटुंबासाठी प्राथमिक संसारउपयोगी वस्तु-धान्य किराणा यात एक क्विंटल बाजरी, एक क्विंटल गहू, १५ किलो तांदूळ, १० किलो तूरडाळ, ५ लिटर गोड्तेल, २ किलो हरभरा डाळ, २ किलो शेंगदाणे, 2 किलो साखर, १ किलो बेसनपीठ, १ किलो गुळ, १ किलो शाबूदाना, चहा पावडर, मसला, हळद, मिरची, जिरे, साबण, निरमा पावडर, खोबरेल तेल, मिठपुड्या, तसेच भांडे हंडा, कळशी, ३ पातीले, कढ़ाई, तवा, ५ ताट, ४ तांबे, वाट्या, प्लेट, ग्लास, डबे, बादली, जग, तेल किटली, खलबत्ता, पोळीपाट, लाटणे, विळी, उचटनी, झारा, भातोडी, सांडशी, मोठा चमचा, ५ लिटरचा कुक्कर, चाळणी, ६ कपबश, चाळण, चमचे, देव तांब्या , ताट याप्रमाणे वस्तु देवून जाधव कुटुंबास धीर दिला.यावेळी विलास भागवत ,मीननाथ जाधव,समाधान चव्हाण, ज्ञानेश्वर भागवत, सचिन भागवत, अरुण भागवत व ग्रामस्थ उपस्थित होते.\n\"सामाजिक बांधीलकीतून गोरगरीब व पीडितांना मदत देण्यासाठी आम्ही नेहमीच आनंदी आहोत.तालुक्यात कुठल्याही गरीब,तळागाळातील सर्वसामान्यवर आपत्ती आल्यानंतर भागवत कटुंब व श्री नारायनगिरी महाराज फाउंडेशनच्या वतीने मदत देत आलो असून आज जाधव कुटुंबाला ही मदत देताना मोठे समाधान झाले, असे पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी सांगितले.\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल नागपूर : अग्निशमन यंत्रणा नसलेल्या बहुमजली इमारतींचे पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याच्या मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार...\nकोरेगाव रस्त्यावर विक्रेत्यांचा ‘विसावा’\nसातारा - सातारा शहर व परिसराला लागलेली अतिक्रमणाची वाळवी दिवसेंदिवस पोखरू लागली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते अतिक्रमणग्रस्त झाले असून, आता तेच लोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/scrab-scooter-sprayer-machine-motivation-111008", "date_download": "2018-08-19T22:45:48Z", "digest": "sha1:O7AFXFOJZRHK6OJOQ5OXP2VJ7D3JBB7U", "length": 12173, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "scrab scooter Sprayer machine motivation भंगार स्कूटरच्या मदतीने फवारणी यंत्र | eSakal", "raw_content": "\nभंगार स्कूटरच्या मदतीने फवारणी यंत्र\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nकऱ्हाड - घरात बंद पडलेली किंवा भंगारातील स्कूटर असेल तर आता त्यावर फवारणी यंत्र बसवता येईल. हा शोध येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लावला आहे. त्यातून अवघ्या\n१५ हजारांच्या स्कूटवरून सात लाख रुपये किंमतीच्या ट्रॅक्‍टर फवारणीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होणार आहे.\nकऱ्हाड - घरात बंद पडलेली किंवा भंगारातील स्कूटर असेल तर आता त्यावर फवारणी यंत्र बसवता येईल. हा शोध येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लावला आहे. त्यातून अवघ्या\n१५ हजारांच्या स्कूटवरून सात लाख रुपये किंमतीच्या ट्रॅक्‍टर फवारणीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होणार आहे.\nयांत्रिक विभागातील आशिष हतकर, सचिन कोल्हे, शामली लाले, अक्षय मुटकुळे, जुबेर मुल्ला यांनी त्याचा शोध लावला आहे. वाढत्या महागाईत शेतकऱ्यांना करावा लागणारा सामना व त्याची अवस्था लक्षात घेतल्यास स्कूटरवरील फवारणी यंत्र सुलभ आहे. त्यासाठी स्कूटरच्या इंजिनचा पॉवर वापर केला आहे. त्यात पिस्टन स्प्रेअरच्या मदतीने फवारणी केली जाते. गाडीवरच टाकीची रचना केली आहे. त्यातून ३५ गुंठे फवारणी होते.\nत्यासाठी एक लिटर पेट्रोल लागते व ते काम फक्त एकाच माणसाच्या मदतीने होते. द्राक्ष, आंबा, फळे व अन्य पिकांनाही ते फवारणी यंत्र उपयोगी पडणार आहे. अन्य महागाईच्या फवारणी पद्धतीला हा स्वस्तातील मार्ग अत्यंत चांगला ठरणार आहे. आता ट्रॅक्‍टरचा खर्च शेतकऱ्यांना न परवडण्यासारखा आहे. त्यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.\nप्रकल्पाला प्रा. एन. व्ही. साळी यांनी मार्गदर्शन केले. या फवारणी यंत्राची यशस्वी चाचणीही करण्यात आली आहे. यांत्रिक विभागप्रमुख डॉ. सुहास मोहिते, प्लेसमेंट ऑफिसर डॉ. अनिल आचार्य यांनीही प्रकल्पाचे कौतुक केले आहे.\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nबारामती - केंद्र सरकारची नोटाबंदी, जीएसटीसह सर्वोच्च न्यायालयाने दारू दुकानांबाबत केलेल्या नियमांचा फटका एका वर्षानंतर यंदा द्राक्ष उत्पादकांना...\nकेईएमचे मेडिसीन युनिट धोक्‍याच्या गर्तेत\nमुंबई : 90 वर्षांहून जुन्या असलेल्या पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील मेडिसीन युनिटच्या बाथरूममध्ये रसायनांचा साठा ठेवल्याने या विभागात...\nमाजी विदयार्थ्यांनी केली शाळा डिजिटल\nपाली : जिल्हा परिषद शाळेत शिकलेले अनेक विदयार्थी अाज विविध क्षेत्रात अापला ठसा उमटवित आहेत. मोठ्या हुद्यांवर असुनही अापण गावातील ज्या शासकिय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/loss-storm-rain-110095", "date_download": "2018-08-19T22:46:00Z", "digest": "sha1:5KKJLZZSNK3C45NRCQW2ABEO3JKAXIJU", "length": 11749, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "loss by storm rain मराठवाड्याला वादळी पावसाने झोडपले | eSakal", "raw_content": "\nमराठवाड्याला वादळी पावसाने झोडपले\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nपाच जिल्ह्यांत तडाखा; 6 जखमी, 200 कोंबड्या दगावल्या\nनांदेड, औरंगाबाद - वादळी वाऱ्यासह झालेला जोरदार पाऊस आणि गारपिटीचा रविवारी (ता. 15) मराठवाड्याला तडाखा बसला. या वादळी पावसामुळे नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले. माहूर आणि तुळजापूर येथे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले.\nपाच जिल्ह्यांत तडाखा; 6 जखमी, 200 कोंबड्या दगावल्या\nनांदेड, औरंगाबाद - वादळी वाऱ्यासह झालेला जोरदार पाऊस आणि गारपिटीचा रविवारी (ता. 15) मराठवाड्याला तडाखा बसला. या वादळी पावसामुळे नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले. माहूर आणि तुळजापूर येथे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले.\nनांदेड शहराला सायंकाळी अर्धा तास पावसाने झोडपले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली. हिंगोली, कळमनुरी तालुक्‍यात गारांचा तर, वसमत, सेनगाव तालुक्‍यातही जोरदार पाऊस झाला. तुळजापूर (जि. उस्मानाबाद) तालुक्‍यातील अपसिंगा येथील वादळी वाऱ्यामुळे घरांचे प्रचंड नुकसान झाले. अपसिंगासह बोरी, कात्री, कामठा, मोर्डा या गावांना वादळाचा फटका बसला. काही ठिकाणी घरांवर झाडे पडली, काही ठिकाणी विजेचे खांब पडले. या वादळात अपसिंगा येथील महादेव बाबूराव गाडेकर (वय 45), प्रवीण भारत सोनवणे (वय 30), ताई भाऊराव सोनवणे (वय 55), भारत सिद्राम राऊत (वय 65), जयराम शिवराम कोपे (वय 15), विलास शंकर रोघे (वय 35) सहा जण जखमी झाले.\nलातूरमधील सारोळा (ता. औसा) येथे अवकाळी पावसामुळे रियाज शेख यांच्या दोनशे कोंबड्या दगावल्या. त्यांच्या अर्धा एकर आंबा बागेचेही प्रचंड नुकसान झाले. उस्मानाबादमधील उमरगा तालुक्‍यात पाच बैल दगावले.\nचीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव\nनाशिक - चीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nशासकीय आरोग्य सेवा आजारी\nसोलापूर - सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये मागील काही महिन्यांपासून डॉक्‍टरांसह परिचारिका, कक्षसेवक, सफाईदार, लॅब टेक्...\nवडगाव मावळ - मावळात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पवना, वडिवळे व आंद्रा ही महत्त्वाची धरणे शंभर टक्के भरली असून, सर्व...\nकेरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईत 40 टन खाद्यपदार्थ जमा\nमुंबई- एकटा माणूस काहीही शकत नाही, असा विचार करून आपण बहुतेक वेळा गप्प बसतो. मात्र सांताक्रूझच्या रिंकू राठोड यांनी केरळच्या आपदग्रस्तांसाठी मदत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/kolhapur/news/", "date_download": "2018-08-19T23:45:08Z", "digest": "sha1:L7BEJY4HA5OQFURDA6G3H7U4E4L3MASN", "length": 30280, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "kolhapur News| Latest kolhapur News in Marathi | kolhapur Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nकोल्हापूर : सहा महिने पक्षासाठी काम करा सत्ता आपलीच : मुश्रीफ\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकेंद्र सरकारच्या हालचाली पाहता लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्र होण्याचे संकेत आहेत. कार्यकर्त्यांनी सहा महिने जीवाचे रान करून पक्षाचे काम करावे, त्यानंतर सत्ता आपलीच येईल. असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. ... Read More\nHassan Mianlal MushrifNCPkolhapurहसन मियांलाल मुश्रीफराष्ट्रवादी काँग्रेसकोल्हापूर\nAtal Bihari Vajpayee : कोल्हापूरात वकिलांनी काम बंद ठेवून वाजपेयी यांना वाहिली आदरांजली\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदेशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याबद्दल जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने शनिवारी शोकसभा आयोजित केली होती. ... Read More\nAtal Bihari VajpayeeCourtkolhapurअटलबिहारी वाजपेयीन्यायालयकोल्हापूर\nकाँग्रेसची ३१ आॅगस्टपासून ‘परिवर्तन’ यात्रा, कोल्हापुरातून रणशिंग\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकेंद्र व राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस पुन्हा राज्यभर रान उठविणार आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने येत्या ३१ आॅगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात ‘परिवर्तन यात्रा’ सुरू होत आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे. ... Read More\nकोल्हापूर : थरारक पाठलाग करून तिघा चोरट्यांना अटक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमाळी कॉलनी, टाकाळा येथे शनिवारी पहाटे चारच्या सुमारास थरारक दुचाकीचा पाठलाग करून तिघा सराईत चोरट्यांना राजारामपुरी पोलिसांनी शिताफीने पकडले. ... Read More\nएशियाडमध्ये वीरधवल, राहीकडून कोल्हापूरकरांना पदकाच्या आशा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजाकार्ता (इंडोनेशिया) येथे सुरू असलेल्या आशियार्ई स्पर्धेत आॅलिम्पिकवीर गोल्डन बॉय जलतरणपटू वीरधवल खाडे, सुवर्णकन्या नेमबाज राही सरनोबत या दोघांकडून पदक जिंकण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. सांघिक स्पर्धेसाठी यंदाही या दोघांची निवड झाली ... Read More\nAsian Games 2018Sportskolhapurआशियाई स्पर्धाक्रीडाकोल्हापूर\nकोल्हापूर : खड्ड्यामुळे महिलेचा बळी, महावीर कॉलेजसमोरील घटना\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोल्हापूर-कसबा बावडा रस्त्यावर महावीर कॉलेजसमोर खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातातील जखमी महिलेचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रुक्साना मन्सूर देसाई (वय ४०, शनिवार पेठ) असे तिचे नाव आहे. ... Read More\nकोल्हापूर : जिल्हा बॅँक-न्यूट्रियंट्स’ वाद लवादाकडे, ‘दौलत’चे प्रशासन थर्ड पार्टी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nहलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याबाबतचा जिल्हा बॅँक व न्यूट्रियंट्स कंपनी यांच्यातील वाद आता लवादाकडे गेला आहे. शुक्रवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊन ही याचिका मध्यस्थाकडे देण्याबाबतचा निर्णय झाला. मंगळवारी (दि. २१) विधि व न्याय प्राधि ... Read More\nSugar factorykolhapurBanking Sectorसाखर कारखानेकोल्हापूरबँकिंग क्षेत्र\nकोल्हापूर : शाहू समाधिस्थळ मेघडंबरीचे काम पूर्ण, जोडणीची चाचणी पूर्ण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसिद्धार्थनगरजवळील नर्सरी बागेत उभारण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळावरील मेघडंबरीचे काम पूर्ण झाले असून, तिच्या जोडणीची चाचणीही घेण्यात आली. मेघडंबरीचे काम अत्यंत किचकट तसेच कलाकसुरीचे असल्याने ते पूर्ण करण्यास थोडा वि ... Read More\nShahu Maharaj Chhatrapatikolhapurशाहू महाराज छत्रपतीकोल्हापूर\nAtal Bihari Vajpayee : मराठा आंदोलकांची वाजपेयींना आदरांजली : बेमुदत ठिय्या आंदोलन २४ व्या दिवशीही सुरू\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे दसरा चौक येथील बेमुदत आंदोलन २४ व्या दिवशीही सुरू राहिले. आंदोलनस्थळी स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमापूजन करून मराठा आंदोलकांनी आदरांजली वाहिली. ... Read More\nAtal Bihari VajpayeekolhapurMaratha Kranti Morchaअटलबिहारी वाजपेयीकोल्हापूरमराठा क्रांती मोर्चा\nकोल्हापूर : बाबूजींच्या स्वरांनी गहिवरले रसिक, ‘जुळल्या सगळ्या त्या आठवणीं’ना प्रतिसाद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n‘जयस्तुते श्री महन्मगले’, ‘अब मैं नाचूॅँ भवती गोपाल’, ‘थकले रे नंदलाला’, ‘डोळ्यांतील आसू पुसतील ओठांवरचे गाणे’ यासारखी अवीट गोडीची गीते सुधीर फडके सादर करीत होते आणि त्यांचा हा चित्रित झालेला कार्यक्रम पाहताना रसिकही गहिवरले होते. ... Read More\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://davashree.blogspot.com/2011/01/blog-post.html", "date_download": "2018-08-19T23:42:13Z", "digest": "sha1:RJQLWQ7JQJTQC2F7ZUPAE3T27E5OUE7R", "length": 6916, "nlines": 97, "source_domain": "davashree.blogspot.com", "title": "मन तरंग....: आज परत एकदा......", "raw_content": "\nएक छोटासा प्रयास मनाची चाहूल धेण्याचा....\nतुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील \nतूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले..\nपण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले...\nअधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली...\nतसा कही फार काळ लोटला नाहीये...पण एक सवय, अजुन काय\nनेहेमी उगवत्या सुर्याचा प्रकाश लक्खा डोळ्यानी बघायचे...\nअन रात्रीच्या चांदण्या बरोबर निजायाचे...\nरस्त्याने चालताना तू मनात आणि मी बरोबर असायचे...\nप्रश्न कधी आकाशाला तर कधी तूला विचारायचे...\nटेकडी वरती काढलेली संध्याकाल कधी परतायची\nएकांतात वारा आणि सोबतीला तू...परत कधी ययचास..\nगच्ची वरती चंदान्यानी भरलेली रात अन पहटिचा अभ्यास...\nतसा कही फार काळ लोटला नाहीये...पण एक सवय, अजुन काय\nआठवतो मज काळ जुना,\n(अन्)मी मोहरतो पुन्हा पुन्हा\nमज खुणावते हो पुन्हा पुन्हा\nआठवतो मज काळ जुना,\n(अन्)मी मोहरतो पुन्हा पुन्हा\nमज खुणावते हो पुन्हा पुन्हा\nनव्याने शोधले तुला , पण तू तर अजनच गहिरा झालेला, नजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास नव्याने शोधले तुला नदीच्या काठी,...\nतूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले.. पण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले... अधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली... तसा कही फार काळ ल...\nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ... काहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी... निळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ... कधी निर...\nतुझा बरोबर उडायला, तुझ्या बरोबर पाळायला, तुझ्या बरोबर तरंगायला, मला तुझे पण हवे आहे, फुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\n(Photo credit: Wikipedia ) पान गळती झालेल्या झाडा प्रमणे.......... सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी... पान गळती झालेल्या ...\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी सरी वर सारी अन तू विशाल आभाळी ..... पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी थेंबे थें...\nशाळेत शिकलेले धड़े आयुष्यात कधी कुठे संदर्भात येतील सांगताच येत नहीं ...... कधीही न समजलेली भावना ....आता राहून राहून मनातून जात नहीं .....\nवाऱ्याची झुळूक यावी तसा तू नव्याने आलास... हवेचा गारवा तुझ्या नजरेत मिळाला.. नेहमीच तुझी सावली बनावे तसे आज परत सुगंध झाले... तुझ्या झोतात ...\n(Photo credit: Metrix X ) भिरभिरती नजर कही तरी शोधते आहे...... कळत च नहीं नक्की काय ते अत्ता नज़ारे आड़ झालेला तू ....\nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट... मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात, एथे ही मातीच ती पण कोरडे श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/photos/3113-shirdi-sai-baba-deeputsov", "date_download": "2018-08-19T23:08:59Z", "digest": "sha1:NFSDOVQL2ZSALHNOSJYIKIUGQIBF6X65", "length": 4137, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "लखलखत्या दिव्यांनी उजळली साईबाबांची शिर्डी - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nलखलखत्या दिव्यांनी उजळली साईबाबांची शिर्डी\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nजगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती सोदीमेजो\nप्रियंकाच्या झग्याची सोशल मिडीयावर खिल्ली\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/nitish-kumar-lalu-yadav-bjp-politics-marathi-news-sakal-news-57678", "date_download": "2018-08-19T22:56:17Z", "digest": "sha1:6YBLKRRRVXOF5CO45RLJ4WVDH2ZSZZLI", "length": 14790, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nitish Kumar lalu yadav bjp politics marathi news sakal news नितीशकुमार - लालूप्रसादांमध्ये लवकरच काडीमोडाची चिन्हे | eSakal", "raw_content": "\nनितीशकुमार - लालूप्रसादांमध्ये लवकरच काडीमोडाची चिन्हे\nगुरुवार, 6 जुलै 2017\nनवी दिल्ली - बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या भ्रष्टाचाराने मुख्यमंत्री नितीशकुमार पुरते वैतागले असून, आगामी तीन- चार महिन्यांत ते राजदशी युतीबाबत टोकाचा निर्णय घेऊ शकतात, असे भाकीत भाजपने वर्तविले आहे. नोटाबंदीपासून राष्ट्रपतिपदापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाजपच्या बाजूने आलेले नितीशकुमार लालूंशी आघाडी तोडल्यावर पुन्हा भाजपशी घरोबा करू शकतात, या आशेने भाजपच्या हालचाली सुरू आहेत.\nनवी दिल्ली - बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या भ्रष्टाचाराने मुख्यमंत्री नितीशकुमार पुरते वैतागले असून, आगामी तीन- चार महिन्यांत ते राजदशी युतीबाबत टोकाचा निर्णय घेऊ शकतात, असे भाकीत भाजपने वर्तविले आहे. नोटाबंदीपासून राष्ट्रपतिपदापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाजपच्या बाजूने आलेले नितीशकुमार लालूंशी आघाडी तोडल्यावर पुन्हा भाजपशी घरोबा करू शकतात, या आशेने भाजपच्या हालचाली सुरू आहेत.\n\"लालूप्रसाद हे बिहारचे रॉबर्ट वद्रा' आहेत, असा हल्ला भाजप नेते व बिहारमधील विरोधी पक्षनेते सुशील मोदी यांनी चढविला. त्यांच्या मते जेडीयूतील 99 टक्के कार्यकर्ते नितीशकुमार यांनी पुन्हा भाजपबरोबर जावे या मताचे आहेत. भाजपबरोबर युती तोडण्याआधी नितीशकुमार यांनी आतासारखेच आघाडीच्या विरोधात जाऊन निर्णय घेऊन इशारा दिला होता असे सांगून ते म्हणाले, की पक्षातून येणाऱ्या जबरदस्त दबावामुळे नितीशकुमार यांची जी चलबिचल सुरू आहे, तिचे प्रतिबिंब रामनाथ कोविंद यांना त्यांनी पाठिंबा दिला त्यात पडले. \"भूमाफिया' ही लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांची ओळखच बनली आहे. गेल्या 12 वर्षांत लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांच्या बेनामी संपत्तीने 125 कोटींहून जास्तीची उडी घेतली आहे. याशिवाय हजारो एकर जमिनीही त्यांनी बळकावल्या आहेत. \"लारा डिस्ट्रिब्यूटर्स'च्या (लालू- राबडी) माध्यमातून शेकडो बोगस कंपन्या या कुटुंबाने स्थापन केल्या आहेत. रेल्वेत व बिहार सरकारमध्ये नोकऱ्या किंवा कंत्राटे देण्याच्या मोबदल्यात लालूप्रसाद यांनी हजारो एकर जमिनी \"भेट' दिल्याचे दाखवून लिहून घेतल्या. रेल्वेत चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेल्यांकडे हजारो एकर जमिनी भेट म्हणून देण्याइतका पैसा कोठून आला, असा प्रश्‍न सुशील मोदी यांनी केला.\nलालूप्रसाद यांच्या या जमीन गैरव्यवहारात त्यांची पुढची पिढी राजकारणातूनच नेस्तनाबूत होईल या भीतीने बिहारमधील राजदचे दोन मंत्री केंद्रातील दोन बिहारी मंत्र्यांना नुकतेच गुप्तपणे भेटले होते. त्यांनी, लालूंची मुले ही त्यांचे भवितव्य आहेत, त्यांच्यावर केद्रीय संस्थांच्या कारवाईचा बडगा उगारू नका, ही कारवाई थांबवा, असे आर्जव केले, असा दावा करून सुशील मोदी म्हणाले, की प्राप्तिकर विभागाने लालूप्रसाद यांच्या बेनामी संपत्तीबाबत सुरू केलेली कारवाई यापुढे वेगाने होण्याची चिन्हे आहेत.\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/nanded-news-gst-and-reduce-cost-fertilizers-59157", "date_download": "2018-08-19T22:56:30Z", "digest": "sha1:MO36LQRHSA4PYDBQCTGM57Z7EUITFYX5", "length": 14684, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "nanded news gst and Reduce the cost of fertilizers 'जीएसटी’मुळे रासायनिक खताच्या किंमती झाल्या कमी | eSakal", "raw_content": "\n'जीएसटी’मुळे रासायनिक खताच्या किंमती झाल्या कमी\nबुधवार, 12 जुलै 2017\nशंकांचे निरसन करण्यासाठी केंद्र शासनाचे दुरध्वनी मदत केंद्र\nनांदेड: गुडस अॅन्ड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) लागू होण्यापुर्वी खतावर एक टक्के उत्पादन शुल्क व पाच टक्के आधारीत कर लागू होता. एक जुलै पासून अनुदानीत रासायनिक खतावर सरसकट पाच टक्के जीएसटी लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे अनुदानीत रासायनकि खताच्या किंमती एक जुलैपासून कमी झालेल्या आहेत.\nशंकांचे निरसन करण्यासाठी केंद्र शासनाचे दुरध्वनी मदत केंद्र\nनांदेड: गुडस अॅन्ड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) लागू होण्यापुर्वी खतावर एक टक्के उत्पादन शुल्क व पाच टक्के आधारीत कर लागू होता. एक जुलै पासून अनुदानीत रासायनिक खतावर सरसकट पाच टक्के जीएसटी लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे अनुदानीत रासायनकि खताच्या किंमती एक जुलैपासून कमी झालेल्या आहेत.\nयाबाबत खत विक्रेत्यांना तसेच खत कंपनी प्रतिनिधी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. सुधारित दर साठा भाव फलकावर प्रसिद्ध करणे याबाबतही कळविण्यात आले आहे, असी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पंडित मोरे यांनी सांगितले.\nकिरकोळ, घाऊक खत विक्रेत्यांनी कमी झालेल्या दराबाबात ग्रेडनिहाय दर, दरफलकावर प्रदर्शित करणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांना नवीन दराने खताची खरेदी करावी. खरेदी पावतीवर शेतकरी व विक्रेता या दोघांच्या स्वाक्षरी घेण्यात याव्यात शेतकऱ्यांनी खताच्या दरा बाबतीत असलेल्या तक्रारीसाठी प्रत्यक्ष, दुरध्वनी, ईमेल, एसएमएस व्दारे कृषि विभागाचा टाेल फ्री क्रमांकावर किंवा भरारी पथकाचे फ्लेक्स वरील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.\nसर्व खत विक्रेत्यांना ‘जीएसटी’साठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व खत विक्रेत्यांनी ‘जीएसटी’साठी नोंदणी करावी. खतावरील जीएसटी बाबतच्या शंकांचे निरसन करण्यासाठी केंद्र शासनाने मदत दुरध्वनी क्रमांक दिलेला आहे. त्यांचा ०११-२६१०६८१७ असा आहे. त्याचा वापर करुन खतावरील जीएसटी बाबत शंका असल्यास प्रश्‍न विचारुन शंकानिरसन करण्यात यावे. सदरचा मदत क्रमांक केंद्र शासनाने fert.nic.in. या संकेत स्थळावर प्रसिध्द केलेला आहे. या व्यतिरिक्त केंद्र शासनाने सर्व साधारण जीएसटीबाबत येणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी केंद्र शासनाने दुरध्वनी क्रमांक मदत केंद्रे म्हणून जाहीर केलेले आहेत.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nकोहलीच्या आक्रमकतेला आवरणार कोण\nक्षणभर थांबलो असतो, तर अनर्थ अटळ होता... - सलीम शेख\nनाट्यमय घडामोडींनंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी शास्त्री​\nरुकय्याच्या तोंडातून निघालं चांगदेवाचं लॉकेट​\nहिज्बुल मुजाहिदीनच्या 3 दहशतवाद्यांचा बडगाममध्ये खात्मा​\nधुळे तालुक्यातील 'आठ' गावातून फक्त 'दहा' हरकती​\nपर्यटकांना खुणावतोय आंदर मावळातील निसर्ग​\nअकेले हैं, तो क्‍या गम हैं...\n'इसिस'चा प्रमुख अबू बक्र अल बगदादी ठार​\nदहशतवाद्यांना संपवा, मग परदेशांत फिरा: प्रवीण तोगडिया​\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-e-library-67451", "date_download": "2018-08-19T22:55:30Z", "digest": "sha1:PDVJQVUSG7VPDNU7DR4ST27NS5CGVZBY", "length": 13673, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news E-Library सरकारचे पुढचे पाऊल \"ई-ग्रंथालय' | eSakal", "raw_content": "\nसरकारचे पुढचे पाऊल \"ई-ग्रंथालय'\nसोमवार, 21 ऑगस्ट 2017\nपुणे - \"\"राज्य सरकार ई-ग्रंथालयाच्या दिशेने पाऊल टाकत आहे. त्यामुळे प्रकाशकांनी आत्तापासूनच ई-बुककडे मोठ्या प्रमाणात वळायला हवे,'' असे मत राज्य सरकारच्या ग्रंथालय संचालनालयाचे संचालक किरण धांडोरे यांनी रविवारी व्यक्त केले.\nपुणे - \"\"राज्य सरकार ई-ग्रंथालयाच्या दिशेने पाऊल टाकत आहे. त्यामुळे प्रकाशकांनी आत्तापासूनच ई-बुककडे मोठ्या प्रमाणात वळायला हवे,'' असे मत राज्य सरकारच्या ग्रंथालय संचालनालयाचे संचालक किरण धांडोरे यांनी रविवारी व्यक्त केले.\nअखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ आणि केंद्रीय संदर्भ ग्रंथालय (कोलकता) यांच्या वतीने आयोजित प्रकाशक मेळाव्यात धांडोरे बोलत होते. या वेळी अमरावती येथील पॉप्युलर बुक सेंटरचे प्रमुख, विक्रेते नंदकिशोर बजाज यांचा जीवन गौरव पुरस्काराने, तर चित्रकार-लेखक ल. म. कडू यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, ग्रंथालयाच्या मराठी विभागाच्या सहसंपादक वैष्णवी कुलकर्णी, संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे उपस्थित होते.\nधांडोरे म्हणाले, \"\"मुंबईत गेल्या 10 वर्षांत पुस्तकाचे एकही नवीन दुकान सुरू झाले नाही, अशी माहिती एका सर्वेक्षणानुसार पुढे आली आहे. ही चिंतेची बाब आहे. आपण एकत्रित काही प्रयत्न केले नाहीत, तर हे चित्र सगळीकडेच दिसायला लागेल. वाचन संस्कृती, ग्रंथप्रसार, ग्रंथालय याबाबत सातत्याने बोलले जात आहे. खंत व्यक्त केली जात आहे; पण ज्या गतीने वाचनसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी किंवा ग्रंथप्रसार वाढविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत त्या गतीने ते होताना दिसत नाहीत.''\nप्रकाशक-वितरकांत हवा संवादाचा पूल\nबजाज म्हणाले, \"\"राज्याच्या सर्व भागात वितरक हवेत; पण सध्या ते नाहीत. त्यामुळे ग्रंथप्रसारात मोठे अडथळे येत आहेत. ते सोडवणे एकट्याचे काम नाही. त्यामुळे प्रकाशक संघटनेने यात लक्ष घालायला हवे; पण बऱ्याचदा प्रकाशक आणि वितरक यांच्यातच संवाद होत नाही. त्यामुळे आधी एकमेकांत संवादाचा पूल बांधला जायला हवा. आपण एकमेकांचे स्पर्धक नसून एकमेकांस पूरक कसे होऊ, हे पाहायला हवे. आर्थिक लाभाचे हे क्षेत्र नाही. वाचनसंस्कृती वाढवणे हे आपले मुख्य ध्येय आहे.''\nपराग लोणकर यांनी सूत्रसंचालन केले. शशिकला उपाध्ये यांनी आभार मानले.\nकेवळ पुण्यातीलच प्रकाशकांना सरकारच्या योजना मिळायला हव्यात असे नाही. राज्याच्या सर्व भागातील, विशेषत: ग्रामीण भागातील प्रकाशक, वितरकापर्यंत आम्ही सरकारच्या योजना पोचवत आहोत. त्यांना योजनांमध्ये सहभागी करून घेत आहोत.\n- किरण धांडोरे, संचालक, ग्रंथालय संचालनालय\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nनव्या पुलाचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण\nपिंपरी - पुण्याहून पिंपरी-चिंचवडकडे जाण्यासाठी बोपोडीजवळील हॅरिस पुलानजीक उभारण्यात येणाऱ्या नव्या पुलाचे काम पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणार...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai?start=162", "date_download": "2018-08-19T23:08:13Z", "digest": "sha1:72M3KGN7HAEKGHRQW6UQ3BK7227S2TA2", "length": 5586, "nlines": 156, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबईकरांनो आज रेल्वेचा प्रवास टाळा\n....यांच्या कडव्या लढाईने चक्क कर्करोगानेही हात टेकले\nजनतेचा रक्षणकर्ताच खचला अन्..\nभुजबळ-ठाकरे भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण\nउच्च न्यायालयाच्या न्यामुर्तींनी रचला इतिहास\nIPS अधिकारी हिमांशू रॉय यांची आर्श्चयजनक एक्झिट\nभाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी वनगांऐवजी विष्णू सावरांना केलं स्वर्गवासी\n...अन् त्याने आईचीचं हत्या केली\nरेल्वेच्या खाद्यपदार्थांवर आता 18 टक्के जीएसटी लागणार\nपालघरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत\nज्येष्ठ संगीतकार अरुण दाते याचं निधन\nशीळसम्राट निखील राणेची धूम\nकुवेतमध्ये भारताचा अपमान, अदनान सामीने ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केला संताप\nप्रत्येक शेतकऱ्याला वेळेत कर्ज मिळण्यासाठी प्रयत्नशील - मुख्यमंञी\nशेतकऱ्यांची आक्रमक भूमिका,१ जूनपासून जाणार संपावर...\nयावर्षी अबांनींच्या घरी वाजणार ‘सनई चौघडे'\nउंदराने चावा घेतलेल्या त्या तरुणाचा अखेर मृत्यू\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/pandharpur-maharashtra-news-vittal-rukmini-temple-committee-income-increase-59202", "date_download": "2018-08-19T23:01:16Z", "digest": "sha1:2MRGSJRKZRJLJINYSO6CAQZNITLWR6DK", "length": 11326, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "pandharpur maharashtra news vittal rukmini temple committee income increase श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नात 40 लाखांची वाढ | eSakal", "raw_content": "\nश्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नात 40 लाखांची वाढ\nगुरुवार, 13 जुलै 2017\nपावतीद्वारे एक कोटी 40 लाखांची देणगी\nपावतीद्वारे एक कोटी 40 लाखांची देणगी\nपंढरपूर - आषाढी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नात यंदा 39 लाख 55 हजार 508 रुपयांची वाढ झाली आहे. प्रामुख्याने देणगी पावत्यांच्या माध्यमातून उत्पन्नवाढ झाली आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली आणि व्यवस्थापक विलास महाजन यांनी दिली.\nआषाढी यात्रेच्या 24 जून ते 9 जुलै या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने देणगी गोळा करण्यासाठी आणि देणगीदारांना रीतसर पावती देण्यास जादा स्वयंसेवकांची व्यवस्था केली होती. त्यामुळे यंदा वाढ होऊन दोन कोटी 68 लाख 96 हजार 514 रुपयांचे उत्पन्न मिळाले.\nविविध प्रमुख माध्यमातून यंदा मिळालेले उत्पन्न (रुपयांत)\nश्री विठ्ठलाच्या चरणी जमा झालेली रक्कम - 42,51,589\nश्री रुक्‍मिणी मातेच्या चरणी जमा झालेली रक्कम - 7,65,883\nपावतीद्वारे जमा झालेली देणगी - 1,39,53,102\nबुंदी लाडू प्रसाद विक्री - 33,5,120\nराजगिरा लाडू विक्री - 6,50,300\nफोटो विक्री - 91,200\nमहानैवेद्य मुदतठेव जमा - 75,000\nसाडी विक्री - 68,650\nया शिवाय भक्त निवास, अन्नछत्र कायम ठेव, गो-शाळा देणगी, हुंडी पेटी, ऑनलाइन देणगी, विठ्ठल विधी उपचार या माध्यमातून समितीला मिळणाऱ्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.\nभाव नसल्याने फुले, भाजीपाला मातीमोल\nनारायणगाव - नाशिक, लासलगाव, संगमनेर, पिंपळगाव बसवंत भागातील टोमॅटोचा तोडणी हंगाम सुरू झाल्याने टोमॅटोच्या बाजारभावात मोठी घट झाली आहे. नारायणगाव...\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\nमराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार...\nकर्जवाटपाबाबत 'राम' मंत्राचा अवलंब\nसोलापूर : नीरव मोदी, विजय मल्ल्या, डिसके प्रकरणानंतर आता बॅंक ऑफ महाराष्ट्रने कर्जवाटपाच्या नव्या \"राम' मंत्राचा अवलंब करायला सुरुवात केली आहे. बड्या...\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nअमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)\nअमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/marriages-fixed-facebook-are-bound-fail-says-gujarat-high-court/", "date_download": "2018-08-19T23:47:39Z", "digest": "sha1:GPDVDHN5GSIVVPLQQJQ4G6LVTCQ3F7Y3", "length": 27734, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Marriages Fixed On Facebook Are Bound To Fail Says Gujarat High Court | फेसबुकवरील ऑनलाइन प्रेमातून ठरलेले लग्न मोडणारच - हायकोर्ट | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nफेसबुकवरील ऑनलाइन प्रेमातून ठरलेले लग्न मोडणारच - हायकोर्ट\nफेसबुकद्वारे ठरलेले लग्न मोडणारच, असे मत गुजरात हायकोर्टाने मांडले आहे.\nनवी दिल्ली - फेसबुकद्वारे ठरलेले लग्न मोडणारच, असे मत गुजरात हायकोर्टाने मांडले आहे. गुजरातमधील एका दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हे मत मांडले आहे. पती-पत्नीने संमतीने घटस्फोट घ्यावा, असेदेखील हायकोर्टाने सांगितले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातमधील नवसारीत राहणाऱ्या तरुणाची राजकोटमधील एका तरुणीशी 2014 मध्ये सोशल मीडिया फेसबुकवर ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले आणि दोघांनीही 2015 मध्ये लग्नदेखील केले. मात्र, लग्नाच्या दोन महिन्यानंतरच दोघांमध्ये वादावादी होऊ लागली.\nवाद विकोपाला गेल्यानं तरुणी माहेरी निघून गेली. तिने पती आणि सासरच्यांविरोधात हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल केली. 2016 मध्ये तरुणाच्या कुटुंबीयांनी याविरोधात हायकोर्टात धाव घेतली. आमच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली. या याचिकेवर गुरुवारी (25 जानेवारी) हायकोर्टाने निर्णय दिला.\nदरम्यान, हायकोर्टाने या दाम्पत्याला सांमजस्याने वादावर तोडगा काढायला सांगितले. 'आधुनिक काळात फेसबुकद्वारे लग्न ठरु लागली आहेत, पण ती फार काळ टिकणार नाही', असे निरीक्षण यावेळी हायकोर्टाने नोंदवलं.\nदरम्यान, हायकोर्टाने पतीच्या कुटुंबीयांना आरोपांमधून मुक्त केले. पतीला लक्ष्य करण्यासाठीच तरुणीने हा गुन्हा दाखल केला, असे हायकोर्टाने म्हटले आहे. तरुणीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, सासरच्या मंडळींनी तरुणीचा छळ केला नसेलही. मात्र तिच्या पतीने छळ केला आहे. त्यामुळे त्याच्या विरोधातील गुन्हा रद्द करु नये, अशी मागणी त्यांनी केली. यानंतर हायकोर्टाने तरुणाविरोधातील गुन्हा रद्द होणार नाही, असे स्पष्ट केले.\nट्रेनमध्ये सीट मागणाऱ्या तरुणीला 'तो' म्हणाला,'घरी जाऊन एकमेकांच्या मांडीवर बसा\nआणीबाणीवरुन जेटलींचा निशाणा; इंदिरा गांधींची हिटलरशी तुलना\nफेसबुकवर 'अनोळखी'सोबत मैत्री करणं पडलं महागात, महिलेला 16 लाख रुपयांना गंडवलं\nसावे यांना फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी देणारा अटकेत\nआमदार सावे यांना फेसबूकवरून जिवे मारण्याची धमकी देणारा अटकेत\nयुवतीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून चॅटिंग\nथेट सहसचिवपदासाठी सहा हजारांहून जास्त अर्ज\nKerala Floods : राज्याकडून आणखी ३० टन सामग्री केरळला रवाना\nमणिशंकर अय्यर यांचे निलंबन काँग्रेसकडून रद्द\nदुर्मिळ योगायोग; पुढील ५ वर्षांत देशाचे ३ सरन्यायाधीश मराठी\nसिद्धूंच्या गळाभेटीवर नाराजी; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे खडे बोल\nKerala Floods : केरळच्या मदतीला २४ विमाने, ७२ हेलिकॉप्टर, इस्रोचे ५ उपग्रह\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/1858", "date_download": "2018-08-19T22:49:31Z", "digest": "sha1:MKXD6YJMJNWXKSXXPKYHR6T3FWGFNJXL", "length": 42327, "nlines": 130, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "हिंदस्वराज्य परिचर्चा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि गांधी राष्ट्रीय स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने गांधीजींच्या ‘हिंदस्वराज्य’ या पुस्तकावर 26-27 ऑक्टोबर 2013 रोजी पुण्यात गांधीभवन येथे परिचर्चा झाली. गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी हे आजारी असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत परंतु निधीचे विश्वस्त अन्वर राजन आणि डॉ. उर्मिला सप्तर्षी, दोघे जण दोन्ही दिवस उपस्थित होती.\nपरिचर्चेबाबत संयोजनाच्या सुरुवातीपासून उत्सुकता होती आणि विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, विचारवंत स्वत: होऊन परिचर्चेविषयी विचारणा करत होते. प्रत्यक्ष परिचर्चेत दोन दिवसांत तब्बल एकशेपस्तीस जण सहभागी झाले; तरी जवळजवळ पस्तीस लोक, ज्यांनी येऊ म्हणून कळवले होते ते काही ना काही कारणाने उपस्थित राहू शकले नाहीत.\nपरिचर्चेच्या प्रारंभी ज्येष्ठ गांधीविचार अध्यासक आणि विचारवंत डॉ. सु.श्री. पांढरीपांडे यांनी बीज भाषण केले. स्वातंत्र्य आणि स्वराज्य यांमधील फरक स्पष्ट करून ते म्हणाले, की आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवले पण आर्थिक, आध्यात्मिक, नैतिक, सांस्कृतिक, भाषिक स्वातंत्र्याचे काय स्वातंत्र्य हिंसेने मिळवणे शक्य आहे, पण स्वराज्य अहिंसेनेच मिळवावे आणि टिकवावे लागते. त्यासाठी स्वत: बरोबर इतरांच्या स्वातंत्र्याचाही विचार करावा लागतो; निसर्गाचा विचार करावा लागतो. गांधीजींनी निसर्गाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला. विज्ञान-तंत्रज्ञान आणि मानवी जीवन यांतील संबंध तटस्थ असू शकत नाही. मग तंत्रज्ञान आणि समाजव्यवस्था यांतील संबंध स्वराज्याला अनुकूल आहे, की नाही याचा विचार करून त्याचा स्वीकार करायला पाहिजे. गांधीजींनी शरीरश्रमाला महत्त्व दिले. त्यांना ज्यातून शरीरश्रम वगळले जातील असे तंत्रज्ञान मान्य नव्हते. त्यांनी सत्य, अहिंसा, स्वराज्य आणि स्वदेशी या चतु:सुत्रीतून स्वराज्यशास्त्र मांडले. मानवी जीवनात संघर्ष पावलोपावली आहे पण समन्वय कसा साधणार हा खरा प्रश्न आहे आणि गांधी विचार आपल्याला समन्वयाकडे नेतो असे ते म्हणाले.\nडॉ. अभय बंग यांनी ते मॉडेल शोधग्राममध्ये ‘आरोग्य स्वराज्य’च्या संकल्पनेतून सिद्ध केले आहे. त्यांची सध्याच्या वैद्यकीय व्यवसायासंबंधीची निरीक्षणे डोळ्यांत अंजन घालणारी होती. ते म्हणाले, की सध्या वैद्यकीय उपचार सर्वसामान्य माणसांसाठी इतके महाग झाले आहेत, की उपचार घेतले नाही तर मृत्यू आणि घेतले तर आर्थिक मृत्यू अशी त्यांची अवस्था झाली आहे.\nत्यांनी शोधग्राम येथे राबवलेली आरोग्य स्वराज्याची संकल्पना ही गांधीच्या हिंदस्वराज्य संकल्पनेचेच एक्स्टेन्शन किंवा अॅप्लिकेशन आहे असे सांगून ते म्हणाले, की विल्यम ब्लेक यांनी म्हटल्याप्रमाणे आख्खी पृथ्वी जशी वाळूच्या कणात बघता येते त्याप्रमाणे गांधीजींच्या आरोग्य विचारात त्यांच्या संपूर्ण विचारांचे सार दिसून येते. रिचर्ड अँटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटातील एका प्रसंगातून गांधींच्या आगळ्यावेगळ्या दृष्टीची अनुभूती येते. आश्रमात महत्त्वाची बैठक सुरू असताना अचानक गांधीजी उठून चालू लागले. पंडितजी त्यांना कुठे चाललात म्हणून विचारतात तेव्हा, “ बकरी के टांगमें मोच आयी है, उस को सेंक देने का समय हुआ है ” असे उत्तर देतात. त्यांना भारताच्या स्वातंत्र्याइतकीच ‘बकरीकी टांग’ महत्त्वाची वाटत होती, हे विशेष आहे. म्हणूनच 1946 साली पुण्याजवळ उरळीकांचनमध्ये गांधीजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर गावात आरोग्यव्यवस्था कशी राहील याचे प्रयोग करत होते. ते स्वातंत्र्य आणि स्वराज्य या दोन्हीचे महत्त्व जाणत होते.\nगांधीजींनी ‘स्वस्थ’ या शब्दाकडे नीटपणे पहायला शिकवले. जो ‘स्व’मध्ये स्थित आहे तो स्वस्थ, जो नाही तो अस्वस्थ. आपल्या राजकीय-आर्थिक संस्कृतीने आपल्याला खाण्याच्या बाबतीतही निवडीचे स्वातंत्र्य ठेवलेले नाही. आपल्याला वाटते, की खूप ‘चॉईस’ आहे पण ही संस्कृती तिच्या सोयीने आपल्याला खाऊ घालते. त्यामुळे येथे रोगाचे जणू पीक आले आहे. म्हणजे पूर्वीचे कुपोषण, बालमृत्यू, मलेरिया, हृदयरोग, स्ट्रोक, कॅन्सर, एचआयव्ही बाधा यांची दुसरी लाट आलेली आहे. वैद्यकीय भाषेत याला ‘डबल बर्डन ऑफ डिसिजेस’ असे म्हणतात.\nगांधीजींनी ‘हिंद स्वराज्य’मध्ये जणू द्रष्टेपणाने ते सर्व जाणून वैद्यकीय व्यावसायिकांवर सात गंभीर आरोप केले आहेत. गांधीजी म्हणतात, की डॉक्टर आणि त्यांचे उपचार यांमुळे माणूस नैसर्गिक वागून त्याच्या शरीराचे रक्षण करण्याऐवजी आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांनी इस्पितळे हा पापाचा पाया आहेत असे शब्द वापरले आहेत, कारण तो व्यवसाय नीतिमत्तेच्या वागण्यापासून आम्हाला दूर नेतो. तो शोषक आणि लुटारू व्यवसाय आहे. त्यामुळेच आपल्याला ‘आरोग्य स्वराज्य’मध्ये उपचारांचा शोध घ्यायचा नाही तर उपचारांची गरज पडणार नाही अशा जीवनशैलीचा शोध घ्यायचा आहे.\nमाणसाची जीवनशैली जेवढी निसर्गाच्या जवळ असेल तितकी त्याची एकटेपणाची भीती नष्ट होईल. तेथे केवळ ‘मी’चा विचार नाही. ‘तू’चा विचारही आहे. “ You think, therefore ….. you are ” ही संकल्पना ‘तू’ला जन्म देते. या ‘तू’चा विचार न करता जगण्याचा विचार हा आध्यात्मिक हृदयरोगाला निमंत्रण देतो. स्पर्धात्मक जीवनशैलीतून ‘मी’केंद्रित जीवनशैलीतून मुक्त होण्याची साधने शोधणे हाच त्या रोगातून मुक्त होण्याचा पर्याय आहे. पाश्चात्य शैली निव्वळ बाह्य उपचारांचा विचार करते. अमेरिकेत सतरा टक्के जीडीपी आरोग्यसेवेवर खर्च होतो आणि त्याच वेगाने वाढत गेला तर पुढच्या काही वर्षांत तो सत्तेचाळीस टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तेथे वैद्यकीय सेवेवर दर माणशी दर वर्षी तीन लाख साठ हजार रुपये खर्च होतात. आपल्याकडेही त्याचेच अनुकरण सुरू आहे. गांधींनी व्यक्तीच्या आणि समूहाच्या पातळीवर ती लढाई लढता येईल असे त्यांच्या key to health या पुस्तकात म्हटले आहे. त्यांचा आरोग्यविचार हा आहार + पंचमहाभूते + रामनाम यांभोवती फिरतो. पण त्यांचा राम म्हणजे दशरथपुत्र राम नाही, तर ते सत्याचा ध्यास घेण्याचे तत्त्व आहे.\nआरोग्य स्वराज्याची विशेषता ही आहे, की ते इतरांनी करण्याची जगभर येण्याची वाट बघावी लागत नाही. ती एक व्यक्तिगत पातळीवरील क्रांती आहे, जी वैश्विकतेकडे नेते. मोठ्या परिवर्तनाची सुरुवात त्या छोट्याशा चावीने करण्याचा मंत्रच गांधीजींनी दिला आहे असे डॉ. अभय बंग म्हणाले.\nत्यानंतर छत्तीसगडमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा गावच्या ग्रामस्वराज्य प्रयोगाचे संकल्पक मोहन हिराबाई हिरालाल यांनी गांधींचे ग्रामस्वराज्य, विनोबांचे स्वराज्यशास्त्र आणि जयप्रकाश नारायणांचे लोकस्वराज्य या अभ्यासपूर्ण भूमिकेचा विचार मांडला. मेंढालेखाचा प्रयोग लोकनिर्णय आणि लोकशक्ती यांच्या माध्यमातून सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. गांधी, विनोबा आणि जयप्रकाश या तिघांनी दुबळी जनता आणि राज्य मात्र कल्याणकारी अशी भूमिका घेणाऱ्यांना विरोध केला होता असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, की आज राज्यव्यवस्था ही जणू कुणी बलाढ्य पुरुष आणि जनता ही एखाद्या अबला स्त्रीप्रमाणे सर्व दृष्टींनी त्यावर अवलंबून आहे. अशा व्यवस्थेला हिंदस्वराज्य धक्का देते. दंडशक्ती ही खरी शक्ती नसून लोकशक्ती ही खरी शक्ती आहे आणि तिनेच जागृत होऊन स्वयंनिर्भर होऊन निर्णय घेतला पाहिजे. गुलामीत सुख मानण्याची मानसिकता सोडली पाहिजे.\n‘ग्रामस्वराज्य’च्या संकल्पनेत खेडे हा पायाभूत घटक मानून व्यक्ती नाही तर समूहाच्या अंगाने विचार व्हायला हवा असे सांगून मोहन म्हणाले, की समुहात श्रम आणि त्याचा मोबदला याची व्यवस्था लावताना, मी एवढे एवढे काम केले - त्याचा एवढा मोबदला मिळण्यावर माझा हक्क आहे ही व्यवस्था चुकीची आहे. विनोबा म्हणतात, की क्षमतेएवढे काम आणि आवश्यकते एवढा मोबदला मिळाला पाहिजे. श्रम करणे शक्य असून श्रम न करणे हा गुन्हा आहे आणि आवश्यकतेएवढा मोबदला न मिळणे यात विषमतेची मुळे आहेत. गडचिरोलीमध्ये पासष्ट गावांत आदिवासी भागात अभ्यास करून लोकनिर्णयाने ग्रामदानाचे आणि सामूहिक वनसंपत्तीचे पाऊल उचलले गेले. सर्व संपत्ती गावाची, सर्व जमीन गावाची असा निर्णय शंभर टक्के होईपर्यंत चर्चा करण्यात आली. आमच्या गावात आम्हीच सरकार असे शहरात, गल्लीत, मोहल्ल्यातही होऊ शकते, यावर विचार झाला पाहिजे असे मत त्यांनी मांडले. लोकशक्ती जागृत झाली तर मेंढालेखासारखे मॉडेल विकसित होऊ शकते ही बाब या निमित्ताने अधोरेखित झाली. त्या प्रयोगावर पुस्तक लिहिणारे प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यावेळी उपस्थित होते.\nमहाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे संचालक (MKCL) डॉ. विवेक सावंत यांनी तंत्रज्ञानाच्या अंगाने मांडणी केली. ते म्हणाले, की गांधींना सरसकट यंत्रविरोधी ठरवणे योग्य नाही. ते यंत्रांना नाही तर यंत्रांचे गुलाम बनवणाऱ्या एका विकृत ‘सभ्यते’ला विरोध करत होते.\nब्रिटिशांसारख्या एका बलाढ्य सत्तेविरुद्ध एक माणूस त्या विचारांच्या सहाय्याने ठाम लढा देऊ शकतो, किती प्रकारची आव्हाने निर्माण करू शकतो, हे जरी आपण आज मुलांना सांगू शकलो तरी ती खूप मोठी गोष्ट होईल असे विवेक सावंत म्हणाले.\nते म्हणाले, की तंत्रज्ञानाच्या संदर्भात झापडबंद विचार करता येणार नाहीत. तंत्रज्ञानाचे आविष्कार कसे होतील ही वेगळी गोष्ट आहे, पण गांधीजींच्या विचारांमागचे तत्त्व आपण निश्चितपणे घ्यायला हवे. शास्त्र ते असते जे आजच्या प्रश्नांची उत्तरे देते. आश्चर्य म्हणजे गांधीजींच्या विचारांमागचे तत्त्व योग्यपणे प्रत्यक्षात आणले आहे, कांगो नदीच्या खोऱ्यातल्या कोळीणींनी. सावंत यांनी त्या कोळिणींविषयी सांगितले, की या कोळिणी पूर्वी सकाळी उठून नदीवर जायच्या. मिळतील तेवढे मासे पकडायच्या आणि संध्याकाळपर्यंत विकायच्या. जसजसा दिवस वर जाईल तसतसे माशांचे भाव खाली उतरायचे. संध्याकाळी अक्षरश: कवडीमोलाने मासे विकून उरलेली मासळी फेकून देऊन त्या घरी परतायच्या. पण एकदा अचानक एका उद्योगपतीने त्यांना मोबाईल फोन्स भेट दिले. मोबाईल हातात आल्यावर त्यांनी स्वत:चे विक्रीचे नवे शास्त्र शोधून काढले. त्यांच्यापैकी काही जणी नदीवर जातात, मासे जाळ्यात पकडतात पण सारेच मासे किनाऱ्यावर न आणता पाण्यातच जिवंत ठेवतात. काही जणी मार्केटमध्ये बसतात आणि गिऱ्हाईकांकडून माशांची ऑर्डर घेतात आणि मोबाईलवर नोंदवतात. ऑर्डरप्रमाणे काही मुले सायकलवरून मासे मार्केटमध्ये पोचवतात. न विकलेली मासळी पुन्हा पाण्यात सोडतात. त्यामुळे होते काय की गिऱ्हाईकांना संध्याकाळपर्यंत ताजी फडफडीत मासळी मिळते, त्यामुळे बायकांना भाव जास्त मिळतो. शिवाय, आवश्यकतेपेक्षा जास्त मासे न काढल्याने पर्यावरणाची हानीही होत नाही. तंत्रज्ञानाचा इतका सुंदर उपयोग करून घेण्याची कल्पकता या अशिक्षित बायकांनी दाखवली.\nतसेच इंटरनेट हे एनर्जी इंटरनेट म्हणूनही वापरले जात आहे. जसे माहितीचे वितरण तसे ऊर्जेचेही वितरण होऊ शकेल, अशी शक्यता आहे. त्याचा जीवनपद्धतीवर चांगला परिणाम होऊ शकेल. इंटरनेट कम्युनिटीजवर विचारांचे, भावनांचे शेअरिंग होत आहे, मुले एकमेकांचे सल्ले घेत आहेत. कझाकिस्तानचा एक मुलगा आणि भारतातील एक मुलगी यांच्यातील शेअरिंग हे त्याचे बोलके उदाहरण आहे. तो मुलगा तिला ‘अप्पी’ म्हणजे मोठी बहीण म्हणून संबोधतो आणि तिच्यामुळे त्याला ‘इमोशनल रिलीफ’ मिळतो असे सांगतो.\nआज शहरे बकाल आणि खेडी उध्वस्त झाली आहेत. त्या दोन्हींच्यामध्ये जी शिवारे आहेत तेथे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य वातावरण तयार करता येईल का गांधी विचारांचा उपयोग करून तशा प्रकारच्या शिवार-वस्त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी धोरणे आखता येतील का गांधी विचारांचा उपयोग करून तशा प्रकारच्या शिवार-वस्त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी धोरणे आखता येतील का त्यासाठी कोणती यंत्रे लागतील त्यासाठी कोणती यंत्रे लागतील पर्यावरणासाठी इतर पर्याय कसे निर्माण करता येतील याचा विचार केला पाहिजे. गांधीजी तंत्रज्ञानालाच नाकारत होते असा ओरडा करण्यापेक्षा आजच्या परिस्थितीत पर्यावरण कसे वाचवता येईल याचा विचार करण्यासाठी गांधी विचारांचा उपयोग करता येईल. ‘Local solutions from local resources’ हा गांधीजींचा विचार त्यासाठी किती उपयोगाचा आहे हे लक्षात घेतले तर गांधीजी काळाच्या पुढे किती होते याचा प्रत्यय येईल.\nत्या चौघांच्या मांडणीनंतर प्रश्नोत्तरांचे आणि चर्चेचे सत्र झाले त्यात अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. डॉ. अ.पां. देशपांडे यांनी सांगितले, की अमेरिका हा संधींचा देश आहे, पण भारत हा कल्पकतेचा देश आहे. गांधीजींच्या विचारातील कालबाह्य जे ते कमी करत गेले पाहिजे असे सांगितले.\nसदा डुंबरे यांनी सांगितले, की इतिहासात अडकवून टाकलेल्या गांधींना विवेक सावंत यांनी वर्तमानात आणले. या चर्चेमधून ‘हिंदस्वराज्य’चे पुनर्वाचन आपण करत आहोत, ते करता करता ‘हिंदस्वराज्य’चे जर पुनर्लेखन केले तर आपण ‘विश्व स्वराज्य’ या संकल्पनेपर्यंत पोचू शकू. इतरही अनेकांनी प्रश्न विचारले.\nडॉ. विवेक सावंत उत्तर देताना म्हणाले, की आजच्या काळात आपण Independence कडून Interdependence कडे जाता येईल का याचा विचार करायला हवा. गांधीजी ही संपूर्ण जगाची विचारसंपत्ती आहे आणि त्यांचा relevance हा बहुआयामी आहे. ‘Production by masses with new technology’ हा जगाचा नवा ट्रेंड आहे. प्रत्येक व्यक्ती तिच्या पातळीवर ज्ञानाचा उपयोग करत जीवन स्वावलंबी आणि स्वायत्त करू शकेल. त्यासाठी तशी तंत्रे शोधावी लागतील. नवी बिझिनेल मॉडेल्स शोधावी लागतील. गांधींनी त्या काळात खादी हे सर्वांत मोठे बिझिनेल मॉडेल शोधले होते. रोजगाराचे मोठे तत्त्व गांधी विचारात सापडते. तो सांस्कृतिक लढा गांधींनी सांगितला आहे. तंत्रज्ञानाचा आशय काय असावा हे तज्ज्ञ ठरवणार नाहीत, आज सर्वसामान्य माणसेच त्यात काय content असणार ते ठरवणार आहेत, हे महत्त्वाचे आहे. असे सावंत यांनी प्रतिपादन केले.\nडॉ. अभय बंग म्हणाले, की ‘Beauty of life is in slowness of life and prosperity of it.’ ते म्हणाले, की interdependence या शब्दापेक्षा cooperation + independence असं हवं. एकाच वेळी ग्लोबल आणि लोकल, रिअल आणि व्हर्च्युअल कसे जगायचे आणि तरीही त्यातील sanity कशी टिकवून ठेवायची हे आव्हान आहे.\nपत्रकार अरुण खोरे यांनी मुलांपर्यंत हे सारे पोचवायला पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंत गांधी विचारांचे सत्त्व पोचवायला पाहिजे असे सांगितले तर बाळासाहेब वाघ यांनी ते सारे policy makers पर्यंत पोचवायला पाहिजे असे प्रतिपादन केले. ज्येष्ठ संपादक, प्रकाशक रामदास भटकळ म्हणाले, की ‘नई तालीम’ सारख्या गांधीजींच्या शिक्षणाच्या प्रयोगाचे वेगळेपण आपण लक्षात घेतले पाहिजे. कॅनडामधील वैद्यकीय विद्यापीठाने तेथील अभ्यासक्रमात जाणीवपूर्वक बदल केल्याची माहितीही त्यांनी दिली.\nडॉ. अभय बंग यांनी समारोपात सांगितले, की आपल्या जीवनात alienation आले आहे. साध्या आपल्या अन्ननिर्मिती प्रक्रियेवरही आपले नियंत्रण नाही. कशावरच नाही. कॉर्पोरेट सेक्टर म्हणतो, “आम्ही आहोत ना, तू विचार करू नको, तुला काय हवंय, ते मी बघतो.” शासनही तेच आणि प्रशासनही तेच म्हणते. याला ‘नाही’ म्हणणे, स्वत:पासून सुरुवात करणे हाच मार्ग आहे.\nपरिचर्चेत डॉ. अशोक चौसाळकर, ज्ञानदा देशपांडे, मंगेश कुळकर्णी, छाया दातार, अनिल शिदोरे, डॉ. स्वाती गाडगीळ, प्रदीप दीक्षित, यश वेलणकर, सुभाष आठल्ये, अन्वर राजन, उर्मिला सप्तर्षी यांनी भाग घेतला.\nपरिचर्चेचे प्रास्ताविक अन्वर राजन व अंजली कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन दिनकर गांगल यांनी केले.\nपरिचर्चेनंतर तीन-चार दिवसांत आलेले अनुभव पाहता सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना परिचर्चा महत्त्वपूर्ण वाटली असे जाणवले. बाकी वीस-तीस टक्के लोकांना परिचर्चेत भक्तिभाव, गांधी तत्त्वज्ञानाप्रती एकनिष्ठा व म्हणून भाबडेपणा वाटला. त्यांपैकी काहीजण रविवारी, दुसऱ्या दिवशी गांधीभवनकडे फिरकले नाहीत. परिचर्चेचे उद्दिष्ट व अपेक्षा या बाबतीत वेगवेगळी मते असल्याने असे घडणे स्वाभाविक होते.\n‘दोन दिवसांत दुसऱ्याचे ऐकता ऐकता स्वत:शी खूप विचार करता आला. मन प्रगल्भ झाल्यासारखे वाटले. मुख्य म्हणजे धैर्यभावना ही जीवनात किती महत्त्वाची आहे, याची प्रकर्षाने जाणीव झाली. हे घडण्याला ‘हिंदस्वराज्य’ हे पुस्तक आणि त्यावरील विचारमंथन कारणीभूत झाले. मी कृतज्ञ आहे.’ ही प्रतिक्रिया प्रातिनिधिक म्हणून सांगता येईल.\nसद्यकाळात समकालीन विषयांवर अशा गंभीरपणे विचारचर्चा घडत नाहीत. त्यामुळे इतर लोक काय विचार करतात, त्यांच्या मनात कोणती आंदोलने सुरू आहेत, हे जाणून घेण्याचे साधन नाही. समाजातील समविचारी व संवेदनशील व्यक्तींना त्यांची मते मांडण्यासाठी व आदानप्रदान करण्यासाठी सर्वसमावेशक असे व्यासपीठ सध्या उपलब्ध नाही, ते निर्माण होणे गरजेचे आहे, याची जाणीव सर्वांनाच प्रकर्षाने झाली. मोहन हिराबाई हिरालाल यांनी ‘थिंक महाराष्ट्र’ने असा पुढाकार घ्यावा असे सुचवले.\n3, विघ्नहर अपार्टमेंट, जयवर्धमान सोसायटी,\nबिबवेवाडी रोड, पुणे ४११ ०३७\nअंजली कुलकर्णी या पुण्‍याच्‍या कवयित्री. त्‍यांनी आतापर्यंत काव्‍यसंग्रह, ललित लेखसंग्रह, संपादीत अशी एकूण बारा पुस्‍तके लिहिली आहेत. त्‍यांनी लिहिलेले 'पोलादाला चढले पाणी' हा रशियन कादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. त्‍यांनी अनेक कवितांचे हिंदी आणि इंग्रजीतून अनुवाद केले आहेत. त्‍यांच्‍या लेखनाला आतापर्यंत महाराष्‍ट्र राज्‍य शासन, यशवंतराव प्रतिष्‍ठान यांसारख्‍या संस्‍थांकडून अनेक पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत.\nधनंजय पारखे - चित्रकलेतील सामाजिक कार्यकर्ता\nसंदर्भ: चित्रकार, कुर्डूवाडी गाव\nअरुणा सबाने – बाईमाणूस अन् बापमाणुसही\nसंदर्भ: स्त्री उद्योजक, उद्योजक\nजीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ - पर्यावरण रक्षणाचा गौरव बिंदू\nकवितेचं नामशेष होत जाणं...\nसंदर्भ: थिंक महाराष्‍ट्र, हिंदस्‍वराज्‍य, महात्‍मा गांधी, चर्चा\nसंदर्भ: अव‍धूत परळकर, महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य, चर्चा\nसत्याला सामोरे की शब्दचातुर्य\nसंदर्भ: महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य, चर्चा\nआग्रह मराठी भाषेच्‍या शुद्धतेचा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/garbage-issue-119603", "date_download": "2018-08-19T23:19:14Z", "digest": "sha1:QW6I34CLNMGHUJOXWF6SPF7X37LTGR6K", "length": 14064, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "garbage issue कचराकोंडीची शंभरी | eSakal", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nऔरंगाबाद - शहरातील कचराकोंडीने शनिवारी (ता. २६) शंभर दिवस पूर्ण केले. गेल्या तीन महिन्यांत शासनाने राज्यभरातील तज्ज्ञ अधिकारी कामाला लावले, डीपीआर मंजूर करून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. अनेक घोषणा झाल्या, स्वच्छता अभियान घेण्यात आले; मात्र कचऱ्याची स्थिती कायम आहे. जागांचा तिढा सुटलेला नाही, मशीन खरेदी झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनण्याची शक्‍यता आहे.\nऔरंगाबाद - शहरातील कचराकोंडीने शनिवारी (ता. २६) शंभर दिवस पूर्ण केले. गेल्या तीन महिन्यांत शासनाने राज्यभरातील तज्ज्ञ अधिकारी कामाला लावले, डीपीआर मंजूर करून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. अनेक घोषणा झाल्या, स्वच्छता अभियान घेण्यात आले; मात्र कचऱ्याची स्थिती कायम आहे. जागांचा तिढा सुटलेला नाही, मशीन खरेदी झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनण्याची शक्‍यता आहे.\nकचराडेपोला विरोध करीत नारेगाव परिसरातील नागरिकांनी १६ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले होते. तेव्हापासून सुरू झालेली शहराची कचराकोंडी शंभर दिवसानंतरही सुटलेली नाही. कचरा टाकण्यास विरोध करीत सर्वत्र नागरिकांनी हिंसक आंदोलन केले. त्यामुळे महापालिकेला पळता भुई थोडी झाली. शेवटी न्यायालय, शासनाने कचऱ्याची दखल घेतली. नगर विकास विभागाच्या तत्कालीन मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी औरंगाबादेत येऊन राज्यातील तज्ज्ञ अधिकारी कामाला लावले. त्यानंतर शासनाने ९१ कोटी रुपयांचा घनकचरा व्यवस्थापनाचा डीपीआर मंजूर केला. तातडीचा, अल्प मुदतीचा व दीर्घकालीन असे प्लानही ठरले. कारवाईच्या घोषणा झाल्या; मात्र शंभर दिवसानंतरही शहरातील चित्र कायम आहे.\nआजही विशेषतः जुन्या शहरात मिक्‍स कचरा रस्त्यावर टाकला जात असल्याने त्याची विल्हेवाट लावताना महापालिकेच्या नाकीनऊ येत आहे. हा मिक्‍स कचरा आमच्या भागात नको म्हणून नगरसेवक नागरिक आंदोलन करीत आहेत.\nपावसाळ्यापूर्वी प्रत्येक प्रभागासाठी तीन अशा २७ मशीन खरेदी करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. १९ मे रोजी या निविदा उघडण्यात येणार होत्या; मात्र या निविदा कशामुळे रखडल्या हेदेखील प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करताना महापालिकेच्या नाकीनऊ येत आहेत.\nकचराकोंडीच्या नावाखाली आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे. सफाई मजूर वाढविणे, ट्रक, टिप्पर, रिक्षा भाड्याने लावणे, कंपोस्टिंग पीट बांधणे, कचऱ्याचे गठ्ठे तयार करण्यासाठी खासगी कंपनीला काम अशा कामांवर प्रशासनाने मनमानी पद्धतीने खर्च केला आहे; मात्र हा खर्च व्यर्थ गेल्याची टीका आता नगरसेवक करीत आहेत.\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nपोलिस ठाण्यांमध्ये आता जादा कृती पथके\nपिंपरी - एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक अल्पवेळेत पोचावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये जादा कृती पथके तयार करण्याचे आदेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/senate-election-results-of-pune-university-275356.html", "date_download": "2018-08-20T00:04:51Z", "digest": "sha1:STENQPGLQIH6WKEEZZFNYYB6NSB7MDDS", "length": 12954, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर,राजकारण्यांच्या नातेवाईंकांची सरशी", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nपुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर,राजकारण्यांच्या नातेवाईंकांची सरशी\nया निवडणुकीत विद्यापीठ प्रगती पॅनलची सरशी झालीये.\n28 नोव्हेंबर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट)निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीत विद्यापीठ प्रगती पॅनलची सरशी झालीये. राजकारण्यांच्या नातेवाईकांनी या निवडणुकीत विजयी मिळवलाय.\nव्यस्थापनाच्या प्रतिनिधीपदांच्या उमेदवारांची मतमोजणी पूर्ण झालीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भावाने लढवलेल्या विद्यापीठ एकता पॅनलला अपेक्षित यश मिळू शकल नाही आहेत. व्यवस्थापन प्रतिनिधी पदांच्या जागेवर विद्यापीठ प्रगती पॅनलचे संदीप कदम, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे बंधू राजेंद्र विखे-पाटील विजयी झाले तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.\nविद्यापीठ प्रगती पॅनलचे सोमनाथ पाटील, श्यामकांत देशमुख विजयी झाले. आतापर्यंतच्या मतमोजणीत ५६ मतं घेऊन सोमनाथ पाटील, श्यामकांत देशमुख ५१, संदीप कदम ४५ तर राजेंद्र विखे-पाटील ४२ मतं घेऊन विजयी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस यांनीही अधीसभा पदवीधरची निवडणूक लढवलीये रात्री उशिरा आलेल्या निकालात प्रसेनजीत यांचा चौथ्या फेरीअखेर मोठ्या संघर्षानंतर विजय झालाय. या मतमोजणीत विद्यापीठ प्रगती पॅनलची सरशी झालीये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकामावरून परतल्यावर पत्नीला धक्का, समोर होते नवरा आणि 2 मुलांचे मृतदेह\nपुण्याच्या विद्यापीठ चौकात गोळीबार, एक गंभीर जखमी\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान, VIDEO व्हायरल\n'Cosmos Bank'वर मोठा सायबर हल्ला, 94 कोटी विदेशात केले लंपास\nऐ भाई जरा देख के चलो...नाहीतर कंबरडं मोडेल \nपुणे: 12 नामांकित बार-हुक्का पार्लरवर धाडी, 6 हजाराहून जास्त तरुण पार्टीत धुंद\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/04/ca18and19April2017.html", "date_download": "2018-08-19T23:04:32Z", "digest": "sha1:N2MOPF53RD353D7LSSHG3RS4PVNTUHZQ", "length": 21258, "nlines": 132, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १८ व १९ एप्रिल २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी १८ व १९ एप्रिल २०१७\nचालू घडामोडी १८ व १९ एप्रिल २०१७\nमहाराष्ट्रात आता पेट्रोलपंप रविवारी बंद\nदेशातील महाराष्ट्रासह आठ राज्यांतील पेट्रोलपंप १४ मेपासून दर रविवारी बंद राहणार आहेत.\nपंतप्रधान मोदी यांनी इंधनबचतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पेट्रोलपंप चालकांच्या संघटनेने मंगळवारी हा निर्णय घेतला.\nतमिळनाडू, केरळ, कर्नाटक, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र आणि हरियाना या आठ राज्यांत १४ मेपासून सुमारे २० हजार पेट्रोलपंप दर रविवारी २४ तास बंद राहतील.\nराज्यसभेचा वर्धापन दिन साजरा\nसंसदीय लोकशाहीच्या रक्षणासाठी कायम आपले भरीव योगदान देणाऱ्या वरिष्ठ सभागृहाचा म्हणजेच राज्यसभेचा ६५ वा वर्धापन दिन सोहळा आज बालयोगी सभागृहात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.\nराज्यसभेचे प्रत्यक्ष कामकाज ३ एप्रिल १९५२ पासून सुरू झाले असले, तरी या 'कौन्सिल ऑफ स्टेट'ची पाळेमुळे थेट ब्रिटिश काळात १९१९ पर्यंत मागे जातात. राज्यसभा लोकसभेच्या आधी अस्तित्वात आल्याने ते संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते.\nभारतातील राज्यसभा ही इंग्लंडच्या 'हाउस ऑफ लॉर्डस्‌'पेक्षा वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण, ती 'राजसभा' नसून 'राज्यसभा' आहे, असे मत माजी उपसभापती व ज्येष्ठ भाजप नेत्या नजमा हेप्तुल्ला यांनी यापूर्वी अनेकदा व्यक्त केले होते.\nराज्यसभेच्या कामकाजाचा पसाराही तुलेनने जास्त असून सचिव, वार्तांकनकार, सुरक्षा व्यवस्था आदी शाखा मिळून या सचिवालयाच्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे १४०० वर पोचली आहे.\n१९९५ पासून राज्यसभा स्थापना दिन साजरा केला जातो. २०१२ पासून यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमही होऊ लागले. यंदा या कार्यक्रमांचे पाचवे वर्ष होते. या वर्षी तीन एप्रिलला संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने स्थापनादिन आज साजरा करण्यात आला.\nसीबीएसई, केंद्रीय विद्यालयात दहावीपर्यंत ‘हिंदी’ सक्ती\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी निगडीत शाळा आणि केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत हिंदी विषय अनिवार्य होण्याची शक्यता आहे. यासंबंधी संसदीय समितीच्या शिफारशींना राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यावर शिक्कामोतर्ब केल्यास हिंदी विषय अनिवार्य केला जाईल.\nमनुष्यबळ विकास मंत्रालयाला हिंदी भाषा अनिवार्य करण्यासाठी राज्य सरकारबरोबर चर्चा करून एक निती बनवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.\nअशा प्रकारच्या शिफारशी राजभाषा बाबतच्या संसदीय समितीच्या नवव्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल २०११ साली सोपवण्यात आला होता.\nसीबीएसईने मागील वर्षी तीन भाषांचे सूत्र अवलंबले होते. यात इंग्रजी आणि दोन इतर भारतीय भाषा नववी आणि दहावीसाठी लागू करण्याची शिफारस केली होती. मात्र, अद्याप मंत्रालयाने या सुचनेवर कोणताही निर्णय घेतलेला नाही.\nआजमितीस सीबीएसईच्या देशभरात १८ हजार ५४६ शाळा असून, २५ देशात २१० शाळा आहेत. तर, देशभरातील केंद्रीय विद्यालयांची संख्या एक हजार ११७ आहे.\nतुर्कस्तान करणार अध्यक्षीय लोकशाहीकडे वाटचाल\nतुर्कस्तानमध्ये झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये ५१.३७ टक्के मते मिळवून विद्यमान अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्डोगन यांनी देशाच्या राजकारणावरील आपली पकड घट्ट केली आहे.\nएर्डोगन यांच्या अध्यक्षपदाची व्याप्ती आणि ताकद वाढविण्यासाठी देशभरात झालेल्या मतदानापैकी 'येस'च्या बाजूने ५१.३७ टक्के लोकांनी मतदान केले असून ४८.६३ टक्के जनतेने 'नो'च्या बाजूने मतदान केले.\nतुर्कस्तानमध्ये अध्यक्षीय पद्धत लागू करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या घटनादुरुस्तीसाठी ही निवडणूक झाली. या प्रस्तावित विधेयकानुसार, यापुढील अध्यक्षीय आणि संसदीय निवडणूक ३ नोव्हेंबर २०१९ रोजी होईल.\nअध्यक्षांचा कालावधी पाच वर्षांचा असेल. एका व्यक्तीला दोनदाच अध्यक्षपद भूषविता येऊ शकेल. तुर्कस्तानमधील ही नवी प्रस्तावित रचना अमेरिका आणि फ्रान्सच्या धर्तीवर असेल.\nमंत्रिमंडळासह सर्व महत्त्वाच्या पदांवरील नियुक्तीचे अधिकार अध्यक्षांकडे असतील. एक किंवा अधिक उपाध्यक्ष नेमण्याचे अधिकारही अध्यक्षांना असतील. तुर्कस्तानमधून 'पंतप्रधान' हे पद काढून टाकले जाईल. न्यायव्यवस्थेमध्येही हस्तक्षेप करण्याचे अधिकार अध्यक्षांना असतील. देशात आणीबाणी लागू करण्याचा अधिकार अध्यक्षांना असेल.\nमॅकमास्टर यांची मोदींशी चर्चा\nअमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल एच. आर. मॅकमास्टर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. या बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव एस. जयशंकरदेखील सहभागी झाले होते.\nभारत अमेरिका रणनीतीक भागिदारीचे महत्त्व विशद करत मॅकमास्टर यांनी भारत हा संरक्षणक्षेत्रातील आमचा महत्त्वपूर्ण भागीदार देश असल्याचे नमूद केले. ट्रम्प प्रशासनातील एका बड्या अधिकाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ होती.\nमॅकमास्टर यांनी भारताप्रमाणेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. दहशतवादग्रस्त दक्षिण आशियाई देशांना ट्रम्प प्रशासनातील एखाद्या अधिकाऱ्याने भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.\nऑस्ट्रेलियात व्हिसा नियमात बदल\nऑस्ट्रेलियाने मंगळवारी व्हिसा नियमात बदल केला असून याचा फटका हजारो भारतीयांना बसणार आहे.ऑस्ट्रेलियात भारतीय कामागारांचे प्रमाण सर्वाधिक असून यानंतर ब्रिटन आणि चीनचा क्रमांक लागतो. बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने हा निर्णय घेतला आहे.\nऑस्ट्रेलियामध्ये परदेशी कुशल कामगारांसाठी ४५७ व्हिसा दिला जात होता. यानुसार कामगारांना चार वर्षापर्यंत ऑस्ट्रेलियापर्यंत कामानिमित्त राहता येत होते. पण मंगळवारी ऑस्ट्रेलिया सरकारने हा व्हिसाच रद्द केला आहे.\nऑस्ट्रेलिया हा निर्वासितांचा देश आहे. पण ऑस्ट्रेलियात नोकरीमध्ये स्थानिक तरुणांनाच प्राधान्य मिळाले पाहिजे अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी दिली. ऑस्ट्रेलिया फर्स्ट असा नाराही त्यांनी याप्रसंगी दिला.\n३० सप्टेंबर २०१६ च्या आकडेवारीनुसार ऑस्ट्रेलियामध्ये ९५ हजार ७५७ परदेशी कामगार हंगामी तत्त्वावर आले होते. यात भारतीय कामगारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.\nऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल हे नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांनी भेटही घेतली होती. या दौऱ्यात टर्नबुल आणि मोदी यांच्यातील बैठकीनंतर दोन्ही देशांमध्ये सहा करारही झाले होते. मात्र त्यानंतरही टर्नबुल यांनी हा निर्णय घेतला आहे.\nअमेरिकेच्या एच १ बी व्हिसात बदल\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'बाय अमेरिकन हायर अमेरिकन' या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. हा अध्यादेश लागू झाल्याने आता अमेरिकेत आयटी कंपन्यांना नोकरी देताना स्थानिक तरुणांनाच प्राधान्य द्यावे लागणार आहे.\nनवीन धोरणानुसार जास्त वेतन असलेल्या व कुशल कर्मचाऱ्यांनाच अमेरिकेतील एच १ बी व्हिसा दिला जाणार आहे.भारतातील आयटी तज्ज्ञांमध्ये अमेरिकेतील एच १बी व्हिसा प्रसिद्ध आहे.\nअमेरिकेत दरवर्षी सुमारे ८५ हजार परदेशी नागरिकांना एच१ बी व्हिसा दिला जायचा. यात भारतातील आयटी क्षेत्रातील तरुणांचे प्रमाण सर्वाधिक होते.\nएच १ बी व्हिसासाठी नेहमीची सोडत पद्धत बाजूला ठेवण्यात आली असून आता फक्त जास्त वेतन असलेल्या व कुशल कर्मचाऱ्यांनाच हा व्हिसा मिळू शकेल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/pro-kabaddi-seasons-vi-and-vii-start-dates-announced/", "date_download": "2018-08-19T23:05:24Z", "digest": "sha1:Z6Q7DC52C4ZDZYRLU3SM6AF2QVWZZOQI", "length": 6427, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डीच्या ६व्या आणि ७व्या मोसमाच्या तारखांची घोषणा -", "raw_content": "\nप्रो कबड्डीच्या ६व्या आणि ७व्या मोसमाच्या तारखांची घोषणा\nप्रो कबड्डीच्या ६व्या आणि ७व्या मोसमाच्या तारखांची घोषणा\nभारतीय खेळ जगतात ज्या लीगची मोठी चर्चा होते त्या प्रो कबड्डीच्या ६व्या आणि ७व्या मोसमाची घोषणा आज करण्यात आली. ६व्या मोसमाची सुरुवात १९ ऑक्टोबर २०१८ रोजी होणार असून ती १३ आठवडे चालणार आहे.\n६व्या मोसमाची रचना ही ५व्या मोसमासारखीच असणार आहे. तर केवळ ६महिन्यात पुढची अर्थात ७वा मोसम सुरु होणार आहे.\n५व्या मोसमात संघाची संख्या ८ वरून १२ करण्यात आली होती. या मोसमात तब्बल १३८ सामने झाले होते. १३ महिने ही स्पर्धा चालली होती. याप्रमाणेच ६व्या आणि ७व्या मोसमाची रचना असणार आहे.\nप्रो कबड्डी ही क्रिकेटेतर खेळांमधील सर्वात लोकप्रिय लीग आहे. त्यामुळे कबड्डीप्रेमीं याची मोठी आतुरतेने वाट पाहत असतात. आजच्या घोषणेमुळे आज पुन्हा या लीगची मोठी उत्सुकता कबड्डीप्रेमींना लागली आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/fujifilm-a-100digital-camera-black-price-pfVswQ.html", "date_download": "2018-08-19T23:17:52Z", "digest": "sha1:ZNJIYWFNB3ISIL2BVKFT2JTEVX7F4OSX", "length": 14374, "nlines": 380, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुजिफिल्म A 100 डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफुजिफिल्म A 100 डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nफुजिफिल्म A 100 डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफुजिफिल्म A 100 डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nफुजिफिल्म A 100 डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फुजिफिल्म A 100 डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nफुजिफिल्म A 100 डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nफुजिफिल्म A 100 डिजिटल कॅमेरा ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nफुजिफिल्म A 100 डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 3,989)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफुजिफिल्म A 100 डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया फुजिफिल्म A 100 डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफुजिफिल्म A 100 डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफुजिफिल्म A 100 डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10 MP\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec sec\nमिनिमम शटर स्पीड 4 sec sec\nस्क्रीन सिझे 2 to 2.9 in.\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,000 dots\nइनबिल्ट मेमरी 20 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nफुजिफिल्म A 100 डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/5316-shivsena-navnirman-ghatkopar", "date_download": "2018-08-19T23:06:34Z", "digest": "sha1:ZZ22WVGKKNFVMD4M4HHJYRKJVTBCNKLC", "length": 6020, "nlines": 124, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना घेण्याऐवजी राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाही? शिवसैनिकांनी फलक लावून व्यक्त केला संताप - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना घेण्याऐवजी राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाही शिवसैनिकांनी फलक लावून व्यक्त केला संताप\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nशिवसेनेत काही ठिकाणी नव्या नियुक्त्यांवरुन अंतर्गत वाद पेटू लागलाय. घाटकोपसारख्या ठिकाणी तो शिगेला पोहोचल्याचं झालेल्या फलकबाजीवरुन दिसतंय. घाटकोपरमध्ये नवनिर्माण शिवसेना अशी बॅनरबाजी करण्यात आलीय. ही बॅनरबाजी इतर कोणत्याही पक्षाकडून नाही तर नाराज शिवसैनिकांकडूनच केली गेलीय.\nबाहेरुन पक्षात आलेल्यांना प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप नाराज शिवसैनिकांनी केलाय. 2 दिवसांपूर्वी याच भागात शिवसैनिक आमने सामने आले होते. मात्र, शिवसेनेचे विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांनी उपऱ्यांना पदं दिल्याचा इंकार करत काही विरोधकांनी फलक झळकावल्याचा प्रत्यारोप केलाय.\nराज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना घेण्याऐवजी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाहीं असा सवाल या होर्डिंगच्या माध्यमातून करण्यातून आलाय. या होर्डिंगमुळे पक्षातील नाराजी उघड झालीय.\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/srujan-bhajan-competition-124581", "date_download": "2018-08-19T23:22:28Z", "digest": "sha1:53AX55JMSBNAXFVKPF3LURSGXUKPZFXT", "length": 14570, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "srujan bhajan competition पुणेकरांच्या भजनाचा ‘सृजन’मध्ये आवाज | eSakal", "raw_content": "\nपुणेकरांच्या भजनाचा ‘सृजन’मध्ये आवाज\nमंगळवार, 19 जून 2018\nबारामती - गेले १२ दिवस सुरू असलेल्या भजनाच्या गजराचा कळसाध्याय रविवारी येथील मोरोपंत नाट्यगृहात झाला. ‘जय जय राम कृष्ण हरी’पासून सुरू होऊन ‘चला हो पंढरीसी जाऊ, जिवाचे जीवलगाला पाहू’ या अभंगाने कळस चढविला आणि वारी व पावसापूर्वीच वारकरी भक्‍तिवर्षावात चिंब झाले. जिल्हास्तरीय सृजन भजन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुणेकरांनी बाजी मारली. पुरुषांच्या गटात हडपसरच्या श्रीराम मंडळाने, महिलांच्या गटात पुण्याच्या स्वरपूजा मंडळाने तर बाल गटात पुण्याच्याच अचानक मंडळाने विजेतेपद पटकावले.\nबारामती - गेले १२ दिवस सुरू असलेल्या भजनाच्या गजराचा कळसाध्याय रविवारी येथील मोरोपंत नाट्यगृहात झाला. ‘जय जय राम कृष्ण हरी’पासून सुरू होऊन ‘चला हो पंढरीसी जाऊ, जिवाचे जीवलगाला पाहू’ या अभंगाने कळस चढविला आणि वारी व पावसापूर्वीच वारकरी भक्‍तिवर्षावात चिंब झाले. जिल्हास्तरीय सृजन भजन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुणेकरांनी बाजी मारली. पुरुषांच्या गटात हडपसरच्या श्रीराम मंडळाने, महिलांच्या गटात पुण्याच्या स्वरपूजा मंडळाने तर बाल गटात पुण्याच्याच अचानक मंडळाने विजेतेपद पटकावले.\nॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या एकसष्ठीनिमित्त जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी भरवलेल्या स्पर्धेत जिल्ह्यातून २३२ संघ सहभागी झाले होते. लहान गट, महिला व पुरुष अशा तीन गटांत झालेल्या या स्पर्धेची पुणे विभागाची पहिली फेरी हडपसरला, आंबेगाव विभागाची फेरी मेंगडेवाडीला तर बारामती विभागाची फेरी येथील रयत भवनात झाली.\nस्पर्धेतील विजेते - पुरुष गट- द्वितीय- गुरुदत्त भजनी मंडळ, कवठे येमाई, तृतीय- ज्ञानदेव संगीत विद्यालय, हडपसर, उत्तेजनार्थ- जय हनुमान भजनी मंडळ, ढेकळवाडी, गुरुकृपा प्रासादिक मंडळ डिंभे, आंबेगाव, स्वरसाधना भजनी मंडळ, बारामती. विशेष पुरस्कार- ज्ञानेश्वर भजनी मंडळ, खडकवाडी, काळू बाई प्रासादिक मंडळ, सुहास आटोळे भजनी मंडळ, खांडज.\nमहिला गट- द्वितीय- सरस्वती भजनी मंडळ, बारामती, तृतीय- स्वरांजली महिला मंडळ, पुणे, उत्तेजनार्थ- स्वानंद महिला मंडळ, बारामती, विठ्ठल रुक्‍मिणी महिला मंडळ, खैरेवाडी व विठोबा प्रासादिक मंडळ, निरगुडसर. विशेष पुरस्कार- शारदा महिला मंडळ, शारदानगर.\nबाल गट- द्वितीय- दत्त बाल भजनी मंडळ, गुनाट, तृतीय- साई भजनी मंडळ, पाटस, उत्तेजनार्थ- शारदा संगीत विद्यालय, शारदानगर, स्वरसाधना भजनी मंडळ, दिघी, जिल्हा परिषद शाळा भजनी गट, म्हाळुंगे-, खेड, विशेष पुरस्कार- सरस्वती भजनी मंडळ, बारामती, दत्तगणेश भजनी मंडळ, तळेगाव, बाल भजनी मंडळ, भोर.\nउद्यापासून दररोज ‘साम’वर प्रसारण\nजिल्हास्तरीय सृजन भजन स्पर्धेचे प्रसारण साम टीव्हीवर १९ जूनपासून ३० जूनपर्यंत दररोज दुपारी ३.३० वाजता होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम फेरीत पात्र ठरलेल्या सर्व २७ भजनी मंडळांनी गायलेली भजने यानिमित्ताने पुन्हा पाहता येतील.\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nमायणी - धोंडेवाडी (ता. खटाव) येथील रणरागिणींनी दारूविक्रेत्यांविरुद्ध दंड थोपटत पोलिसांच्या सहकार्याने गावातील दारूचा अड्डा उद्‌ध्वस्त केला....\nपोलिस ठाण्यांमध्ये आता जादा कृती पथके\nपिंपरी - एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक अल्पवेळेत पोचावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये जादा कृती पथके तयार करण्याचे आदेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/10/largest-email-service-in-india-gmail.html", "date_download": "2018-08-19T23:29:18Z", "digest": "sha1:SGHPYCE24DF7YM57D457CQ5KJI2RMXQU", "length": 6917, "nlines": 67, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Largest email service in India - Gmail ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nगेल्या महीन्यात लिहिलेल्या \"गुगल दी ग्रेट\" या लेखात आपण पाहीले होते की भारतामध्ये फक्त ई-मेलचं क्षेत्र वगळता सर्च, सोशल नेटवर्कींग , ब्लॉगींग, मॅप्स, आणि मल्टीमेडीया या क्षेत्रात गुगल अग्रभागी आहे. आणि तेव्हा लवकरच गुगल ई-मेल क्षेत्रातही याहुला मागे टाकेल असे मी म्हंटले होते. आणि झालेही अगदी तसेच. या महीन्यात गुगलने भारतातील सर्वात मोठी ई-मेल सेवा बनण्याचा पराक्रम केला आणि प्रतीस्पर्धी याहुला मागे टाकले.\nवीझीसेन्स (ViziSense) या ऑनलाइन सर्वेक्षण करणार्‍या कंपनीने नुकताच गुगलची ईमेल सेवा म्हणजे जीमेल ही भारतातील सर्वात मोठी ईमेल पुरवीणारी सेवा असल्याचे जाहीर केले. भारतातील १८ दशलक्ष इतके जीमेल युसर्स मिळवणार्‍या गुगलने या क्षेत्रात जुना खेळाडु असलेल्या याहु मेल सर्वीसला मागे टाकले. याहुकडे १६.८ दशलक्ष इतके इमेल युजर्स आहेत. तर रेडीफमेल ६.२५ दशलक्ष ई-मेल युजर्ससह तीसर्‍या क्रमांकावर आहे.\nजीमेलचे युजर्स सरासरी ३ % दराने वाढत आहेत तर याहुचे युजर्स सरासरी ८ % दराने कमी होत आहेत. याच आपल्या जुन्या वापरकर्त्यांना पुन्हा आकर्षीत करण्यासाठी याहुने \"It's You \" हे नविन मार्केटींग कँपेन चालु केले आहे. यामध्ये त्यांनी टीव्ही आणि वर्तमानपत्रांतील जाहीरातींचा वापर केला आहे.\nयाहु, रेडीफमेल आणि मायक्रोसॉफ्टचे विंडोज लाइव्ह मेल या ईमेल सेवांना आता निश्चीतच काही भक्कम पावले उचलावी लागतील अन्यथा जीमेल लवकरच या सर्वांना पुर्णपणे झाकोळुन टाकेल यात शंकाच नाही.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2016/12/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:54:14Z", "digest": "sha1:35F6M4IA6HCOWEAEM7QPR5Y77OSSSJRF", "length": 10318, "nlines": 115, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: कॅशलेस", "raw_content": "\nसोमवार, ५ डिसेंबर, २०१६\n‘देशभक्‍ताची व्याख्या’ या ब्लॉगचा ताजा कलम:\n- डॉ. सुधीर रा. देवरे\n1975-77 च्या आसपासचा काळ. तेव्हाही माझ्या लहानपणी आमचं गाव बर्‍यापैकी कॅशलेस होतं. दुकानात कोणाला काही घ्यायला जायचं असलं की घरातलं धान्य- बाजरी, गहू, नागली, हरभरा, मका असं दुकानात घेऊन जायचं. दुकानदार तो त्याच्या मापाने मोजायचा. माप भरून भरपूर धान्य खाली पडू द्यायचा. आणि त्याच्या हिशोबाने सांगायचा, ‘इतके इतके पैसे झाले. काय देऊ’ मग रोज लागणार्‍या जिनसा गुळ, दाळ, चहा, साखर, तेल असं थोडं थोडं खरेदी करायचं. हिशोब जास्त व्हायला लागला तर काही वस्तू दुकानदाराला परत करून घरी यायचं.\nशेतात सालदार ठरवायचा तोही कॅशलेस. वर्षाचे दोन पोते बाजरी, दोन पोते गहू, शेतात रहायला झ्याप, आखाजी दिवाळीला घरादारासह सगळ्यांना कपडेलत्ते. शेतीसाठी अवजारं तयार करून देणार्‍या सुतारालाही वर्षभराचे धान्य ठरवलं जायचं. याच पध्दतीने लोहार, शिंपी, न्हावी अशा बारा बलुतेदारांना धान्य दिलं जायचं. मागायला येणार्‍या भिक्षुकांनाही धान्यच दिलं जायचं.\nचावडी जवळ काही कोकणा बाया बोरं, करवंदं, शिताफळं, आवळा अशी फळं ‍ विकायला बसाचची. ही फळं कांद्यांच्या बदल्यातही मिळायची. चार पाच कांदे देऊन दोन चार फळं मिळायची. आपल्याला प्रश्न पडला असेल की हे सर्व सांगण्याचं कारण काय काल गावागडचा विद्यार्थी आला. त्याला म्हटलं, ‘गावात व्यवहार कसे होताहेत काल गावागडचा विद्यार्थी आला. त्याला म्हटलं, ‘गावात व्यवहार कसे होताहेत लोकांकडे पैसे आहेत का लोकांकडे पैसे आहेत का’ तो म्हणाला, ‘हातात चालणारे पैसे नाहीत म्हणून लोक धान्याच्या बदल्यात वस्तू खरेदी करताहेत.’\nपुन्हा जुन्या पध्दतीने व्यवहार सुरू झाले. लोक घरातले धान्य दुकानात देऊन किराणा आणायला लागले. बॅक टू नेचर. बॅक टू प्रिमिटीव्ह. पूर्वी ग्रामीण भाग असाच कॅशलेस व्यवहार करत होता आणि आता ते दिवस पुन्हा आले पहा. या धान्याचं मूल्य बाजारभावानेच असतं की नाही याचा विचार ग्रामीण अशिक्षित लोक करत नाहीत. आपली नड भागण्याशी मतलब. म्हणून ही प्रगती का अधोगती असं कोणी विचारू नये\n(‘देशभक्‍ताची व्याख्या’ या ब्लॉगचा ताजा कलम. ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)\n– डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ३:५२ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nSachin Shaha १५ जानेवारी, २०१७ रोजी ६:५२ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tech/samsung-launches-galaxy-s8-plus-6gb-ram-and-dual-front-camera/", "date_download": "2018-08-19T23:47:09Z", "digest": "sha1:6WPKNCVZTBL3E6SLHXMIC4YTCPIT6SQT", "length": 27979, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Samsung Launches Galaxy S8 Plus With 6gb Ram And Dual Front Camera | ​सहा जीबी रॅम व ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज स्मार्टफोन | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\n​सहा जीबी रॅम व ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज स्मार्टफोन\nसॅमसंग कंपनीने आज ६ जीबी रॅम आणि ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.\nसॅमसंग कंपनीने आज ६ जीबी रॅम आणि ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.\nसॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हा स्मार्टफोन ग्राहकांना ‘अमेझॉन इंडिया’ या शॉपींग पोर्टलवरून २० जानेवारीपासून खरेदी करता येणार आहे. याचे मूल्य ३२,९९० रूपये असून ब्लॅक आणि गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आला आहे.\nसॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) या स्मार्टफोनमध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा सेटअप असून हे याचे विशेष फिचर आहे. याच्या पुढील बाजूस एफ/१.९ अपार्चर आणि लाईव्ह फोकस या फिचरने सज्ज असणारे १६ व ८ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. यांच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या सेल्फी घेता येणार आहे. तर एफ/१.७ अपार्चरसह यातील मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सल्सचा असेल. युएसबी टाईप-सी चार्जींग प्रणालीसह यातील बॅटरी ३५०० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असल्याने कोणत्याही वातावरणात सहजपणे वापरता येईल. यात कॉन्टॅक्टलेस मोबाईल पेमेंटसाठी यात सॅमसंग पे ही प्रणाली देण्यात आलेली आहे. याला सॅमसंग गिअर व्हिआर हेडसेटचा सपोर्टदेखील देण्यात आला आहे.\nसॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) मॉडेलमध्ये ६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा (२२२० बाय १०८० पिक्सल्स) सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याची ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज असून मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढविता येणार आहे.\nसॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्स असतील. तसेच या स्मार्टफोनमध्ये अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.\nसॅमसंग गॅलेक्सी जे ४ (२०१८) ऑफलाईन बाजारपेठेत दाखल\nसॅमसंगच्या गॅलेक्सी एस लाईट लक्झरी एडिशनची घोषणा\nसॅमसंग गॅलेक्सी जे ८ (२०१८) मॉडेलचे अनावरण\nसॅमसंग गॅलेक्सी नोट ८ आता नवीन रंगाच्या पर्यायात \nसॅमसंगचा विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसलेला स्मार्टफोन; फक्त कॅमेरा, कॉल, एसएमएसची सोय\nसॅमसंग गॅलेक्सी जे 7 प्राईम 2 दाखल\nगरज सक्षम ‘डिजिटल इंडिया’ची\n जीमेल अॅपमध्येही आली ही सुविधा...आपोआप मेल डिलिट होणार\niPhone X ची हुबेहुब 'मोटोकॉपी' येणार; पहा कोणता फोन आहे तो...\nड्युअल रिअर कॅमेरा व फेस अनलॉक फिचर्सयुक्त स्मार्टफोन\nगुगलने जाहीर केली धोकादायक अॅप्सची यादी, तुमच्या मोबाईलमध्ये तर नाही ना\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/nanded/government-responsible-death-dharma-patil-ashok-chavan/", "date_download": "2018-08-19T23:47:07Z", "digest": "sha1:OXUM5IL6HVZF3N75GWKSCXCLUZYYHTAH", "length": 34327, "nlines": 468, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Government Responsible For The Death Of Dharma Patil - Ashok Chavan | धर्मा पाटील यांच्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार - अशोक चव्हाण | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nधर्मा पाटील यांच्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार - अशोक चव्हाण\nधर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या असून सरकारविरोधात 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी (28 जानेवारी) निधन झाले. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.\nधर्मा पाटीलअशोक चव्हाणशेतकरी आत्महत्यामहाराष्ट्र सरकार\nMaratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाणांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन\nMaharashtra Bandh : नांदेड येथे जमाव पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज\nनांदेड - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nविहिरीत पडलेल्या सांबराला गावकऱ्यांच्या मदतीने वन कर्मचाऱ्यांनी केली सुटका\nक्रूर; माथेफिरुने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं\nनांदेडमध्ये शिख बांधवांचा प्रतिकात्मक हल्लाबोल\nपद्मावत वाद- नांदेडमध्ये राजपूत संघर्ष समितीचा मोर्चा\nपद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी नांदेडमध्ये आज राजपूत संघर्ष समितीने मोर्चा काढला. राणी पद्मिनीच्या सत्यकथेला मनोभावी कल्पनेचं रूप देऊन मनोरंजनासाठी चित्रपट तयार करून सर्व राजपूत समाजबांधव व राष्ट्रप्रेमीच्या भावना दुखावल्याचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला.\nनांदेडमध्ये आदिवासी समन्वय समितीचा मोर्चा\nनांदेडमध्ये आदिवासी समन्वय समितीने जिल्हाअधिकारी कार्यालयावर आपल्या विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चा काढला होता.\nआमदार प्रताप पाटील-चिखलीकरांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांचे ढोल बजाओ आंदोलन\nनांदेड, शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शिवसेनेनं त्यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाओ आंदोलन केले. महापालिका निवडणुकीत उघडपणे सेनाविरोधी भूमिका स्वीकारली होती. याला विरोध करत शिवसैनिकांनी त्यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. दरम्यान, यावेळी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. ( Video -सचिन मोहिते)\nनांदेड - गोदावरी नदी पूजनामध्ये हजारो महिलांनी नोंदवला सहभाग\nड्रोन कॅमे-याच्या नजरेतून पाहा नांदेड शहर\nनांदेड महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ वॉर्डांसाठी मतदान सुरु आहे. इथे परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमे-याचा वापर करण्यात येत आहे.\nनांदेडमध्ये दसऱ्यानिमित्त गुरुद्वारा इथून निघाली हल्लाबोल मिरवणूक\nदसऱ्याच्या निमित्ताने सचखंड गुरुद्वारा येथून हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये देश विदेशातील भाविकांनी सहभाग घेतला.\nविष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणीपातळीत गेल्या 24 तासांत मोठी वाढ\nनांदेड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासांत मोठी वाढ झाली आहे. पाण्याची आवक वाढल्याने 9 दलघमीवरून प्रकल्पात 48 दलघमी पाणी पातळी झाली.\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nसुवर्णपदकाचा सामना खेळताना माझ्यावर कोणतेच दडपण नव्हते. कारण दडपण घेतल्यावर तुमची कामगिरी चांगली होऊ शकत नाही. अंतिम फेरी चांगलीच रंगतदार झाली, असे बजरंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यावर पहिल्यांदाच सांगितले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nभारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 Opening Ceremony: १८ व्या आशियाई स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nशुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहे. या स्पर्धेत भारताचा तलवारबाजीचा (फेन्सिंग) संघही सहभागी होत असून, भारतीय तलवारबाजी संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचे फेन्सिंग इंडियन असोसिएशनचे सेक्रेटरी उदय डोंगरे यांनी सांगितले.\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nमुंबई : सहिष्णू भारत असहिष्णू होतोय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, असे प्रश्न हल्ली काही वेळा मनात येतात. देशातील काही घटनांमुळे नागरिकांमध्ये एक अनामिक भीती जाणवते. पण, जितकं भासवलं जातंय, तितकंही देशातलं वातावरण चिंताजनक नाही. गरज आहे ती, आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना-घडामोडींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची... नेमका हाच संदेश देण्याच्या उद्देशानं लोकमत मीडिया आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी एकत्र येऊन 'परस्पेक्टिव्ह' या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. आदिनाथ कोठारेच या लघुपटाचा दिग्दर्शकही आहे. 'परस्पेक्टिव्ह'ला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nनवी मुंबई : वाशी येथे नवी मुंबई सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नृत्य सादर करताना आदिवासी बांधव. (व्हिडीओ - संदेश रेणोसे)\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरी सह celebrates आंतरराष्ट्रीय मांजर दिन\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nडहाणूमध्ये पारंपरिक तारपा नृत्याच्या आविष्कारात आदिवासी दिन साजरा\n... आणि आस्ताद काळे पडला स्वप्नाली पाटीलच्या प्रेमात\nआस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी सांगितले त्यांच्या प्रेमकथेविषयी...\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ranji-trophy-vidarbha-eye-maiden-title-delhi-aim-to-end-nine-year-drought/", "date_download": "2018-08-19T23:03:04Z", "digest": "sha1:YKT26AZNVMIMA7NVDOEI3NCQUCD5QXQ4", "length": 8671, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रणजी ट्रॉफी: उद्यापासून रंगणार दिल्ली विरुद्ध विदर्भ अंतिम सामना -", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी: उद्यापासून रंगणार दिल्ली विरुद्ध विदर्भ अंतिम सामना\nरणजी ट्रॉफी: उद्यापासून रंगणार दिल्ली विरुद्ध विदर्भ अंतिम सामना\n उद्यापासून रणजी ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम फेरी होळकर क्रिकेट स्टेडिअम, इंदोर येथे रंगणार आहे. या फेरीत दिल्ली आणि विदर्भ संघ आमने सामने येणार आहेत. गेले तीन महिने चालू असलेल्या या स्पर्धेने अखेरचा टप्पा गाठला आहे.\nदिल्ली आणि विदर्भ संघ उपांत्य फेरीत चांगली कामगिरी करून अंतिम फेरीत पोहोचले असल्याने दोन्ही संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला असणार. तसेच या दोन्ही संघांनी साखळी सामन्यात एकदाही पराभव स्वीकारलेला नाही.\nगौतम गंभीर या मोसमात दिल्लीकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने ८ सामन्यात ६३.२०च्या सरासरीने ६३२ धावा केल्या आहेत. #म #मराठी #RanjiTrophy #RanjiTrophyFinal #DELvVID @Maha_Sports\nदिल्ली संघाने उपांत्य सामन्यात बंगाल संघावर सहज मात केली होती. या सामन्यात दिल्लीने १ डाव आणि २६ धावांनी विजय मिळवला होता. दिल्लीच्या या विजयात शतकवीर गौतम गंभीर, कुणाल चंदेला आणि या सामन्यात ७ बळी घेतलेल्या नवदीप सैनी यांनी मोलाची कामगिरी बजावली होती.\nयाबरोबरच विदर्भानेही आठवेळाच्या विजेत्या कर्नाटकविरुद्ध अटीतटीच्या झालेल्या सामन्यात ५ धावांनी विजय मिळून पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात विदर्भाच्या रजनीश गुरबानीने १२ बळी घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.\nमहाराष्ट्रातील मुंबई रणजी टीम, महाराष्ट्र रणजी टीम हे रणजी ट्रॉफी विजेते संघ आहे. विदर्भालाही यावेळीचा अंतिम सामना जिंकून इतिहासात नाव कोरण्याची मोठी संधी आहे. #म #मराठी #RanjiTrophy #RanjiTrophyFinal #DELvVID @Maha_Sports\nविदर्भ संघ उद्यापासून सुरु होणाऱ्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच विजेतेपदाच्या ट्रॉफीवर नाव करण्यास उत्सुक असेल तर दिल्लीचा संघही विजेतेपदासाठी त्यांना चांगलीच टक्कर देईल.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/04/ca-16and17April2017.html", "date_download": "2018-08-19T23:03:56Z", "digest": "sha1:PA6UN26BF5RJOVQXRFJRC2TECSVDUUQB", "length": 16839, "nlines": 122, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १६ व १७ एप्रिल २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी १६ व १७ एप्रिल २०१७\nचालू घडामोडी १६ व १७ एप्रिल २०१७\nजगातील संकटग्रस्त दुर्मीळ पक्ष्यांतील ‘मोठी लालसरी’ हतनूर परिसरात\nजळगाव जिल्ह्य़ातील हतनूर (मुक्ताईसागर) धरणाच्या जलाशयात 'इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झव्‍‌र्हेशन नेटवर्क' (आययुसीएन) द्वारा घोषित जगातील संकटग्रस्त दुर्मीळ पक्ष्यांमधील 'रेड क्रेस्टेड पोचार्ड' (अल्बीनो प्रकारातील स्थानिक भाषेतील 'मोठी लालसरी') हा स्थलांतरीत पाणपक्षी आढळून आला आहे.\nया पक्षाची भारतातील ही पहिलीच नोंद ठरली आहे. आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकेने याची दखल घेतली असून त्यासंदर्भातील माहिती मार्चच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.\nकेंद्रीय पर्यावरण मंत्रालयातंर्गत कार्यरत 'इन्व्हायरमेंटल इन्फार्मेशन सिस्टिम' (ईएनव्हीआयएस) ने भुसावळ तालुक्यातील वरणगांव येथील चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्या या संशोधनावर शिक्कामोर्तब केले आहे.\nडिसेंबर २०१४ मध्ये वेटलॅण्ड इंटरनॅशनल या स्वित्र्झलंडमधील पर्यावरण संस्थेकडून देशभरात पक्षीगणना झाली. त्यावेळी वरणगावच्या चातक निसर्ग संवर्धन संस्थेने या गणनेत सहभाग घेत मुक्ताईसागर (हतनूर) धरणाच्या जलाशय परिसरात गणना केली. यावेळी पक्षीमित्र शिवाजी जवरे (बुलढाणा) यांना एक पक्षी दिसला असता तज्ज्ञांची मते जाणून घेतलीम् असता हा पक्षी मोठी लालसरीच असल्याचे निष्पन्न झाले.\nमहाजन यांनी याबाबतचा शोधनिबंध तयार करुन तो 'न्यूजलेटर ऑफ बर्ड वॉचर' या आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकेला पाठवला असता तो मार्च २०१७ मध्ये प्रसिद्ध झाला. यापूर्वी अशा पक्षाची भारतात कोठेही नोंद झालेली नसल्याचे तसेच यापूर्वी इंग्लडमध्ये नोंद झालेली असल्याची माहिती देण्यात आली\nहॉटेलमधील सेवाशुल्क लवकरच होणार बंद\nहॉटेलमधील बिलांवरील सेवाशुल्क वसुलीला कायदेशीर आधार नाही, असे सांगत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सेवाशुल्क वसुली बेकायदा ठरवली आहे. लवकरच यासंदर्भात सुधारित परिपत्रक काढले जाणार आहे.\nजानेवारीत केंद्र सरकारने सेवाशुल्क ऐच्छिक असल्याचे परिपत्रक काढले होते. तरीही हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये खटके उडत होते.\nया निर्णयामुळे मेनू कार्डवरील सेवाशुल्काचा उल्लेख हॉटेलमालकांना काढून टाकावा लागेल. राज्य सरकारला या आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार असून, महिनाअखेर ही परिपत्रकाची प्रक्रिया पूर्ण होईल.\nकाचेचे छत असलेल्या रेल्वे डब्यांचे सुरेश प्रभूंच्या हस्ते लोकार्पण\nकाचेचे छत असलेल्या रेल्वेचे लोकार्पण\nरेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी विस्टाडोम कोच (काचेचे छत असणारे डबे) असलेल्या रेल्वेचे लोकार्पण केले. विस्टाडोम कोच असलेली रेल्वे विशाखापट्टणम ते अरकू दरम्यान धावणार आहे. काचेच्या छतांसह एलईडी दिवे, फिरती आसने आणि जीपीएस आधारित सूचना यंत्रणा ही नव्या रेल्वेची वैशिष्ट्ये आहेत.\nनव्या रेल्वेचे सर्व डबे वातानुकूलित असतील आणि या डब्यांचे छत काचेचे असल्याने प्रवाशांना अरकूच्या दऱ्यांमधील निसर्ग सौंदर्य पाहता येणार आहे.\nअपंगांचा विचार करुन डब्यांची रचना करण्यात आली असून रेल्वेच्या डब्यांना सरकणारे स्वयंचलित दरवाजे असतील.\nचार विस्टाडोम कोच उभारण्यासाठी रेल्वेला ४ कोटींचा खर्च आला आहे. सध्या या डब्यांची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी सुरु आहे. यातील दोन डबे विशाखापट्टणम-अरकू मार्गावर धावणार आहेत. तर इतर दोन डबे जम्मू-काश्मीरमध्ये पाठवले जाणार आहेत.\nयंदाचा 'सिंगापूर ओपन' करंडक भारताकडेच\nभारतीय बॅडमिंटनमधील 'स्टार' खेळाडू स्पर्धेबाहेर पडलेले असताना नवोदित साई प्रणित आणि श्रीकांत किदम्बी यांनी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. यामुळे यंदा सिंगापूर ओपनमध्ये विजेतेपदासाठी दोन्ही भारतीय खेळाडूच लढणार आहेत.\nसाई प्रणितने त्याच्या लौकिकास साजेसा खेळ करत कोरियाच्या ली डॉंग क्‍युनवर सहज मात केली. साई प्रणितने ली डॉंग क्‍युनवर २१-६, २१-८ असा विजय मिळविला. एखाद्या सुपर सीरिज मालिकेची अंतिम फेरी गाठण्याची ही साईची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये झालेल्या सय्यद मोदी ग्रां.प्री. ची अंतिम फेरी साईने गाठली होती.\nदुसऱ्या उपांत्य फेरीत भारताच्या श्रीकांत किदम्बीने इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिंटिंग याच्यावर मात केली. श्रीकांतने २१-१३, २१-१४ असा विजय मिळविला.\nसिंगापूर ओपनमध्ये अंतिम फेरी गाठलेले दोन्ही खेळाडू एकाच देशाचे असण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी चीन, इंडोनेशिया आणि डेन्मार्कच्या खेळाडूंनी अशी कामगिरी केली होती.\nजगातील वयोवृद्ध व्यक्तीचे निधन\nजगातील सर्वात वयोवृद्ध व बहुदा एकोणिसाव्या शतकात जन्म झालेल्या शेवटच्या व्यक्तीचे वयाच्या ११७ व्या वर्षी निधन झाले.\nइटलीतील एम्मा मार्टिना ल्युईगिया मोरानो या महिलेचा जन्म २९ नोव्हेंबर १८९९ रोजी झाला होता. त्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सप्रमाणे सर्वात वयोवृद्ध असलेल्या व्यक्ती व महिला होत्या.\nमोरानो यांचे शनिवारी निधन झाले असून गेल्या वर्षी मे पर्यंत त्यांचे नाव गिनीज बुकात सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून होते. वय संशोधन गटाने केलेल्या संशोधनानंतर त्यांचे नाव गिनीज बुकमध्ये समाविष्ट केले होते.\nमोरानो या सर्वात जास्त जगलेल्या जीन लुईस कॅलमेंट यांच्यापेक्षा पाच वर्षांनी तरुण होत्या. कॅलमेंट हे १२२ वर्षे १६४ दिवस जगले.\nवयोवृद्धता संशोधन गटाने केलेल्या यादीनुसार १९०० मध्ये जमेकात जन्मलेल्या व्हायोलेट ब्राऊन या आता जिवंत व्यक्तीत सर्वात वयोवृद्ध आहेत. त्यांचे वय ११३ वर्षे ३७ दिवस आहे.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/preview-india-chmapions-trophy-england/", "date_download": "2018-08-19T23:04:49Z", "digest": "sha1:2HNBQYQLDLZ66DJHLFVK4A24T4ICZT5D", "length": 9961, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Preview: भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद कायम ठेवेल का?? -", "raw_content": "\nPreview: भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद कायम ठेवेल का\nPreview: भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद कायम ठेवेल का\n२०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत हा ब गटातील संघ आहे .या गटात दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचा समावेश आहे. क्रिकेट विश्वात मिनी वर्ल्ड कप समजल्या जाणाऱ्या या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत हा डिफेण्डिंग चॅम्पियन म्हणून भाग घेईल.\nभारताच्या सलामी फलंदाजीची जबाबदारी शिखर धवन व रोहित शर्मा यांच्यावर राहील. या दोन फलंदाजांची भारतातील गेल्या काही वर्षातील कामगिरी चांगली असली तरी भारताबाहेरील कामगिरी निराशजनकच म्हणावी लागेल. उसळत्या खेळपट्यांवर हि सलामी जोडी कशाप्रकारे आपला खेळ दाखवते हे बघावं लागेल. भारताच्या गटात असणाऱ्या दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान यांची गोलंदाजी हि उत्तम आहे. त्यांचा सामना हे फलंदाज कसे करतील हे पहाणे मोठे औत्सुक्याचे ठरेल. या दोन फांदाजांमध्ये कुणी दुखापतग्रस्त झाला तरच मुंबईकर रहाणेला संधी मिळू शकते. रहाणेने परदेशी भूमीवर नेहमीच उत्तम फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे.\nमध्यक्रमातील भारताची फलंदाजीची मदार कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एम एस धोनी, अष्टपैलू युवराज सिंग, महाराष्ट्राचा स्टार अष्टपैलू केदार जाधव व मनिष पांडे यांच्यावर राहील. केदार जाधव आणि मनीष पांडे यांमधील कोणत्या खेळाडूला संधी कर्णधार विराट कोहली देतो हे धावपट्टी आणि एकूण तेव्हाची परिस्थितीच ठरवेल.\nभारतीय फिरकी गोलंदाजीची धुरा रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा ह्या दोन फिरकीपटू असेल त्यांना साथ मध्यमगती गोलंदाज आणि अष्टपैलू हार्दिक पंड्यावर असेल.\nवेगवान गोलंदाजीची मदार भुवनेशवर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव यांच्यावर राहील. सध्या भारताचे हे चारही वेगवान गोलंदाज जबदस्त लयीत आहेत.\nभारताला ह्या मिनी वर्ल्ड कपचे जेतेपद राखायचे असेल तर फलंदाजी व गोलंदाजी या दोनही आघाड्यांवर सर्वोत्कृष्ट कामगिरीची गरज आहे. विराट कोहली ,धोनी ,युवराज यांना आपल्या अनुभवाचा फायदा घेऊन कामगिरी करावी लागेल. गोलंदाजीमध्ये भुवी, शमी व उमेश यादव तसेच हानामारीच्या षटकांत जसप्रीत बुमराहची गोलंदाजी यांचे मिश्रण पाहण्यायोग्य राहील.\nजगभरातील सर्व क्रिकेटप्रेमी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उत्सुक आहेत. भारताचे या स्पर्धेतील अभियान कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध ४ जून ला सुरु होईल. आशा आहे की भारत ह्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करून विजेतेपद कायम ठेवेल.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/4824-yawatmal-tree", "date_download": "2018-08-19T23:06:26Z", "digest": "sha1:WHKH25MFWZMNQSWECVA7OUDTDV5X76VF", "length": 6088, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "फक्त एका झाडामुळे महाराष्ट्रातील ‘तो’ शेतकरी होणार करोडपती - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nफक्त एका झाडामुळे महाराष्ट्रातील ‘तो’ शेतकरी होणार करोडपती\nजय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ\nराज्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरू असतानाचं याच महाराष्ट्र राज्यातील यवतमाळमधील एक शेतकरी कोट्यधीश झालाय. पंजाबराव शिंदे असं या नशीबवान शेतकऱ्याचं नाव आहे. खर्शी इथं राहणाऱ्या पंजाबराव यांच्या घरी चक्क झाडाच्या रुपानं लक्ष्मी येणार आहे.\nते झाड कोणतंही साधसुध झाड नसून ते आहे रक्तचंदनाचे. अगदी वडिलोपार्जित असलेलं हे झाडं. पंजाबराव यांच्या शेतात होतं. त्याच शेतातून जाणाऱ्या नांदेड-वर्धा रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात हे झाड आढळून आलं होतं.\\\nत्यानंतर या झाडाचे नमूने वनविभागाकडे देण्यात आले होते आणि आता वनविभागातून हे झाडं रक्तचंदनाचं असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. ज्यातून पंजाबराव हे कोट्यधीश होणार आहेत.\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\n...म्हणून त्याने कोरड्या विहिरीत केले होते उपोषण\nशेतकरी मृत्यूप्रकरणी मनसे आक्रमक; कार्यकर्त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world?start=126", "date_download": "2018-08-19T23:10:38Z", "digest": "sha1:XTSKYAZMZRLF6DD7ALKHEDBJFY7VPNXJ", "length": 5900, "nlines": 158, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "देश-दुनिया - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकर्नाटकातील निवडणूकांचं बिगूल वाजलं ; वेळापत्रक जाहीर\n...म्हणून ‘या’ पत्रकाराला वाळू माफियांनी भरदिवसा अंगावर ट्रक घालून चिरडलं\nस्मिथसह डेव्हिड वॉर्नरवर आजीवन बंदी \nरशियात अग्नितांडव; 37 जणांचा होरपळून मृत्यू\n घालावे लागणार बुलेटप्रुफ जॅकेट\nजीवघेणा खेळ; अजगरानेच आवळला गारुड्याचा गळा\nउपोषणादरम्यान अण्णांची प्रकृती खालावली, सरकार तोडगा कधी काढणार \nआम आदमी पक्षाला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा\nअॅट्रॉसिटीबाबतच्या निर्णयावर भाजपचेच खासदार नाराज\nया दिव्यांगाच्या जिद्दीला सलाम...\nराज्यसभेच्या 58 जागांसाठी निवडणूक\nऍट्रोसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय\nचारा घोटाळा अंगलट; लालूंना 7 वर्षांची शिक्षा\nवर्गातील हजेरीच्या मुद्द्यावरून जेएनयूचे विद्यार्थी आक्रमक\nमोदी हे भ्रष्टाचाराचं दुसरं नाव - राहुल गांधी\nअमित शहांची रणनीती मायावतींना झटका देणार \nमहाअधिवेशनाचा आज शेवटचा दिवस राहुल गांधींकडून चार वाजता समारोपाचं भाषण\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/5194-salman-khan-on-his-marriage", "date_download": "2018-08-19T23:07:13Z", "digest": "sha1:NYYYQE3HYXTGFOWG4O7GRBTZSPZPZLPE", "length": 5817, "nlines": 134, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'मुझे लडकी मिल गयी' - सलमानच्या चार शब्दांनी चाहत्यांमध्ये खळबळ - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'मुझे लडकी मिल गयी' - सलमानच्या चार शब्दांनी चाहत्यांमध्ये खळबळ\n'मुझे लडकी मिल गयी' या सलमानच्या एका ट्वीटमधील चार शब्दांनी चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली.\nसलमान खानला लग्नाला मुलगी मिळाली कि काय असे अनेक तर्क सलमानच्या चाहत्यांनी काढले होते. मात्र, सलमानच्या दुसऱ्या ट्विटनंतर खुलासा झालाय.\nसलमानला मुलगी लग्नासाठी नव्हे, तर सिनेमासाठी मिळाल्याचं सलमाननं स्पष्ट केलंय.\n'लव्हरात्री' या सिनेमासाठी सलमान खानला हिरोईन मिळाली आहे. वरिना नावाच्या अभिनेत्रीचं सिनेमासाठी कास्टिंग करण्यात आलंय.\nसलमानच्या या ट्विटनंतर सलमानला बऱ्याच नेटीझन्सने ट्रोलदेखील केलंय.\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nपोलीसच असे, तर गुंड कसे पाहा महिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली सविस्तर बातमीसाठी पाहा-… https://t.co/xinKG0ubae\n25 दिवसात 9,100 किमी अंतर अमित समर्थ यांचा सायकलिंगचा रेकॉर्ड थेट जपानहून अमित समर्थ पाहा बातमी आणि बरंच काही ... 8… https://t.co/uIcG4gLMrR\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/talk-15-minutes-without-giving-any-basis-paperwork-narendra-modi-113408", "date_download": "2018-08-19T22:51:46Z", "digest": "sha1:O6UD6JNI2ZLMKM6ICVMJ4ZFMJ6HEWLH3", "length": 13873, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Talk 15 minutes without giving any basis of paperwork - Narendra Modi कागदाचा आधार न घेता 15 मिनिटे बोलून दाखवा - नरेंद्र मोदी | eSakal", "raw_content": "\nकागदाचा आधार न घेता 15 मिनिटे बोलून दाखवा - नरेंद्र मोदी\nबुधवार, 2 मे 2018\nनरेंद्र मोदी यांचे राहुल गांधी यांना प्रतिआव्हान\nसंथेमरहळ्ळी/उडुपी - कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कुठल्याही कागदाचा आधार न घेता, कोणत्याही भाषेत कर्नाटकमधील सिद्धरामैया यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारच्या कामगिरीबद्दल सलग 15 मिनिटे बोलून दाखवावे, असे थेट आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. 1) दिले.\nनरेंद्र मोदी यांचे राहुल गांधी यांना प्रतिआव्हान\nसंथेमरहळ्ळी/उडुपी - कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कुठल्याही कागदाचा आधार न घेता, कोणत्याही भाषेत कर्नाटकमधील सिद्धरामैया यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारच्या कामगिरीबद्दल सलग 15 मिनिटे बोलून दाखवावे, असे थेट आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. 1) दिले.\nकर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीसाठी चामराजनगर जिल्ह्यातील संथेमरहळ्ळी येथे झालेल्या जाहीर सभेत भाजपच्या प्रचाराचे रणशिंग फुंकताना ते बोलत होते. \"भ्रष्टाचार आणि अन्य मुद्द्यांवर मला संसदेत 15 मिनिटे बोलू द्या. मी संसदेत बोललो, तर पंतप्रधान 15 मिनिटेही बसू शकणार नाहीत', असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले होते. त्यावरून मोदी यांनी राहुल यांच्यावर प्रतिहल्ला केला. \"मी कॉंग्रेस अध्यक्षांना हिंदी, इंग्रजी अथवा त्यांच्या मातोश्रींच्या मातृभाषेत, कागद हातात न घेता, कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकारच्या कामगिरीबाबत 15 मिनिटे बोलण्याचे आव्हान देतो... कर्नाटकमधील नागरिक योग्य तो निष्कर्ष काढतील', असे ते म्हणाले.\nत्यांचे 15 मिनिटे बोलणेही मोठीच गोष्ट असेल. ते ऐकल्यावर मला बसणे शक्‍यच होणार नाही. कॉंग्रेस अध्यक्ष, महोदय आम्ही तुमच्यासमोर बसूच शकत नाही. तुम्ही \"नामदार' आहात आणि आम्ही \"कामदार' आहोत. तुमच्यापुढे बसण्याची आमची पात्रता नाही, असा टोला त्यांनी लगावला.\n- देशाच्या इतिहासाबद्दल काडीचाही आदर नसलेल्या व्यक्तीकडे कॉंग्रेसचे नेतृत्त्व\n- \"वंदे मातरम'चा त्यांनी केलेला अपमान पाहून मला धक्काच बसला\n- ज्या 18 हजार गावांमध्ये वीज नव्हती, त्यांच्याविषयी देशात बहुतांश काळ सत्ता असलेल्या पक्षाने विचार का केला नाही\n- जिथे जिथे कॉंग्रेस असते, तिथे तिथे विकासाचे रस्ते बंद असतात. तिथे फक्त भ्रष्टाचार आणि सामाजिक तेढ असते\n- प्रत्येक गावात 2009 पर्यंत वीज पोहोचवण्याची घोषणा 2005 मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केली होती. त्या घोषणेचे काय झाले\n- येडियुरप्पा हेच कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री असतील\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल नागपूर : अग्निशमन यंत्रणा नसलेल्या बहुमजली इमारतींचे पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याच्या मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/rohit-sharma-turns-wicketkeeper-to-get-ms-dhoni-at-the-crease/", "date_download": "2018-08-19T23:02:40Z", "digest": "sha1:4UU36TQGU6K6ZNOEBYXXHADFPP5DSXGC", "length": 7576, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Video: असे हातवारे करून रोहितने केले धोनीला फलंदाजीसाठी पाचारण -", "raw_content": "\nVideo: असे हातवारे करून रोहितने केले धोनीला फलंदाजीसाठी पाचारण\nVideo: असे हातवारे करून रोहितने केले धोनीला फलंदाजीसाठी पाचारण\n भारत विरुद्ध श्रीलंका संघात काल पार पडलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात भारतच्या विजयाची आणि रोहित शर्माच्या शतकाची जशी चर्चा झाली तशीच अजून एका गोष्टीची चर्चा झाली ती म्हणजे ज्या प्रकारे रोहितने बाद झाल्यावर हातवारे करून एम एस धोनीला फलंदाजीसाठी पाचारण केले त्याची. याचा व्हिडीओ ही सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे.\nरोहित काल १३ व्या षटकात ४३ चेंडूत ११८ धावा करून झेलबाद झाला तेव्हा प्रशिक्षक रवी शास्त्रींनीं ड्रेसिंग रूममधून कोणाला फलंदाजीसाठी पाठवायचं असे रोहितला विचारले. तेव्हा रोहितने यष्टिरक्षक जसा उभा असतो तसा अभिनय करून धोनीला फलंदाजीला पाठवा असे सुचवले. धोनीला काल तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली होती.\nकालच्या सामन्यात रोहितने आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याच्या डेव्हिड मिलरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्याने ३५ चेंडूंतच त्याचे शतक पूर्ण केले होते. तसेच काल धोनीनेही यावर्षी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत.\nभारताने या सामन्यात श्रीलंकेवर ८८ धावांनी विजय मिळवून ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://davashree.blogspot.com/2010/04/blog-post_25.html", "date_download": "2018-08-19T23:41:45Z", "digest": "sha1:3Z4SENYKOJYTOULORKJ44GAUVELDZHKO", "length": 6828, "nlines": 78, "source_domain": "davashree.blogspot.com", "title": "मन तरंग....: बदल", "raw_content": "\nएक छोटासा प्रयास मनाची चाहूल धेण्याचा....\nतुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील \nबदल - आस म्हणतात बदल हा होणारच असतो..मग तो रात्रि नंतर दिवसाचा असो वा तरुन्यनंतर म्हातारपनाचा.....\nया निसर्ग नियमाला कोणीही बदलू शकले नाही.......लहानपण पासून माणूस किती तरी गोष्टी शिकत असतो - पण त्यातही बदल हा होतोच\nसकाळी-सकाळी सूर्योदय पासून दुपारच्या उन्हात भटकताना - आपणही विचार करतो कधी हे उन जाइल आणि गारवा घेउन येणारी संध्याकाल येइल....टेकडी च्या पय्थ्याला गर वारयत बसल्यावर जी कही मजा येती त्याला काही तुलानाच नाही....\nअसे किती तरी बदल आपल्या रोजच्या जीवनात होंत असतात ....आपल्याला पत्ताही लगत नाही - मी तर अशी नव्हते - पण .... नक्कीच मी हे चांगल्या गोष्टीन साथी म्हणते आहे - पण ही विचार करायची गोशत आहे......\nआपल्या वैयक्तिक जीवनात , व्यावसिक जीवनात याचा कुठे न कुठे प्रभाव नक्कीच पडत असेल...\nपण एक गोष्ट नक्की - येन्नारे बदल अपन सहज स्वीकारले पाहिजेत कारन - To Change is nature of nature\nनव्याने शोधले तुला , पण तू तर अजनच गहिरा झालेला, नजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास नव्याने शोधले तुला नदीच्या काठी,...\nतूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले.. पण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले... अधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली... तसा कही फार काळ ल...\nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ... काहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी... निळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ... कधी निर...\nतुझा बरोबर उडायला, तुझ्या बरोबर पाळायला, तुझ्या बरोबर तरंगायला, मला तुझे पण हवे आहे, फुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\n(Photo credit: Wikipedia ) पान गळती झालेल्या झाडा प्रमणे.......... सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी... पान गळती झालेल्या ...\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी सरी वर सारी अन तू विशाल आभाळी ..... पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी थेंबे थें...\nशाळेत शिकलेले धड़े आयुष्यात कधी कुठे संदर्भात येतील सांगताच येत नहीं ...... कधीही न समजलेली भावना ....आता राहून राहून मनातून जात नहीं .....\nवाऱ्याची झुळूक यावी तसा तू नव्याने आलास... हवेचा गारवा तुझ्या नजरेत मिळाला.. नेहमीच तुझी सावली बनावे तसे आज परत सुगंध झाले... तुझ्या झोतात ...\n(Photo credit: Metrix X ) भिरभिरती नजर कही तरी शोधते आहे...... कळत च नहीं नक्की काय ते अत्ता नज़ारे आड़ झालेला तू ....\nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट... मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात, एथे ही मातीच ती पण कोरडे श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/?date=2018-2-14&t=list", "date_download": "2018-08-19T23:27:09Z", "digest": "sha1:6B7XC5I6GYWV26G2EUJC2FAPDOBL66YE", "length": 51072, "nlines": 573, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "बांधकाम विभाग | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nकोल्हापूर जिल्हा परिषदेकडील बांधकाम विभाग हा विकास कामाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विभाग आहे. या विभागाच्या अंतर्गत केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हा परिषदे मार्फत देणेत येणाऱ्या अनुदानातून नवीन रस्ते तयार करणे, रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणे, इमारती अंतर्गत शाळा बांधकामे, शासकीय इमारती व निवासस्थाने इमारती बांधकामे, तालीम इमारती, समाज मंदिर, सार्वजनिक वाचनालय, बहुउद्देशिय सभागृह, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारती व निवासस्थाने इत्यादी बांधकामांचा समावेश आहे.\nबांधकाम विभागांतर्गत एकूण 6 उपविभाग अस्तित्वात असुन, या यंत्रणेमार्फत विविध विकास कामे करुन घेतली जातात. बांधकाम विभागांतर्गत एकूण 6531.24 कि.मी. रस्ते लांबी मधील अस्तित्वात नसलेल्या रस्त्याची लांबी वजा करता, एकूण 5947.410 इतक्या रस्त्यांच्या लांबीचे रस्ते अस्तित्वात असून, त्यापैकी डांबरी 3211.405 कि.मी., खडीचे 880.384 कि.मी., मुरुमी 1213.966 कि.मी. व अपृष्टांकीत 641.655 कि.मी. रस्ते आहेत.\nनिर्लेखनासाठी प्रस्तावित इमारतीचे नावः –\nअ. क्र. इमारतींचे वर्णन शेरा\n1 इमारत बांधलेले वर्ष\n2 इमारत कोणत्या योजनेतून बांधले\n3 सदर इमारत ज्या जागेवर आहे त्या जागेच्या मालकिचा तपशील\n4 इमारतीचे बांधकाम दर्जा आर.सी.सी/ लोड बेअरीग इ.\n6 वीट बांधकाम/दगडी बांधकाम /रुफकाम/फ़रशीकाम इत्यादीबाबत सविस्तर माहिती\n8 इमारतीच्या बांधकामाच्या सद्यस्थितीबाबतचे सविस्तर वर्णन\n9 मोडकळीस आलेल्या इमारत बांधकामाचे घसारा मूल्य व मूल्यांकण\n10 सदर इमारत पाडण्याची आवश्यकता \n11 स्ट्रक्चरल ऑडीट(स्ट्रक्चरल ऑडीट) अभिप्राय\nइमारत निर्लेखन करणेस योग्य आहे अगर नाही याबाबत स्वयंस्पष्ट अभिप्राय अधिका-याचे नाव व पदनाम भॆटीचा दिनांक सही/ शिक्का\nविषयांकित इमारतीची संयुक्त पाहणी केली असून सदर इमारत भविष्यात वापरास धोकादायक असल्याने त्याचे निर्लेखन करणे गरजेचे आहे.\nसंबंधीत खातेप्रमुखांची स्वाक्षरी/शिक्का कार्यकारी अभियंता (बंाधकाम)\nअधीक्षक अभियंता, मुख्य कार्यकारी अधिकारी\nसार्वजनिक बांधकाम मंडळ, कोल्हापूर जिल्हा परिषद, कोल्हापूर\nजिल्हा परिषद मालकीच्या इमारत निर्लेखन प्रस्तावा सोबत जोडावयाची कागदपत्र\nसविस्तर टिपणी ( खातेप्रमुख /ग.वि.अ. यांचे स्वयंस्पष्ठ अभिप्रायासह) 1 प्रत\nनिर्लेखन प्रमाणपत्र – विहित नमुन्यात 3 प्रती\nइमारत माहिती विहित नमुन्यातील तक्ता 3 प्रती\nसंयुक्त तपासणी (Structural Audit) अहवाल 3 प्रती\nघसारा मूल्य व मुल्यांकन अहवाल 1 प्रत\nइमारतीची सद्यस्थितीची छायाचित्रे 1 प्रत\nइमारतीचा लेआउट नकाशा/प्लॅन 1 प्रत\nजिल्हा परिषद मालकीची विश्रामगृहे\nकोल्हापूर जिल्हा परिषद मालकीची विश्रामगृहे\nकोल्हापूर जिल्हा परिषद मालकीची खालील प्रमाणे एकूण 4 ठिकाणी विश्रामगृहे कार्यरत आहेत\nअ.नं. तालुका विश्रामगृह सुट संख्या\n1 गगनबावडा कृष्णकुंज बंगला, गगनबावडा 2\n2 पन्हाळा गोपाळ तीर्थ पन्हाळा 4\n3 गडहिंग्लज सामानगड 2\n4 गडहिंग्लज गडहिंग्लज 2\nजिल्हा परिषद मालकीचे विश्रामगृहाचे भाडे आकारणी\nअ.नं. सुट आरक्षण प्रकार दिवस दर (र.रु.)\n1 मा. खासदार/आमदार 1 50\n2 जिल्हा परिषदेकडील सर्व पदाधिकारी, सदस्य व अधिकारी 1 75\n3 इतर सर्व शासकीय कर्मचारी (शासकीय कामावर असतांना) 1 75\n4 इतर सर्व शासकीय कर्मचारी (शासकीय कामावर नसतांना) 1 150\n5 माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य 1 300\n6 खाजगी/वैयक्तीक 1 500\nजिल्हा परिषदेकडील धोकादायक ईमारत बांधकाम बाबत\nराज्यात optical fiber cable पुरवणाऱ्या कंपन्यांना राईट ऑफ देनेबाबत\nईमारत रेषा व नियंत्रण रेषा बाबत\nब वर्ग यात्रास्थळ / तीर्थक्षेत्र विकास योजना\nब वर्ग तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम\nग्रामीण भागातील तिर्थक्षेत्राच्या महात्म्यामुळे दररोज अंदाजे 1500 ते 2000 भाविकांची व त्यापेक्षा कमी भाविकांची आणि यात्रा/उत्सवाच्या वेळी दरवर्षी 4 लाखापेक्षा जास्त भाविकांची उपस्थिती असते. या उपस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी प्रमाणीत करुन दिल्यास ब वर्ग दर्जा शासनाकडून राज्य निकष समिती व्दारे मान्यता दिली जाते.\nयामध्ये तिर्थक्षेत्राकडे जाणारे रस्ते, स्वच्छतागृह, पिण्याची पाण्याची टाकी, यात्री निवास, वाहन तळ, संरक्षक भिंत, पोहोच रस्त्यावर पथदिवे, छोटीसी बाग इ. स्वरुपाच्या मुलभूत योयीचा समावेश आहे. यात्रा स्थळाच्या ठिकाणी एकाच वेळी 1 लाख पेक्षा जास्त यात्रेकरु भेट देत असतील त्याठिकाणी सुरक्षात्मक उपाय योजना करणे म्हणजे संरक्षक कठडे बांधणे इ. कामांना प्राधान्य दिले जाते.\nब वर्ग तिर्थक्षेत्रासाठी दि. 16/1/2015 च्या शासन निर्णयानुसार दि. 16/1/2012 पुर्वी मंजूर झालेल्या तिर्थक्षेत्रांना र.रु. 100 लक्ष व दि. 16/01/2012 नंतर मंजूर झालेल्या ब वर्ग तिर्थक्षेत्रांना र.रु. 200 लक्ष अनुदानाची मर्यादा आहे.\nकोल्हापूर जिल्हयामध्ये एकूण 25 ब वर्ग तिर्थक्षेत्रे खालील प्रमाणे मंजूर आहेत.\nअ.नं. तिर्थक्षेत्राचे नांव मंजूर दिनांक\n1 श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) ता. पन्हाळा\n2 श्री दत्त मंदिर मौ. नृसिंहवाडी ता. शिरोळ\n3 श्री क्षेत्र सिध्दगिरी मौ. कणेरीमठ ता. करवीर\n4 श्री नृसिंह मंदिर मौजे सांगवडे ता. करवीर\n5 श्री शिवपार्वती मंदिर वडणगे ता. करवीर\n6 श्री बिरदेव मंदिर मौ. पट्टणकोडोली ता. हातकणंगले\n7 श्री धुळसिध्द बिरदेव देवालय, मुडशिंगी ता. करवीर\n8 श्री दत्त मंदिर गगनगिरी, गगनबावडा, ता. गगनबावडा\n9 श्री विठोबा देवालय (प्रती पंढरपूर), मौ. नंदवाळ ता. करवीर\n10 श्री मौनी महाराज मठ, भद्रकाली व दत्त मंदिर, मौ. पाटगांव, ता. भुदरगड\n11 श्री बाहुबली तिर्थक्षेत्र ता. हातकणंगले\n12 श्री घोडेश्वर मंदिर, कुरुकली, ता. कागल\n13 मौजे सांगाव ता. कागल येथील श्री जंगली साहेब पीरदर्गा\n14 काा सांगाव ता. कागल येथील श्री लाडले पिर साहेब दर्गा\n15 श्री अलमप्रभू सिध्देश्वर देवालय, आळते, ता.हातकणंगले\n16 श्री कुंथूगिरी देवस्थान, आळते ता. हातकणंगले\n17 नांदणी येथील श्री अतिशय क्षेत्र वृषभाचल (निशीदिका) ता. शिरोळ\n18 श्री कात्यायनी, कळंबा, ता. करवीर\n19 येळमाडसिध्द करंड लिंगेश्वर, अर्जुनवाड, ता. शिरोळ\n20 श्री. मंगेश्वर उचगांव, ता. करवीर\n21 श्री विठ्ठल बिरदेव वसगडे, ता. करवीर\n22 चक्रेश्वर देवालय, चक्रेश्वरवाडी, राधानगरी\n23 विठ्ठलाई मंदिर दुर्गमानवाड, ता. राधानगरी\n24 गैबीपीर (गहिनीनाथ) देवालय, चिखली, ता. कागल\n25 सिध्देश्वर देवालय, सिध्दनेर्ली, ता.कागल\nकोल्हापूर जिल्हा परिषद, कोल्हापूर\nअ.नं. नांव हुद्दा कामांचा तपशील सेवा पुरविण्याची विहित मुदत विहित मदुतीत सेवा न पुरविलेस तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नांव हुद्दा\n1 श्री. एस.जे. भांदुगरे शाखा अभियंता § ग्रामीण रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण कार्यक्रम.\n§ स्थानिक विकास कार्यक्रम (विधानसभा व विधान परिषद सदस्य)\n§ स्थानिक विकास कार्यक्रम (लोकसभा व राज्यसभा सदस्य)\n§ डोंगरी विकास कार्यक्रम\n§ क वर्ग पर्यटन स्थळांचा विकास कार्यक्रम\n§ प्रादेशिक पर्यटन स्थळांचा विकास कार्यक्रम\n§ तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम ब वर्ग\n§ पंचायत समिती प्रशासकीय इमारत बांधकामे 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n2 श्री. पी.ए.राव शाखा अभियंता § जिल्हा परिषद स्वनिधी\n§ क वर्ग यात्रा स्थळ विकास कार्यक्रम\n§ राज्य गुणवत्ता निरिक्षक यांची नेमणूक व अनुषंगीक कामकाज 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n3 श्री. डी.एस.कांबळे कनिष्ठ अभियंता § प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना\n§ जिल्हा वार्षिक योजना-शाळा इमारत विशेष दुरुस्ती\n§ जिल्हा वार्षिक योजना-अंगणवाडी इमारत बांधकामे\n§ अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत/पायाभूत सुविधा पुरविणे\n§ अनु. जाती व नवबौध्द घटकांचा विकास करणे\n§ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कर्ज निधी\n§ 2059 इमारत विशेष दुरुस्ती-शासकीय\n§ 14 वा वित्त आयोग 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n4 श्री. आर.एस. ठाकूर कनिष्ठ अभियंता § प्रा.आ.केंद्र-उपकेंद्र बांधकामे व किरकोळ दुरुस्ती, अधिकारी-कर्मचारी निवासस्थान बांधकामे\n§ पशुवैद्यकीय दवाखाने इमारत बांधकाम अधिकारी-कर्मचारी निवासस्थान बांधकामे\n§ जनसुविधा व नागरी सुविधा 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n5 श्री. व्ही.के.कोडलीवर विस्तार अधिकारी (सांख्यिकी) § मा. आयुक्त कार्यालयाकडील मासिक प्रगती अहवाल\n§ जिल्हा नियोजन समिती कडील मासिक प्रगती अहवाल\n§ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागविणेत येणारे अहवाल संकलन व सादर करणे\n§ विविध सभा-बैठका इ. साठी माहिती संकलन व सादर करणे\n§ आपले सरकार पोर्टल – ऑनलाईन तक्रारी विषयक कामकाज\n§ पंचायत राज समिती अंतर्गत माहिती संकलन व सादर करणे\n§ जिल्हा परिषद वेब साईट करिता बांधकाम विभागाशी संबंधित माहिती अद्ययावत करणे 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n1 श्री. एस.के.जाधव आरेखक § रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम (3054)\n§ जमिन बिगरशेती करणेसाठी ना हरकत दाखला\n§ एस टी वाहतुकीस ना हरकत दाखला\n§ रस्ते खुदाई करुन ऑप्टीकल फायबर केबल/पाईप लाईन घालणे घालणेसाठी परवानगी\n§ दरसुची (DSR) 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n2 श्री. महेश मोहिते आरेखक § रस्ते विकास योजना\n§ रस्ते पृष्ठभाग अद्ययावत करणे\n§ रस्ते पृष्ठभाग बारचार्ट अद्ययावत करणे\n§ रोडचार्ट अ, ब व क रजिष्टर\n§ इमारत निर्लेखन प्रस्ताव 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n1 श्री. ई.एम.पाटील वरिष्ठ सहाय्यक लेखा § स्थानिक विकास कार्यक्रम (विधान सभा व विधान परिषद सदस्य)\n§ स्थानिक विकास कार्यक्रम (लोकसभा व राज्यसभा सदस्य\n§ पर्यटन विकास (3452-2212) जिल्हा वार्षिक योजना\n§ उर्वरीत वैधानिक विकास मंडळ\n§ गौण खनिज 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n2 श्री. ए.पी.कदम वरिष्ठ सहाय्यक लेखा § जिल्हा वार्षिक योजना-शाळा विशेष दुरुस्ती करणे\n§ एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम\n§ जिल्हा परिषद स्वनिधी 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n3 श्री.ए.पी.शिंदे वरिष्ठ सहाय्यक § ग्रामीण रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण कार्यक्रम\n§ प्रा.आ.केंद्र बांधकामे विस्तारीकरण\n§ उपकेंद्राचे बांधकाम व विस्तारीकरण\n§ प्रा.आ.केंद्र/उपकेंद्र देखभाल व दुरुस्ती करणे 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n4 श्री. ए.ए.कारंंडे वरिष्ठ सहाय्यक § दरमहा सु.बे.अ./सेवा यांची सभा घेवून प्राप्त कामांचे वाटप करणे\n§ सु.बे.अ. व सर्व साधारण मक्तेदार यांना नोंदणी प्रमाणपत्र देणे\n§ डोंगरी विकास कार्यक्रम\n§ ब वर्ग यात्रा स्थळांचा कार्यक्रम\n§ पशुसंवर्धन विभाग 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n5 श्री. एस.एस.जाधव वरिष्ठ सहाय्यक § एस आर/सी आर कार्यक्रम\n§ जनसुविधा व नागरी सुविधा\n§ 13 वा वित्त आयोग राज्यस्तर 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n6 श्री. ए.वाय. काळे कनिष्ठ सहाय्यक लेखा § बांधकाम विभागाकडील कॅशियरचे कामकाज\n§ 13 वा वित्त आयोग अंमलबजावणी\n§ पंचायत समिती इमारत बांधकामे 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n7 श्री. ए.आर.कांबळे वरिष्ठ सहाय्यक लेखा § ई निविदा कामकाज — —\n8 श्री. ए.एन.घाटगे कनिष्ठ सहाय्यक § स्टोअर\n§ ऑडीट कामकाज-महालेखाकार मुंबई, पंचायत राज समिती, स्थानिक निधी लेखा परिक्षण इ.\n§ सु.बे.अ. काम वाटप, सभेच्या कामकाजास मदत व सदर दप्तराकडील पासबुक भरणे रजिष्टर अद्ययावत करणे इ.\n§ र.रु. 5.00 लाखापर्य्रंत निविदा प्रक्रिया\n§ अंगणवाडी इमारत बांधकामे\n§ क वर्ग यात्रा स्थळ विकास कार्यक्रम 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n1 श्री. एम.एस.अडिसरे वरिष्ठ सहाय्यक § सर्व वर्ग 3 व 4 च्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त विषयक लाभ देणे बाबतचे कामकाज\n§ बांधकाम समिती सभा कामकाज\n§ तांत्रिक संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी विषयक कामकाज\n§ निलंबन व चौकशी विषयक कामाचे अनुषंगिक कामकाज\n§ प्रकल्प शाखेकडून प्राप्त झालेले रो.ह.यो. विषयक चौकशी बाबतचे कामकाज 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n2 श्री. ए.डी.पाटील वरिष्ठ सहाय्यक § बांधकाम विभागाकडील वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांची आस्थापना विषयक कामकाज\n§ सर्व अधिकारी व कर्मचारी यांची सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे, वेतन बिले, प्रवास भत्ते व कर्मचाऱ्यांची इतर बिले मंजूरीसाठी ठेवणे\n§ वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त विषयक लाभ देणे बाबत कामकाज\n§ बांधकाम विभागाकडील वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांची भ.नि.नि. मधून ना परतावा तसलमात मंजूर करणे\n§ स्थानिक निधी लेखा परिक्षण अनुपालन तयार करणे 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n3 श्री. एस.बी.संकपाळ वरिष्ठ सहाय्यक § जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग-3 कर्मचाऱ्यांची आस्थापना\n§ जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग-3 कर्मचाऱ्यांच्या नेमणूका, बढती व बदली विषयक कामकाज\n§ जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग-3 कर्मचाऱ्यांचे आस्थापना विषयक कामकाज\n§ बिंदूनामावली नोंदवहया अद्ययावत ठेवणे, निलंबन, सेवेत पुन:स्थापित करणे, स्वेच्छा सेवा निवृत्ती मंजूर करणे 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n4 श्री. पी.ए.शिंदे वरिष्ठ सहाय्यक § सर्व न्यायालयीन प्रकरणांचे कामकाज — —\n5 श्री. व्ही.बी. पाटील वरिष्ठ सहाय्यक § जिल्हा परिषद कडील विश्रामगृह आरक्षण\n§ कार्यालयीन दप्तर तपासणी\n§ वार्षिक प्रशासन अहवाल\n§ गोपनिय अहवाल जतन करुन ठेवणे\n§ अभिलेख वर्गीकरण विषयक कामकाज\n§ लिपीक संवर्गाकडील कार्यविवरण गोषवारा संकलीत नोंदवही 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n6 श्री. एस.एस.फडतारे कनिष्ठ सहाय्यक § कालेलकर आस्थापना\n§ आय एस ओ 9001-2008 कामकाज\n§ आस्थापना विषयक बाबींचा मासिक प्रगती अहवाल\n§ सामान्य प्रशासन ऑडिट/लोकल फंड ऑडिट\n§ मा. आयुक्त, मा. मुख्य अभियंता, मा.मु.का.अ. मा.अधिक्षक अभियंता, तपासणी\n§ तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे वयास 54 वर्ष पूर्ण झालेनंतर सेवेत मुदतवाढ देणे\n§ कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परिक्षा, स्था.अ.सहा अर्हता परिक्षा प्रशिक्षण कामकाज\n§ नागरिकांचे कडून येणाऱ्या किरकोळ तक्रारी\n§ तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यंाना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणे\n§ पासपोर्ट काढणेस परवानगी देणे, उच्च शैक्षणिक अर्हता धारण करणे व परिक्षेस बसणेस परवानगी देणे\n§ स्थायित्वाचा लाभ देणे\n§ कनिष्ठ अभियंता यांना शाखा अभियंता यांचा दर्जा देणे\n§ तांत्रिक वर्ग कर्मचाऱ्यांना मालमत्ता संपादन करणेस परवानगी देणे 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n7 श्री.एस.एम.कामत कनिष्ठ सहाय्यक § वर्ग 1 व 2 चे अधिकारी यंाची आस्थापना विषयक कामकाज व वेतन बिले, प्रवास भत्ते बिले व इतर कर्मचाऱ्यांची बिले\n§ कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त विषयक लाभ देणे विषयक कामकाज\n§ तांत्रिक कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले मंजूर करणे\n§ जनसुविधा व नागरी सुविधा कार्यक्रम\n§ मोठया गावांना नागरी सुविधा पुरविणे\n§ ग्रामीण दलित वस्ती सुधार योजना\n§ एस आर/सी आर मासिक प्रगती अहवाल 30 दिवस श्री. टी.ए.बुरुड\nकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, कोल्हापूर\n8 श्रीम. एस.एस.वठारकर कनिष्ठ सहाय्यक § आवक जावक टपाल — —\nग्रामीण रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण कार्यक्रम\nजिल्हा वार्षिक योजनेमधून ज्या गावामध्ये नदीवरुन प्रवासी वाहतुक करावी लागते, अशा गावांना नवीन नावांच्या मागणीप्रमाणे पुरवठा केला जातो. कोल्हापूर जिल्हयामध्ये 45 ग्राम पंचायतींच्या ठिकाणी 45 नावा वापरात आहेत.\nकोल्हापूर जिल्हा परिषदे कडील नावा वापरणाऱ्या गावांची यादी\nअ.नं. तालुका गावाचे नांव मनुष्य चलीत कार्यरत नावांची संख्या\n1 करवीर का बीड 1\n2 करवीर गाडेगोंडवाडी 1\n3 करवीर हसूर 1\n4 गडहिंग्लज डोणेवाडी 1\n5 गडहिंग्लज कौलगे 1\n6 गडहिंग्लज हिटणी 1\n7 चंदगड कालकुंद्री 1\n8 चंदगड धुमडेवाडी 1\n9 शिरोळ नृसिंहवाडी 1\n10 शिरोळ कवठेसार 1\n11 शिरोळ कुटवाड 1\n12 शिरोळ आकिवाट 1\n13 शिरोळ घालवाड 1\n14 शिरोळ हसूर 1\n15 शिरोळ कवठेगुलंद 1\n16 शिरोळ गणेशवाडी 1\n17 शिरोळ जुने दानवाड 1\n18 शिरोळ राजापूर 1\n19 शिरोळ राजापूरवाडी 1\n20 शिरोळ धरणगुत्ती 1\n21 शिरोळ कनवाड 1\n22 शिरोळ खिद्रापूर 1\n23 शिरोळ शिरढोण 1\n24 शिरोळ आलास 1\n25 शिरोळ बस्तवाड 1\n26 पन्हाळा का ठाणे 1\nअ.नं. तालुका गावाचे नांव मनुष्य चलीत कार्यरत नावांची संख्या\n27 पन्हाळा नणुंद्रे 1\n28 पन्हाळा बोरगांव पैकी देसाईवाडी 1\n29 पन्हाळा देवठाणे 1\n30 पन्हाळा कोलोली 1\n31 पन्हाळा परखंदळे-गोठे 1\n32 गगनबावडा मणदूर 1\n33 गगनबावडा धुंदवडे 1\n34 गगनबावडा वेतवडे 1\n35 कागल चिखली 1\n36 कागल बेलवळे बु. 1\n37 हातकणंगले घुणकी 1\n38 हातकणंगले निलेवाडी 1\n39 हातकणंगले चंदूर 1\n40 हातकणंगले खोची 1\n41 हातकणंगले चावरे 1\n42 राधानगरी येळवडे 1\n43 राधानगरी आवळी बु. 1\n44 शाहूवाडी कापशी 1\n45 शाहूवाडी थेरगांव 1\nखासदार व आमदार स्थानिक विकास कार्यक्रम\nमा.खासदार,मा.आमदार,डोंगरी स्थानिक विकास कार्यक्रम\nइतर विभागाशी संबंधित योजना\nइतर विभागाशी संबंधित योजना\nमासिक प्रगती अहवाल माहे फेब्रुवारी २०१८\nकोल्हापूर जिल्हा परिषद, कोल्हापूर\nअधिकारी दुरध्वनी-मोबाईल क्रमांक व ई मेल आयडी माहिती\nअ.क्र अधिका-याचे नांव पदनाम उपविभागाचे नांव मोबाईल नंबर उपविभागाचा दुरध्वनी क्रमाक ई-मेल आयडी\n1 श्री.टी.ए.बुरुड कार्यकारी अभियंता जि.प.कोल्हापूर 9404638863 0231-2656083 eeworkkop@gmail.com\n2 श्री.एस.टी.शिंदे उपकार्यकारी अभियंता जि.प.कोल्हापूर 9403601515 0231-2656083 eeworkkop@gmail.com\n4 श्री.आर.पी.मांगलेकर उप अभियंता गडहिंग्लज 9921363851 02327-222238 dewsgad@gmail.com\n6 श्री.अविनाश गायकवाड उप अभियंता शाहुवाडी 9423260247 02329-224129 dewsshahu@gmail.com\nशाखा अभियंता ०१/०१/२०१८ तात्पुरती जेष्ठता यादी\nस्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ०१/०१/२०१८ तात्पुरती जेष्ठता यादी\nआरेखक ०१/०१/२०१८ तात्पुरती जेष्ठता यादी\nमंजुर संस्था नोंदणी पत्रासाठी आवश्यक कागदपत्रे\nजिल्ह्यात सौर उर्जेवर आधारीत दुहेरी लघु नाळ पाणी पुरवठा योजनेसाठी दर निश्चित करणेकरीता ई निविदा\nजिल्ह्यात सौर उर्जेवर आधारीत दुहेरी लघु नाळ पाणी पुरवठा योजनेसाठी दर निश्चित करणेकरीता ई निविदा\nजाहिर संक्षिप्त ई-लिलाव सूचना क्र. 03 सन 2017-18(एक वर्षासाठी)\nजिल्हा परिषद कोल्हापूर येथील मुख्य प्रशासकीय इमारत मधील उपहारगृह भाडेने चालविणेत देणे बाबत. (एक वर्षासाठी)\nकोल्हापूर जिल्हा परिषदेकडील मुख्य प्रशासकीय इमारत मधील उपहारगृह भाडेने चालविणेसाठी देणे बाबत कार्यकारी अभियंता (बांधकाम ) जि.प. कोल्हापूर हे पात्र निविदाधारकांकडून लिलाव पध्दतीने दर मागवित आहेत.\nकामांची जाहिर ई-लिलाव सूचना क्र.०३/2017-18 “http://.eauction.gov.in” या संकेत स्थळावर दि. 31 /05 /2017 दुपारी 1.00 वाजलेपासून प्रसिध्द करणेत येत आहे.\nसदर कामांची विस्तृत जाहिर निविदा सूचना “http://.eauction.gov.in” या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.\nकार्यकारी अभियंता ( बांधकाम ) मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी\nजिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद कोल्हापूर\n३०५४ मार्ग परिरक्षण पूल व रस्ते दुरुस्ती\n१५ ऑगस्ट २०१८ जिल्हा परिषद कोल्हापूर येथे उत्साहात साजरा August 16, 2018\nस्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण)-2018 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे सर्वेक्षण सुरू August 13, 2018\n14 नोव्हेंबर 18 पासून जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ August 7, 2018\nकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम August 7, 2018\nजिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत दिनांक 03/08/2018 इ.रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी August 4, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-submit-cases-water-supply-committees-3291", "date_download": "2018-08-19T23:00:06Z", "digest": "sha1:HUNN6OYN7YCL42LENZZZOUZLQMEOAS7U", "length": 14686, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Submit cases to water supply committees | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाणीपुरवठा समित्यांवर गुन्हे दाखल करा\nपाणीपुरवठा समित्यांवर गुन्हे दाखल करा\nशुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017\nजळगाव : भारत निर्माण योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ५४ पाणीपुरवठा योजनांमधील गैरव्यवहार प्रकरणी संबंधित गावातील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.\nजळगाव : भारत निर्माण योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ५४ पाणीपुरवठा योजनांमधील गैरव्यवहार प्रकरणी संबंधित गावातील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.\nभारत निर्माण योजनेतून संबंधित पाणी योजनांसाठी निधी मंजूर झाला. ग्रामपंचायतींच्या खात्यात तो निर्देशानुसार वर्ग झाला. योजना राबविण्याची जबाबदारी, खर्चासंबंधीचे अधिकार गावातील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीवर नियमानुसार दिली होती. पण योजना अपूर्णच आहेत. त्यात काही योजना २००४ पासून अपूर्ण आहेत. कामांच्या नोंदी नसणे, रेकॉर्ड उद्ययावत नसणे, कामांचे व्हिडिओ चित्रीकरणाचे आदेश धुडकावणे आदी प्रकार जिल्हा परिषदेतील वरिष्ठांना तपासणीत दिसून आले.\nया योजनेतून १९० कामेच जिल्हाभरात पूर्ण झाली. तर २८० कामे अपूर्ण असून, यातील ५४ ग्रामपंचायतींतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये गैरव्यवहार दिसून आला. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत.\nसंबंधित ५४ योजनांप्रकरणी प्रथम पाणीपुरवठा समितीवर गुन्हे दाखल करावेत. संबंधित तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अभियंता किंवा अधिकारी यांनी फिर्याद दाखल करायची. फिर्याद सात दिवसांत दिली नाही, तर जिल्हास्तरावरून थेट सीईओ कार्यालय फिर्याद दाखल करण्याचे काम हाती घेईल, असेही सीईओ दिवेगावकर यांनी बजावले आहे.\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2017/03/netbhet-youtube-masterclass.html", "date_download": "2018-08-19T23:32:03Z", "digest": "sha1:EGU5E25KDJPNULVGTX4ZHJDGUDOAPX4Z", "length": 8424, "nlines": 76, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "नेटभेटची \"युट्युब मास्टरक्लास\" कार्यशाळा - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nनेटभेटची \"युट्युब मास्टरक्लास\" कार्यशाळा\nकाल पुणे येथे नेटभेटची \"युट्युब मास्टरक्लास\" ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पूर्ण झाली. पुण्यामध्ये नेहमीच नेटभेटला \"हाउसफुल्ल\" प्रतिसाद मिळत आला आहे, तसाच तो या कार्यशाळेलाही मिळाला.\nयुट्युबच्या दुनियेची रंजक सफर आणि या माध्यमातून सोप्या पद्धतीने पैसे कमावण्याची गुरुकिल्ली सर्वच प्रशिक्षणार्थींना मिळाली.\nमुंबई, अलिबाग, पुणे, जळगाव, सातारा, नाशिक अशा विविध ठिकाणांहून प्रशिक्षणार्थी या कार्यशाळेसाठी आले होते.\nया बॅचमध्ये आलेल्या काही प्रशिक्षणार्थींना विविध चविष्ट पदार्थांच्या रेसीपींचा युट्युब चॅनेल बनवायचा होता, कोणाला आदिवासी भागातील कला जगासमोर आणायच्या होत्या, काही जणांना विविध सॉफ्टवेअर्स, गॅजेट्स इत्यादींची माहिती युट्युबमार्फत जगाला द्यायची होती.\nशिवशाहिर, सहकार शास्त्राचे अभ्यासक, मुलांना मजेशीर पद्धतीने विज्ञान आणि गणित विषय शिकविण्याची ईच्छा असणारे शिक्षक, शॉर्टफिल्म, वेबसीरीज, आध्यात्मिक व्हिडीओ बनवणारे कलाकार अशा अनेकांगी, बहुआयामी व्यक्तीमत्वांनी कालचा वर्ग भरला होता.\nयुट्युबच्या माध्यमातून आपला छंद जोपासून त्यापासून अर्थार्जन करणे कसे सोपे आहे, सहजशक्य आहे आणि या संधीचा योग्य वापर कसा करावा हे शिकविताना मला खुप मजा आली.\nप्रत्येकाने स्वतः व्हीडीओ बनविण्याचे प्रात्यक्षिक केले. कॅमेरा, माईक, व्हीडीओ बनविणे व एडीट करणे, अ‍ॅनिमेशन व्हीडीओ बनविणे , स्क्रीनकास्ट व्हीडीओ असे अनेक प्रकार प्रत्येकाला शिकायला मिळाले आणि सर्वजण युट्युबच्या रंजक दुनियेत आत्मविश्वासाने पाउल टाकायला सज्ज होऊनच बाहेर पडले.\nआपल्या मातृभाषेतून जास्तीत जास्त तांत्रिक शिक्षण देण्याच्या नेटभेटच्या मोठ्या स्वप्नामध्ये एक वीट कालच्या प्रशिक्षणाच्या रुपाने जोडली गेली \nसर्व प्रशिक्षणार्थींचे आभार आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा \nमातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटची \"युट्युब मास्टरक्लास\" कार्यशाळा Reviewed by Salil Chaudhary on 06:45 Rating: 5\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/author/lokmat-news-network/", "date_download": "2018-08-19T23:45:39Z", "digest": "sha1:SUTE2YK2FXGGMNQ2TUR3B3KOUNQGRHM4", "length": 25763, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nलोकमत न्यूज नेटवर्क FOLLOW\nवानखेडेच्या स्टँडला अजित वाडेकरांचे नाव द्या; शिवसेना खासदाराची मागणी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसप्टेंबर अखेरपर्यंत पाहावी लागणार वाट ... Read More\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमालाड पूर्वेकडील रेल्वे स्थानक ते दत्त मंदिर रोड येथील झाडांवरील खिळे, तारा आणि स्टेपलर पिनांपासून मुक्त करण्याचे अभियान राबविण्यात आले. ... Read More\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nविद्यापीठाला पुन्हा लौकिक प्राप्त करून द्यावा, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले. ... Read More\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजलप्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी ... Read More\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभरदिवसा ठिकाणी डेब्रिज टाकले जात असल्याने पालिकेची झीरो डेब्रिज संकल्पना कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. ... Read More\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n‘अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट’ या उपक्रमास शहरातील खांदा कॉलनी, नवीन पनवेल, पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली येथे तुफान प्रतिसाद मिळाला. ... Read More\nकारवाईनंतरही अनधिकृत इमारत उभी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअनधिकृत इमारतीमधील व्यावसायिक गाळे भाड्याने ... Read More\nघरांसाठी ५ दिवसांत तब्बल २१ हजार अर्ज\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसिडकोकडे महिनाभरात लाखो अर्जांची शक्यता ... Read More\nश्रमदानातून भरले कनकेश्वर फाटा-रेवस मार्गावरील खड्डे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकार्लेखिंड येथील तरुणांचा पुढाकार : एक किमी रस्त्याचे काँक्रीटीकरण केले; प्रवाशांमध्ये समाधान ... Read More\nमहाड तालुक्यात ४३ शाळा धोकादायक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पडून: मुलांसह शिक्षकांचा जीव धोक्यात; निधीच खर्च केला जात नाही ... Read More\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/4362-fifa2018", "date_download": "2018-08-19T23:08:42Z", "digest": "sha1:JVRO7MZXV7SR5KTLEQKZUW3HEXTYVR5D", "length": 4494, "nlines": 109, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "FIFA2018 - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#FiFaWorldCup2018 पोर्तुगाल आणि स्पेनची बरोबरी, रोनाल्डोची हॅटट्रिक\n#FifaWorldCup2018 इंग्लंडनं दुबळ्या पनामाचा 6-1 धुव्वा उडवला\n#FifaWorldCup2018 उरुग्वेचा रशियावर 3-0 ने दमदार विजय\n#FifaWorldCup2018 सातव्या दिवशी आज हे तीन सामने रंगणार\n#FifaWorldCup2018 १९ वर्षीय एमबापेचा विजयी गोल, फ्रान्सचा पेरूवर विजय\n#FiFaWorldCup2018 अर्जेंटिना आणि आईसलँडची बरोबरी...\n#FifaWorldCup2018 अर्जेंटिनाची नायजेरियाला नमवत बाद फेरीत धडक\n#FifaWorldCup2018 आईसलँडवर विजय, क्रोएशियाचं ' ड ' गटात प्रथम स्थान\n#FifaWorldCup2018 इंग्लंडचा पराभव करत बेल्जियम अव्वल स्थानावर...\n#FifaWorldCup2018 इंग्लंडची ट्युनिशियावर मात, कर्णधार हॅरी केन ठरला विजयाचा शिल्पकार\n#FiFaWorldCup2018 ऑस्ट्रेलियावर मात करत फ्रान्सचा विजय...\n#FifaWorldCup2018 कोलंबियाला चकमा देत इंग्लंडचा शानदार विजय\n#FiFaWorldCup2018 डुक्कराने केली उपांत्य फेरीची भविष्यवाणी...\n#FifaWorldCup2018 डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांची बरोबरी\n#FifaWorldCup2018 दिग्गज पोर्तुगालला इराणने बरोबरीत रोखले\n#FifaWorldCup2018 पोलंडचा विजय,पराभवानंतरही जपानला बाद फेरीचं दुसरं तिकीट\n#FifaWorldCup2018 फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्बियाचा 1 - 0 ने विजय...\n#FifaWorldCup2018 बलाढ्य कोलंबियाला नमवतं जपानचा 2-1 असा विजय\n#FifaWorldCup2018 बेल्जियमचा विजय, पनामाचा ३-० ने धुव्वा\n#FifaWorldCup2018 मोरॅक्को-स्पेनची बरोबरी,बरोबरीनंतरही स्पेन बाद फेरीत\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-religious-articles/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA-107072800029_1.html", "date_download": "2018-08-19T23:32:41Z", "digest": "sha1:6FMGUPTCQD6FHLWQPB2U7FEGVV3ZLKD6", "length": 16399, "nlines": 158, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शिवशंभोचे ''महाकाल''रूप | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nउज्जैनचे महाकाल मंदिर हे शंकराच्या बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी एक आहे. हे एकमेव दक्षिणमु्‍खी शिवलिंग आहे. तांत्रिक-मांत्रिकांसाठीही हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले जाते. श्री महाकाल मंदिराची प्रशंसा महाभारतकालीन वेद व्यासांपासून कालिदास, बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केली आहे.\nयेथील मंदिराची निर्मिती अकराव्या शतकात झाली. त्यानंतर जवळपास 140 वर्षानंतर दिल्लीचा सुलतान इल्तुतमिशाने उज्जैनवर आक्रमण करून हे मंदिर उध्वस्त केले. सध्याचे मंदिर मराठाकालीन आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार अडीचशे वर्षांपूर्वी शिंदे घराण्याचे दिवाण बाबा रामचंद्र शेणवी यांनी केला होता.\nयेथे शिवलिंग स्थापन होण्यासंदर्भात अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. ''दूषण नावाच्या राक्षसाच्या अत्याचाराला उज्जैनवासीय वैतागले होते. त्यांनी संरक्षणासाठी शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न झाले. ज्योतिच्या रूपात प्रकट होऊन त्यांनी दूषण राक्षसाचा संहार केला. भक्तांच्या आग्रहानंतर लिंगाच्या रूपात ते उज्जैनमध्ये स्थायिक झाले.'' अशी कथा ‍शिवपुराणात आहे.\nयेथील शिवलिंग जगा‍तील एकमेव असे शिवलिंग आहे जेथे भस्माआरती केली जाते. ही भस्मारती म्हणजे अलौकीक सोहळा असतो. पहाटे चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत वैदिक मंत्र, स्तोत्रपठण, वाद्य यंत्र, शंख, डमरू आणि घंटानादात ही भस्मारती केली जाते. बम-बम भोलेच्या जयघोषात ही आरती आपले अंतर्मन जागृत करते. या आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक उत्सुक असतात.\nभस्मारतीवेळी पूजा करण्यासाठी साधे वस्त्र धारण करून गाभार्‍यात जाण्याची परवानगी नाही. पुरूषांसाठी रेशमी वस्त्र आणि महिलांना साड‍ी परिधान केल्यानंतरच गाभार्‍यात प्रवेश दिला जातो. मुख्य आरतीत केवळ पुरूषच सहभागी होतात. यावेळी स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही. गाभार्‍याबाहेर तयार केलेल्या नंदी हॉलमध्ये भक्त या भस्मारतीचा आनंद घेऊ शकतात.\n''पूर्वी येथे मृतदेहाला जाळल्यानंतर उरलेल्या राखेने (चिताभस्म) भोलेनाथाला सजविले जात असे. परंतु, एकदा मृतदेहाची ताजी राख (चिताभस्म) मिळाली नाही. त्यावेळी पुजार्‍याने आपल्या जिवंत पुत्राला अग्निच्या हवाली करून दिले आणि बालकाच्या चिताभस्माने शंकराला सजविले होते. तेव्हापासून येथे मृतदेहाच्या चिताभस्माऐवजी गायीच्या शेणाने तयार केलेल्या भस्मापासून भगवान शिवाला सजविले जाते.'', अशी दंतकथा आहे.\nयावर अधिक वाचा :\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\n\"जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ....Read More\n\"अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील....Read More\n\"कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा...Read More\n\"अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा...Read More\n\"उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष...Read More\n\"काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात...Read More\n\"आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न...Read More\n\"प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही...Read More\nकाळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/delhi-daredevils-vs-sunrisers-hyderabad-258614.html", "date_download": "2018-08-20T00:06:16Z", "digest": "sha1:YBFMUCE3RQBSLIXKM7XNFUONWWBCNDTO", "length": 12269, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हैदराबाद सनरायझर्सचा दिल्लीवर शानदार विजय", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nहैदराबाद सनरायझर्सचा दिल्लीवर शानदार विजय\nअटीतटीच्या लढतीत हैदराबाद सनरायझर्सने 15 रन्सने विजय मिळवला.\n20 एप्रिल : आयपीएलच्या दहाव्या सीझनच्या 21 व्या मॅचमध्ये हैदराबाद सनरायझर्सने दिल्ली डेअरडेव्हिलसला पराभूत केलं. अटीतटीच्या लढतीत हैदराबाद सनरायझर्सने 15 रन्सने विजय मिळवला.\nटाॅस जिंकून पहिली बॅटिंग करणाऱ्या सनरायझर्सची खराब सुरुवात झाली. कॅप्टन डेव्हिड वॅार्नर स्वस्तात आऊट झाला. त्यानंतर केन विल्यमसने तडाखेबाज बॅटिंग करत स्कोअर उभारला, 51 बाॅलमध्ये त्याने 89 रन्सची शानदार इनिंग खेळली. यात त्याने पाच सिक्स लगावले तर सहा चौकार ठोकले. तर दुसऱ्याबाजून शिखर धवनने चांगली साथ दिली. धवन 70 रन्सवर आऊट झाला.\nयुवराज सिंग 3 रन्सवर क्लीनबोल्ड झाला. अखेरच्या ओव्हमध्ये हेन्रीकस आणि हुडाने तडाखेबाज फलंदाजी करत 191 धावांचा डोंगर गाठला. 192 रन्सचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. बिलिंग्ज ९ रन्सवर आऊट झाला. संजू सॅमसन ३३ रन्सवर आऊट झाला. त्यानंतर श्रेयश अय्यरने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. पण सनरायझर्सच्या माऱ्यापुढे दिल्ली टीम 176 रन्सवर गारद झाली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Delhi Daredevilssunrisers hyderabadदिल्ली डेअर डेव्हिलसहैदराबाद सनरायझर्स\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nVIDEO : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केली 'रॉयल' एंट्री\nINDvsEND: गुरुद्वारात झोपायचा तर लंगरमध्ये जेवायचा हा खेळाडू, आता विराटने दिली मोठी संधी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2014/12/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:53:59Z", "digest": "sha1:3FSU2PILGV3A55OAALSNBT2TONSAERRC", "length": 36369, "nlines": 124, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: देव आणि माणूस", "raw_content": "\nसोमवार, १५ डिसेंबर, २०१४\n- डॉ. सुधीर रा. देवरे\n(‘माणूस जेव्हा देव होतो’ हा माझा संदर्भ ग्रंथ दिनांक 4 जानेवारी 2015 ला प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या ग्रंथातील एका प्रकरणाचा सारांश.)\n देव कसे तयार होतात देव हे आधी माणूस म्हणून जन्माला येतात का देव हे आधी माणूस म्हणून जन्माला येतात का चारचौघांसारखी जन्माला आलेली माणसं, देव होऊन अशी कशी अजरामर होऊन जातात चारचौघांसारखी जन्माला आलेली माणसं, देव होऊन अशी कशी अजरामर होऊन जातात माणसाला एकुलते एक आयुष्य मिळते. त्यातील जवळजवळ निम्मे आयुष्य माणूस झोपेत घालवतो. त्यातील काही बालपणात निघून जाते. उरलेल्या निम्या आयुष्यात माणसाला स्वार्थ स्वस्थ बसू देत नाही. काहीतरी मिळवणे. उद्याचे सुख मिळवण्यासाठी रोज दु:खं पचवायचे असे हे आयुष्य. मोहाने माणूस माणूसपणात राहात नाही. देव ही तर फार लांबची गोष्ट झाली. इथे देव व्हायला कोणाला वेळ आहे. वयात येताच वासना डंख मारते. वासना नैसर्गिक आहे म्हणून ती प्रत्येकाला दाबता येत नाही. नैसर्गिक वासना दाबनेच मुळी अशास्त्रीय. तिला व्यक्‍तिगत पातळीवर कोणाला नुकसान न पोचवता वाट मोकळी करून देणे केव्हाही रास्त. अहंकार मनुष्याला स्वस्थ बसू देत नाही. कोणाला जातीचा अहंकार असतो. कोणाला धर्माचा अहंकार असतो. कोणाला सत्तेचा अहंकार असतो तर कोणाला श्रीमंतीचा अहंकार असतो. काहींना तर ज्ञानाचा सुध्दा अहंकार असतो. अहंकार पचवणे ही साधी सोपी गोष्ट नाही.\nव्देषावर विजय मिळवणेही सोपी गोष्ट नाही. माणूस पावलोपावली व्देषाला बळी पडू शकतो. चारचौघातल्या व्देषाविषयी मी मुळीच बोलत नाही. व्देष आत दबा धरून बसलेला असतो आणि तो उथळ कारणानेच उफाळतो असेही नाही. अगदी आतल्या आणि सबळ कारणाने व्देष मानसिक पातळीवर फणा काढू शकतो. अशा व्देषाला बाहेर निघायला जागा सापडली नाही तर भयंकर विकृत घटना घडू शकतात. क्रोधाचेही तसेच. क्रोधाने जगात अनेक वाईट घटना घडतात. त्या आपण वर्तमानपत्रातून आणि चॅनल्सवरूनही रोज वाचतो- पाहतो. वरवरचा असलेला क्रोध मनुष्य टाळू शकतो पण आत साचलेला क्रोध कशानेही नाही जाऊ शकत.\nआपण पुढच्या क्षणाला अस्तित्वात राहणार नाहीत तर आपल्या खिशातले हे हजार रूपये आपल्याला काय उपयोगाचे, हा विचार करता आला पाहिजे. जो आपल्याला करता येत नाही. खरे तर आपल्याला पुढच्या क्षणाची शाश्वती नाही आणि आपण उद्याच्या आर्थिक व्यवहारांचा विचार का करीत असतो. माझ्याकडे जो याचक आला आहे, तो आता या क्षणाला भुकेला आहे आणि मी सेवानिवृत्तीनंतर माझ्याकडे मृत्यूपर्यंत कसे पैसे शिल्लक राहतील म्हणजे मी कोणाकडे हात न पसरता दोन वेळचे जेवण जेऊ शकेल याचे नियोजन करतोय,\nएखाद्याचे वागणे बोलणे मला मनापासून आवडते पण मी ते कबूल करत नाही हे राजकारण आहे. एखाद्याचे यश मला हुलकावणी देते. त्याचे यश माझे दुख आहे आणि तेच यश जर मला मिळाले असते तर लोकांना ते आवडावे असे मला वाटते हे राजकारण आहे. जे मान्य करू नये ते मी मान्य करतो आणि जे मान्य करायला हवे ते मान्य करत नाही, ज्याला दुखवायला नको त्याला दुखवले जाते हे राजकारण आहे. माणसाची बुध्दी ही यावेळी वरदान नव्हे तर शाप ठरत असते. बुध्दी नसलेला माणूस वा फक्‍‍त आजचाच विचार करणारा माणूस नैसर्गिक जीवन छान जगताना दिसतो. त्याच वेळी बुध्दीवान माणूस आतल्याआत आपणच दाह निर्माण करत जगताना दिसतो.\nआपल्याला झाडांत देव पाहता येतो. निसर्गात देव पाहता येतो. माणसात देव पाहता येतो. एखाद्या माणसाच्या चरित्रातही देव पाहता येतो. ऐतिहासिक पुरूषात देव दिसू शकतो. संतांच्या कृतीत तर देव असतोच. देवाच्या मुर्तीतच फक्‍‍त देव नसतो. मंदिरातच फक्‍‍त देव नसतो. पूजेतच फक्‍‍त देव मिळत नाही. रोज मंदिरात जाणार्‍यांना, रोज पूजा करणार्‍यांना, देवाला फुले अर्पण करणार्‍यांना- मुर्तीला अभिषेक करणार्‍यांना, पारायणे करणार्‍यांना, यज्ञ विधी करणार्‍यांना, कपाळावर गंधटिळा लाऊन मिरवणार्‍यांना वा देवाच्या दानपेटीत पैसे टाकणार्‍या आदी लोकांनाच फक्‍‍त आपण आस्तिक म्हणतो की काय असे कर्मकांड न करणारे लोकही आस्तिक असतात. दररोज कर्मकांड करत देव भजणारे लोक विशिष्ट प्रकारच्या भीतीने ग्रस्त होऊन देवपूजा करतात की काय. भीतीमुळे कोणी देव भजत असेल तर तोही एक स्वार्थच असतो. देवा मला सुखी ठेव, असे म्हणताना इतरांचे काहीही होऊ दे असा प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येऊ शकतो. कर्मकांडांच्या जखड्यात अडकलेल्यांना आपण आस्तिक म्हणतो आणि बाकीच्यांना नास्तिक ठरवून मोकळे होतो. संतांच्या आणि देवांच्या चमत्कारात देवत्व नसते. देवत्व हे वागण्यातून- कृतीतून दिसत असते.\nदेवत्वाचे अनेक आविष्कार आहेत. कलागुण, बुध्दीगुण, वैचारिक गुण, मानवी उत्थान आणि सृष्टीविचार करणारे तत्वचिंतक, शास्त्रज्ञ आदी गुणांचा देवत्वात समावेश करावा लागेल. अशा प्रकारचे अनेक होऊन गेलेले देव आपल्याला आज माहीत नाहीत आणि आज जे असे वेगवेगळ्या क्षेत्रात महान कार्य करत हयात आहेत त्यांनाही आपण देव म्हणणार नाही. कारण देवत्वाची आपली संकल्पनाच आपण संकुचित करून ठेवली आहे. देवत्वाची संकल्पना आपण समजतो त्यापेक्षा विशाल आहे. शेवटी देवत्वाचा गुण मानवी बुध्दीपर्यंत जाऊन पोचतो.\nपंढरपूरचे श्रीविठ्ठल सुध्दा एक वीरगळ- वीरदैवत आहे असे म्हणावे लागेल. जिता जागता विठ्ठल म्हणून एक माणूस जन्माला आला आणि वीरगळ- वीर देव झाला. त्याच्या भक्‍तीच्या निमित्ताने कितीतरी मोठी संत परंपरा त्याने महाराष्ट्राला दिली. पंढरपूरच्या विठ्ठलाची संत परंपरा ही वैश्वीकतेने, त्यांच्या काव्याने, तत्वज्ञानाने कितीतरी महान आहे. एका साप्ताहिकात मर्मभेद नावाचे सदर चालवताना दोनहजार चार साली कुंभमेळ्यावरील लिहिलेल्या लेखात मी म्हटले होते, महाराष्ट्राच्या संत परंपरेत म्हणजे ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम या संत परंपरेतील संत गाडगेबाबा हे शेवटचे संत आहेत. गाडगेबाबांनंतरचे खरे संत या महाराष्ट्रात अजून उदयास आले नाहीत हे सत्य आहे... असे म्हणताना माझ्यासमोर आजच्या काळातील संतत्वाचे तथाकथित देव्हारे माजवणारे साधू आणि बुवा होते. कीर्तन ही वारकरी संप्रदायाची थोर परंपरा आहे आणि कीर्तनाच्या माध्यमातूनच संत गाडगेबाबांनी वाईट प्रथांवर आणि कर्मकांडावर कोरडे ओढले होते. संत तुकडोजी यांनीही असेच लोकजागृतीचे कार्य केले.\nमाणुसकी हे मानवी समाजाचे मूल्य आहे, ते संस्कृती बरोबर अधिक प्रगल्भ होत गेलेले तत्व आहे. माणुसकी आली की देवत्व फार लांब नाही. म्हणूनच आपली नैतिक उन्नती करून घेण्यासाठी अध्यात्म असते, धर्माचे अधिष्ठान असते. धर्म आणि अध्यात्म हे देवत्वाचे वा कर्मकांडांचे देव्हारे माजवणारे साधन नसते. अंध, अपंग, कर्णबधीर, मंदबुध्दी, मुके आदी शारीरिक व्यंगाकडे पाहताना सर्वसामान्य लोक आजही वेगळा दृष्टीकोन ठेवतात. (कालपरवापर्यंत जातीव्यवस्थेकडे पाहताना सुध्दा हाच दृष्टीकोन होता.) आधीच्या जन्मात पाप केल्यामुळे त्यांच्या वाट्याला हे दु:ख आले असे सांगितले जाते. यात स्वत:ला धार्मिक- अध्यात्मिक समजणारे तथाकथित काही आस्तिक लोक तसा प्रचार करतात, हे त्याहून मोठे दुर्दैव. शाकाहार करणे म्हणजे सात्विक व पुण्यवान आणि मांसाहार करणे म्हणजे तामसी व नास्तिक अशी सरसकट वर्गवारी केली जाते, ती सुध्दा अज्ञानमूलक आहे.\nमाणसातल्या चांगुलपणातच मी देवाचे दर्शन घेत आल्यामुळे मला इथे अनेक देवमाणसे भेटली आहेत. अशा चांगल्या माणसांमुळेच हे जग सुरळीत चालले आहे. वाईट माणसांच्या विचारांकडे, असे म्हणण्याऐवजी माणसांच्या वाईट विचारांकडे कानाडोळा करून जीवन जगणे अधिक सुसह्य करता येते. मुळात हे जग सुंदर आहेच. पण असे काही वाईट अनुभवही येत राहतात की वाटतं आता आहे त्यापेक्षा हे जग नक्कीच कितीतरी पटीने सुंदर असू शकले असते. लाच, भ्रष्टाचार, गरीबी, लाचारी, हिंसा, जातीभेद, वर्गभेद, लिंगभेद, धर्मभेद, रंगभेद, व्यंगभेद, अहंकार, धार्मिक कलह, दुसर्‍याला कमी लेखणे, टवाळी, निंदा, नालस्ती, शोषण, अवास्तव स्तुती, खुशमस्करी, लांगुलचालन, मत्सर, व्देष, प्रांतीय भेद, भाषाव्देष, पापाच्या कल्पना, लबाडी, लूट, भेसळ, नफाखोरी आदी बंद करून हे जग आहे त्यापेक्षा सुंदर करता येणार नाही का शाब्दिक हिंसा जोपर्यंत होत राहील तोपर्यंत पाशवी हिंसाही होत राहील. बळी तो कान पिळी ही म्हण ज्या दिवशी नामशेष होईल व विचारांना प्रतिष्ठा मिळेल तो दिवस माणुसकीच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला जाईल.\nटाकीचे घाव सोचल्याशिवाय देवपण येत नाही, हे सर्वांनाच माहिती असते. मात्र आपल्याला फक्‍त एक महामानव हवा असतो की ज्याच्या चलनी नाण्यावर दैनंदिन राजकारण करता येईल. मग ते राजकारण कोणत्याही क्षेत्रातले असो. महान होताना त्या विशिष्ट व्यक्‍तीने काय हलाहल पचवले त्याचा अभ्यास नको असतो. आज ऐतिहासिक कालखंडाच्या पटलावर ज्या ठळक ऐतिहासिक महान व्यक्‍ती आढळतात त्या अगदी सहजपणे संधी मिळून पुढे गेलेल्या व्यक्‍ती नाहीत. अशा व्यक्‍तींच्या आयुष्यात वेळोवेळी मानापेक्षा अपमानच जास्त वाट्याला आलेला असतो. काही वेळा तर स्वाभिमान बाजूला ठेऊन परिस्थितीशी जुळवून घेत पुढे जाणे स्वत:च्या आणि इतरांच्या दृष्टीनेही समाजासाठी हिताचे असते. अशा तडजोडी करत आपल्या आयुष्यात ही व्यक्‍ती ध्येयाकडे मार्गक्रमण करीत असते.\nपण हीच व्यक्‍ती पुढे ऐतिहासिक श्रध्दास्थान बनली की त्या व्यक्‍तीचे वस्तुनिष्ठ समीक्षण सामान्य माणसाला रूचत नाही. ती व्यक्‍ती जन्मल्यापासून मरेपर्यंत महानच कशी होती ह्याच्या पुराणाच्या आवरणाखाली आख्यायिका तयार होतात. इतिहासापेक्षा दंतकथा मनुष्यप्राण्याला जास्त प्रिय असतात. अशा दंतकथा मेंदूत पकडून ठेवण्याच्या मानसिकतेमुळेच लोक दुखावतात- लोकांच्या भावना दुखावतात व असहिष्णुता वाढत दंगली होतात, लुटमार-जाळपोळ होते, राष्ट्रीय संपत्तीचे हनन होते. घडलेल्या घटनेशी दूरान्वयानेही संबंध नसलेल्या व्यक्‍तींचा अशा असहिष्णुतेत बळी देणे दंगलीचे नेतृत्व करणार्‍या नेत्यांना आक्षेपार्ह वाटत नाही.\nवाईटपणा सर्वसामान्य माणसाऐवजी जो प्रामाणिक असतो, जो कोणाच्या वाट्याला जात नाही अशा माणसाला जास्त छळत असतो. सगळीकडे आजही हेच दृष्य पहायला मिळेल की जो कळप करून रहात नाही, जो वरिष्ठांची हाजी हाजी करत नाही, मर्जी सांभाळत नाही, आपण भले आणि आपले काम भले अशा आपल्याच तंद्रीत राहणार्‍या माणसाचे हे जग नाही. त्याला कोणात न मिसळणारा ठरवले जाते. त्याच्या मदतीला कोणी धाऊन येत नाही. म्हणून असा माणूस समाजात एकटा पडत जातो आणि जो व्यक्‍‍तीगत पातळीवर राजकारण खेळतो तो वाईट गोष्टी करत असूनही सर्वत्र तोडांवर नावाजला जातो.\nआधी देव का आधी माणूस म्हणजेच माणसाने देवाला जन्माला घातलंय का देवाने माणसाला जन्म दिला म्हणजेच माणसाने देवाला जन्माला घातलंय का देवाने माणसाला जन्म दिला का आज आपण जे देव मानतो ते देव सगळ्याच प्रकारच्या सजीवांचे देव आहेत का आज आपण जे देव मानतो ते देव सगळ्याच प्रकारच्या सजीवांचे देव आहेत प्राण्यांना देव आहे का प्राण्यांना देव आहे का असेल तर तो कोणता आहे असेल तर तो कोणता आहे प्राणी आपल्या देवाची प्रार्थना कशी करतात प्राणी आपल्या देवाची प्रार्थना कशी करतात प्राण्यांच्या देवांची मंदिरे कुठे असतात प्राण्यांच्या देवांची मंदिरे कुठे असतात समजा प्राण्यांचा देव मूर्त स्वरूपात असला तर त्या देवाची मूर्ती कशी असेल समजा प्राण्यांचा देव मूर्त स्वरूपात असला तर त्या देवाची मूर्ती कशी असेल वाघांचा देव वाघासारखा राहील का वाघांचा देव वाघासारखा राहील का पक्ष्यांचा देव पक्षीसारखा दिसेल का पक्ष्यांचा देव पक्षीसारखा दिसेल का किटकांचा देव किटकांसारखा घडवला जाईल का\nमाणूस ज्या देवाची पूजा करतो ते बहुतांश माणसासारखे दिसतात. वागतात. असतात. (बहुतांश म्हणण्याचे कारण हनुमान, गणपती, नरसिंह असे काही पश्वाकार देव आहेत पण ते अपवादात्मक.) देव एकतर पूर्णपणे पुरूषासारखा असतो वा स्त्री सारखा असतो. याचाच अर्थ मनुष्य हा आपल्या देवाला आपल्याच बाह्य आकारात- रूपात पाहतो. माणसाचे देव काल्पनिक नाहीत. ते जन्माला येतात. माणसासारखे वाढतात- वागतात. पृथ्वीवर आपल्या लीला दाखवतात. आपल्या कृतीतून इथे देव म्हणून सिध्द होतात. म्हणूनच माणसाचा देव हा मंदिरांतून- मूर्तीतून माणसासारखा दिसतो, नव्हे जन्माला येऊन गेलेल्या माणसाला देवाचा अवतार ठरवून त्याच्या मृत्यूनंतर त्याला देव म्हणून मंदिरांतून मंडीत करतात. माणूस, देवाची मूर्ती घडवताना त्याला दोन डोळे, दोन कान, दोन हात (काही देवांना जास्त हात असतात हा अपवाद. देवाला इतके हात असल्यामुळे तो सर्वसाधारण माणसापेक्षा इतकी मोठी कामे करू शकतो हे रूपक.), दोन पाय, नाक, चेहरा वगैरे सगळे माणसासारखे घडवतो. कारण माणसाला आपला देव आपल्या स्वत:च्या रूपात भावत असतो.\nश्रीकृष्ण माणूस म्हणून जन्माला आले आणि देव होऊन गेले. राम मनुष्य म्हणून जन्माला आले आणि देव होउन गेले. येशू ख्रिस्त माणूस म्हणून जन्माला आले आणि देव होऊन गेले. गौतम बुध्द माणूस म्हणून जन्माला आले आणि देव होऊन गेले. महावीर माणूस म्हणून जन्माला आले आणि देव होऊन गेले. गुरू नानक माणूस म्हणून जन्माला आले आणि देव होऊन गेले, महमद पैगंबर माणूस म्हणून जन्माला आले आणि देव होऊन गेले. तीच गोष्ट शंकर, विष्णु, ब्रह्मा, पार्वती, लक्ष्मी, सरस्वती अशा सगळ्याच देवतांबद्दल म्हणता येईल. तसे नसते तर आपण त्यांच्या लीला इतक्या माणसाळलेल्या शब्दांत रंगवल्या नसत्या. पोथ्या पुराणातून त्यांच्या माणुसपणाचे ठसठसशीत पुरावे मिळतात. (आता अनेक मालिकांतून देव दृक-श्राव्यतेमुळे अजून जास्त प्रमाणात माणसाळले. पूर्वी फक्‍त काही चित्रपटातून देव बोलायचे- दिसायचे. आता टीव्हीतून रोज दिसतात- बोलतात.) सगळे देव माणसांसारखे सहजपणे मोकळपणाने वावरतात.\nयाचा अर्थ असा की, पूर्वी होऊन गेलेल्या या थोर आणि महामानवांना आपण त्यांचे आदर्श घेण्यासाठी वाड्‍मयातून चिरंजीव करून ठेवले आहे. म्हणजेच माणसानेच देवत्वाला जन्म दिला आहे. देव ही संकल्पना माणसाची आहे. ही मानवाची मानवाला देव करण्याची थोर परंपरा फक्‍त मानवात आहे. अशी परंपरा इतर प्राण्यांमध्ये दिसून येत नाही. कारण देवत्व देण्याइतकी प्रज्ञा इतर प्राण्यात नाही. म्हणून या मानव नावाच्या चालत्या बोलत्या आणि वैचारिक अधिष्ठान लाभलेल्या माणसाला मी शतश: वंदन करतो. तीच पूर्वपरंपरा आपण कायम ठेऊन अनेक महात्म्यांना देवपण देत त्यांना आजही कायमस्वरूपी या पृथ्वीतलावर अजरामर करत आहोत.\nविशेष मानवासमोर सर्वसामान्य माणसाचे दोन हात नमस्कारासाठी आपोआप जोडले जातात. माणसातले देवपण ओळखून त्यांना देवपण देणारा इथला (म्हणजे पृथ्वीवरचा) माणूसही मनाने तितकाच थोर आहे, हे ही आपल्याला मान्य करावे लागेल. सारांश, देव ही संकल्पना थोर आहे, पण आपण देव्हारे माजवलेत.\n(या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे २:३८ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/bjp-sweeps-14-corporations-in-up-275678.html", "date_download": "2018-08-20T00:04:12Z", "digest": "sha1:UC6MWXUUTEJ3VOFOXDEY7ZPTF6HRIAYG", "length": 12905, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उत्तर प्रदेश महापालिका निवडणुकीत कमळं उमललं;16 पैकी 14 जागांवर विजय", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nउत्तर प्रदेश महापालिका निवडणुकीत कमळं उमललं;16 पैकी 14 जागांवर विजय\nतर दुसरीकडे राहुल गांधींचा खासदारकी क्षेत्र असलेल्या अमेठी नगर पंचायतच्या निवडणुकीतही भाजपने घवघवीत यश संपादन केलं आहे. एकूण 652 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने यश मिळवला आहे.\n01 डिसेंबर:उत्तर प्रदेशमधील नगर निगम निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये 16 महानगरपालिकांपैकी 14मध्ये भाजपने विजय मिळवला आहे.\nया निवडणुकांमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला एकही महानगरपालिका जिंकत आलेली नाही. तर दुसरीकडे राहुल गांधींचा खासदारकी क्षेत्र असलेल्या अमेठी नगर पंचायतच्या निवडणुकीतही भाजपने घवघवीत यश संपादन केलं आहे. एकूण 652 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने यश मिळवला आहे. तर अलीगढ आणि मेरठच्या महानगरपालिकांमध्ये मात्र बीएसपीने विजय मिळवला आहे. त्यामुळे येत्या काळात बीएसपी पुन्हा कमबॅक करतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nउत्तर प्रदेशातील लखनौ, वाराणसी ,फिरोझाबाद,कानपूर,मोरादाबाद, गाझियाबाद, मथुरा, आग्रा,अयोध्या ,झाशी,सहारनपूर,बरेली या महत्त्वाच्या महानगरपालिका आता भाजपने काबीज केल्या आहेत. यावेळी 3.36 कोटी मतदारांनी मतदान केलं. तसंच 52 टक्के मतदान झालं जे मागच्या वेळच्या तुलनेत 6 टक्क्यांहून अधिक होतं. या निवडणुकीतील एक महत्त्वाची बातमी म्हणजे\nत्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये तरी योगी सरकारची जादू कायम असल्याचं चित्र आता दिसत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nअटलजींना मुखाग्नी देणाऱ्या कोण आहेत नमिता भट्टाचार्य\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/sindhudurg/", "date_download": "2018-08-19T23:48:02Z", "digest": "sha1:BIP533KBM2QWER5MDKGV5TDYBTCVBNYC", "length": 29541, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest sindhudurg News in Marathi | sindhudurg Live Updates in Marathi | सिंधुदुर्ग बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nसिंधुदुर्ग : मांगेली पर्यटनस्थळ विकसित करणार : दिलीप पांढरपट्टे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदोडामार्गचे वैभव असेच कायम टिकविण्यासाठी तसेच मांगेली पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देणार आहे, त्यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींनी पुढे आले पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी साटेली-भेडशी येथे वन विभागाच्या विश् ... Read More\nसिंधुदुर्ग : सी-वर्ल्ड प्रकल्प तत्काळ मार्गी लागावा, जिल्हा परिषद सभेत ठराव\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा तोंडवली येथील प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्प तत्काळ मार्गी लागावा असा महत्त्वपूर्ण ठराव जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधी गटाने घेतला. ... Read More\nसिंधुदुर्ग : माणुसकी, नैतिकतेच्या चौकटीतून खुर्चीला न्याय द्या : नीतेश राणे, वैभववाडी आमसभेत अपेक्षा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजनतेच्या प्रश्नांना तांत्रिक उत्तरे देणे म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पर्यायाने लोकशाहीवरील विश्वास कमी होण्यासारखे आहे. माणुसकी आणि नैतिकतेच्या चौकटीत बसवून आपण खुर्चीला न्याय देतो का याचा विचार लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. त्यादृष्ट ... Read More\nNitesh Ranesindhudurgनीतेश राणे सिंधुदुर्ग\nसिंधुदुर्ग : तिहेरी अपघातात पाच जखमी, आंबेलीतील घटनेत तिघे गंभीर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदोडामार्ग-भेडशी राज्य मार्गावरील आंबेली येथील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा एसटी, डंपर, कार यांच्यात धडक होऊन तिहेरी अपघात झाला. या अपघातात ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. ... Read More\nसिंधुदुर्ग : शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू, फुरसे सर्पाने केला दंश\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकुणकेश्वर-कातवणेश्वर येथील रमेश दाजी लब्दे (५५) या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यु झाला. ही घटना गुरूवारी घडली. ... Read More\nसिंधुदुर्ग : दोन महिन्यांत काजू धोरण निश्चिती : अतुल काळसेकर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआर्थिक मदत किंवा अनुदान न मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू व्यावसायिक शेतकरी व कारखानदार यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यातील काजू व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. ... Read More\nसिंधुदुर्ग : शहीद मेजर कौस्तुभ बनून जगण्याचा प्रयत्न करा : नीतेश राणे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यातील त्यागभावना त्यांच्या वयाच्या किती तरुणांमध्ये आहे, याचा विचार करुन प्रत्येकाने शहीद मेजर कौस्तुभ बनून जगण्याचा प्रयत्न करावा, असे मत आमदार नीतेश राणे यांनी सडुरे येथे शोकसभेत व्यक्त केले. ... Read More\nNitesh Ranesindhudurgनीतेश राणे सिंधुदुर्ग\nअन् समोरची गर्दी पाहून वाजपेयी झाले होते अवाक्, आठवण अटलजींच्या सिंधुदुर्गातील एकमेव सभेची\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभाजपाची स्थापना झाल्यानंतर पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांची निवड झाली होती. हा काळ साधारणता 1980 च्या दशकाचा असावा, त्यानंतर वाजपेयीची कोकणात सभा घेण्याचे ठरले. ... Read More\nAtal Bihari Vajpayeesindhudurgअटलबिहारी वाजपेयीसिंधुदुर्ग\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात २७.३७ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून १ जूनपासून आतापर्यंत २५७६.२ मिलीमीटर सरासरी एकूण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. ... Read More\nबिबट्याच्या कातड्याची विक्री करणारे आठ जण ताब्यात, १९ लाखांचा मुद्देमाल जप्त\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबिबट्याच्या कातड्याची विक्री करण्यासाठी आलेले आठ जण स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. ... Read More\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/bjp-navbauddha-increased-atrocities-raju-waghmare-123956", "date_download": "2018-08-19T23:19:39Z", "digest": "sha1:RE6WVOKHWMZRXS4QZHLC7PO74IXKZIK5", "length": 12220, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP navbauddha Increased atrocities raju waghmare भाजपच्या काळात नवबौद्धांवरील अत्याचारांत वाढ - राजू वाघमारे | eSakal", "raw_content": "\nभाजपच्या काळात नवबौद्धांवरील अत्याचारांत वाढ - राजू वाघमारे\nशनिवार, 16 जून 2018\nजामनेर - भाजपच्या काळात अनुसूचित जाती-जमाती नागरिकांवरील अत्याचारात 34 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते व कॉंग्रेस अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष राजू वाघमारे यांनी शुक्रवारी केला. याप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी केली आहे. कॉंग्रेस ठामपणे पीडित कुटुंबाच्या पाठीशी आहे व त्यांना न्याय मिळेपर्यंत लढा देणार आहे, असे माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.\nवाकडी (ता. जामनेर) येथे मागास मुलांना मारहाण करून त्यांची विवस्त्र धिंड काढल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आज कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने वाकडी येथे पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. कॉंग्रेसतर्फे घर देऊन कुटुंबाचे पुनर्वसन करू, असे या शिष्टमंडळाने सांगितले आहे. या वेळी झोपडीत मुलांची आजी व मावशीची भेट घेतली. त्यानंतर घटना घडलेल्या विहिरीवर हे शिष्टमंडळ गेले तेथे मुले व त्यांच्या आई - वडिलांची भेट घेतली. जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी मंत्री रमेश बागवे, माजी जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाटीले आदी उपस्थित होते. ऍट्रॉसिटी कायद्यात जे बदल करण्यात आले आहे, त्याचा पुनर्विचार व्हावा, पोलिसांनी पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणी राजू वाघमारे यांनी केली आहे.\nवाकडी (ता. जामनेर) येथे अल्पवयीन मुलांना झालेल्या मारहाणीची घटना दुर्दैवी आहे. राज्य शासन पीडित कुटुंबाच्या पाठीशी असून, या घटनेचा कोणीही राजकीय फायदा उचलू नये, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले. पीडित कुटुंबातील सदस्यांची त्यांनी आज भेट घेऊन त्यांना धीर दिला.\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nगोविंदांच्या विम्याला राजकीय कवच\nमुंबई - गोविंदांना सक्ती करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या विम्याला राजकारण्यांचे कवच मिळत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर...\nदादासाहेब गायकवाड योजनेत महिलांना प्राधान्य\nमुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nबलात्कार प्रकरणातील आरोपीस अटक\nमाजलगाव (जि. बीड) - माजलगाव शहरातील अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणात रविवारी (ता. 19) मुख्य आरोपी आशिष बोरा यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/05/netbhet-emagzine.html", "date_download": "2018-08-19T23:29:46Z", "digest": "sha1:OFY2CEYLLTPOSWN7R63SWOIZTU43H2KU", "length": 4303, "nlines": 67, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Netbhet eMagzine - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nमराठीतील स्र्वोत्कृष्ट ब्लॉगर्सचे सर्वोत्तम लेख आम्ही नेटभेट ई-मासिका द्वारे आपल्यापर्यंत आणले आहे. इमेलद्वारे हे मासिक जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. तुम्हाला ईमेल द्वारे हे पुस्तक मिळाले नसल्यास कृपया आम्हाला salil@netbhet.com वर आपला इमेल आयडी पाठवा.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/09/how-to-draw-in-excel.html", "date_download": "2018-08-19T23:31:19Z", "digest": "sha1:72XLPHVL45H35W7WO7VVIGO4JIFDIRAZ", "length": 5347, "nlines": 67, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "मायक्रोसॉफ्ट एक्सेलची चित्रकला ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / संगणक / मायक्रोसॉफ्ट एक्सेलची चित्रकला \nमायक्रोसॉफ्ट एक्सेल हे माझ्यामते जगातील सर्वोत्तम सॉफ्टवेअर आहे. एक्सेल मध्ये काय काय दडलय हे सांगता येणे कठीण आहे. गेली सहा-सात वर्षे एक्सेलमध्ये काम करुन सुद्धा मला एक्सेल फक्त पन्नास टक्केच समजलंय. एक्सेल मध्ये एकतरी नविन गोष्ट रोज शिकायची असा मी नियमच बनविला आहे.\nएक्सेल म्हणजे फक्त कॅलक्युलेशन्स, फॉर्मुले, ग्राफ्स एवढच शिकायचय असं मला वाटत होते. पण आज युट्युबवर एक व्हीडीओ पाहीला आणि खर्‍या अर्थाने एक्सेलची ताकद कळली. हा व्हीडीओ एक्सेल ड्रॉइंगचा (चित्र).\nएक्सेलवर एक सॉलीड ३ डायमेन्शन चित्र बनविणारा हा पठ्या एकदम भन्नाट चित्र काढुन गेलाय.\nतुम्ही स्वतः देखील पहा आणि अचंबीत व्हा (माझ्यासारखे) \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5354-samana-on-matralay", "date_download": "2018-08-19T23:08:36Z", "digest": "sha1:55IHPL2FXAEYLCQIDR3XUW2ENQVBRY5Y", "length": 4839, "nlines": 128, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आजार पोटाला, प्लॅस्टर पायाला; शिवसेनेची टीका - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआजार पोटाला, प्लॅस्टर पायाला; शिवसेनेची टीका\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nसामनाच्या संपादकीयमधून पुन्हा एकदा शिवसेनेने आपल्याच मित्रपक्षाच्या कामावर टिका केलीय.\nमंत्रालयात होणाऱ्या आत्महत्यावर सरकारवर पुन्हा एकदा सामनाच्या संपादकीयमधून टिकास्त्र सोडलय.\nआजार पोटाला, प्लॅस्टर पायाला. आता मंत्रालयात नायलॉनच्या जाळ्या बसवतील अशी टीका आजच्या संपादकीयमधून करण्यात आली असून.\nमंत्रालयात संरक्षक नायलॉन नेट उभारणे हा शेतकऱ्यांच्या दुखावर उपाय आहे का असे खडेबोलही सरकारला सामना संपादकीयमधून विचारला आहे.\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/police-superintendent-sanjay-jadhav-nanded-136032", "date_download": "2018-08-19T23:11:49Z", "digest": "sha1:QCZADZPDUXEZZPDYJFX4TYVP7PKUKCY4", "length": 13542, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Police superintendent Sanjay Jadhav at nanded पोलिस अधिक्षकपदी संजय जाधव रूजु; चंद्रकिशोर मीना यांनी नांदेड सोडले | eSakal", "raw_content": "\nपोलिस अधिक्षकपदी संजय जाधव रूजु; चंद्रकिशोर मीना यांनी नांदेड सोडले\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nराज्याचे पावसाळी अधिवेशन संपताच मुख्यमंत्री व गृहविभाने राज्यातील भारतीय पोलिस सेवेतील अधिक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदलींचे आदेश काढले होते. त्यात नांदेडचे पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांची औरंगाबाद तर त्यांच्या जागी मुंबई येथे उपायुक्त असलेले संजय जाधव यांना पाठविण्यात आले होते.\nनांदेड : नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांची औरंगाबाद येथे नुकतीच उपायुक्त या पदावर बदली झाली होती. त्यांच्या ठिकाणी मुंबई येथून संजय जाधव यांना पाठविण्यात आले होते. सोमवारी (ता. पाच) सायंकाळी चार वाजता त्यांनी आपल्या पदाचा पदभार अतिरिक्त पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे यांच्याकडून स्विकारला.\nराज्याचे पावसाळी अधिवेशन संपताच मुख्यमंत्री व गृहविभाने राज्यातील भारतीय पोलिस सेवेतील अधिक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदलींचे आदेश काढले होते. त्यात नांदेडचे पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांची औरंगाबाद तर त्यांच्या जागी मुंबई येथे उपायुक्त असलेले संजय जाधव यांना पाठविण्यात आले होते. त्यांनी सोमवारी (ता. पाच) रोजी नांदेड पोलिस अधिक्षक पदाची सुत्रे स्विकारली. नांदेड जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांचा व अवैध धंदेवाल्यांचा कर्दनकाळ म्हणून जिल्ह्यात दबदबा निर्माण करून कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यात श्री. मीना यांनी प्रयत्न केला. त्यात भिमाकोरेगाव प्रकरण, मराठा आरक्षण आंदोलन यासह सर्व जाती धर्माचे सण- उत्सव त्यांनी अतिशय शांततेत पार पाडले. पोलिस भरती घोटाळा, धान्य जप्ती प्रकरण यासह आदी गंभीर आरोपींना सळो की पळो करून सोडले होते. ती जबाबदारी आता संजय जाधव यांच्या खांद्यावर आहे. जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा, मटका, गुटखा, जुगार यासह आदी अवैध धंद्यावर वचक निर्माण करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. कारण त्यांना नांदेड जिल्ह्याचा अभ्यास असून ते मागील काळात देगलूर उपविभागाचे पोलिस उपाधिक्षक म्हणून कार्यरत होते.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल...\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/parking-loot-contractors-133536", "date_download": "2018-08-19T23:11:00Z", "digest": "sha1:AP7VJNQXKXK5HQ6OX4XRMKXTTAYK7UDW", "length": 14395, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "parking loot from Contractors वाहनतळ ठेकेदारांकडून लूट | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 26 जुलै 2018\nपुणे - महापालिकेने चारचाकी वाहनांसाठी प्रतितासाकरिता पाच रुपये शुल्क निश्‍चित केले असले तरी ठेकेदार वाहनचालकाकडून दहा रुपये वसूल करीत आहेत. वाहनचालकांची वारंवार होणारी ही लूट थांबविण्यासाठी महापालिकेकडे सक्षम यंत्रणा नसल्याचे स्पष्ट होत आहे.\nपुणे - महापालिकेने चारचाकी वाहनांसाठी प्रतितासाकरिता पाच रुपये शुल्क निश्‍चित केले असले तरी ठेकेदार वाहनचालकाकडून दहा रुपये वसूल करीत आहेत. वाहनचालकांची वारंवार होणारी ही लूट थांबविण्यासाठी महापालिकेकडे सक्षम यंत्रणा नसल्याचे स्पष्ट होत आहे.\nशहराच्या मध्यवर्ती आणि गर्दीच्या ठिकाणी, स्थानके असलेल्या भागात, उद्याने आदी ठिकाणी महापालिकेने नागरिकांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यातील बहुतेक ठिकाणी बहुमजली पार्किंग इमारती उभ्या केल्या आहेत. या सर्व जागा महापालिकेने ठेकेदारांना चालविण्यासाठी दिल्या आहेत. हे वाहनतळ चालविण्यासाठी देताना महापालिकेने वाहनांचा दर ठरवून दिलेला आहे. या दरानुसार दुचाकी वाहनांसाठी प्रतितास दोन रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी पाच रुपये इतके शुल्क निश्‍चित केले आहे. हे दर निश्‍चित केले असले तरी संबंधित वाहनतळांचे ठेकेदार दुप्पट पैसे वसूल करत आहेत.\nयाबाबत शिरूर तालुक्‍यातील दीपक रत्नपारखी या नागरिकाने ‘सकाळ’कडे तक्रार केली. काही कामानिमित्त रत्नपारखी पुण्यात आले होते. मंडईत असलेल्या (आर्यन चित्रपटगृह) वाहनतळावर त्यांनी त्यांची चारचाकी पावणेबाराच्या सुमारास पार्क केली. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ते चारचाकी वाहन घेण्यासाठी गेले असता, त्यांच्याकडे प्रतितास दहा रुपयांप्रमाणे पैसे मागण्यात आले. तेव्हा पाच रुपये इतका दर असताना जास्त पैसे वसूल कसे करता, असा प्रश्‍न त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना विचारला. तेव्हा त्यांच्यात वाद झाले होते.\nअशा प्रकारे सर्वच वाहनतळांवर जास्त पैसे वसूल केले जात असल्याच्या तक्रारी येत असतात. काही वाहनचालक विनातक्रार पैसे देतात.\nबहुमजली वाहनतळाच्या ठिकाणी दर्शनी भागात भिंतीवर पार्किंग शुल्क दरांची माहिती द्यावी. पावतीवरही दर छापले पाहिजेत, जादा शुल्क आकारल्यानंतर तक्रारीसाठी संबंधित अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांकही वाहनतळाच्या ठिकाणी दिला गेला पाहिजे आणि पावतीवरही छापला पाहिजे. हे केले तर ठेकेदारांकडून होणारी लूट थांबविता येईल’’\n- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच\nतक्रार आल्यास संबंधितांना नोटीस\nमहापालिकेच्या भूसंपादन आणि व्यवस्थापन विभागामार्फत या वाहनतळाच्या निविदा काढल्या जातात. आमच्याकडे तक्रार आल्यानंतर संबंधित ठेकेदाराला नोटीस काढली जाते, असे उत्तर प्रशासनाकडून दिले गेले. वाहनतळाच्या ठिकाणी दरानुसार आकारणी केली जाते की नाही, याची पाहणी केली जात असल्याचा दावाही प्रशासनाकडून केला गेला.\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://davashree.blogspot.com/2010/04/blog-post.html", "date_download": "2018-08-19T23:42:02Z", "digest": "sha1:SRZMWZKRQV2GTSVVPWBJZNQ5UAXE3FBM", "length": 5491, "nlines": 80, "source_domain": "davashree.blogspot.com", "title": "मन तरंग....", "raw_content": "\nएक छोटासा प्रयास मनाची चाहूल धेण्याचा....\nतुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील \nवाहित ठेवलेल्या जुन्य गुलाबाच्या पकली प्रमाने\nआज परत तू अठवलास\nतिचा रंग जितका पक्का झालाय\nतितकाच तो क्षण गुलाबी वाटला.....\nआशा किती पक्ल्या मी जपनार होते...\nरोजच एक नविन फूल....\nअत तू असा जवाल आहेस...\nवाटत ही पकली सुद्धा अत गालुं जइल....\nअणि अशीच या वाहित लुप्त होइल.....\nनव्याने शोधले तुला , पण तू तर अजनच गहिरा झालेला, नजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास नव्याने शोधले तुला नदीच्या काठी,...\nतूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले.. पण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले... अधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली... तसा कही फार काळ ल...\nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ... काहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी... निळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ... कधी निर...\nतुझा बरोबर उडायला, तुझ्या बरोबर पाळायला, तुझ्या बरोबर तरंगायला, मला तुझे पण हवे आहे, फुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\n(Photo credit: Wikipedia ) पान गळती झालेल्या झाडा प्रमणे.......... सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी... पान गळती झालेल्या ...\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी सरी वर सारी अन तू विशाल आभाळी ..... पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी थेंबे थें...\nशाळेत शिकलेले धड़े आयुष्यात कधी कुठे संदर्भात येतील सांगताच येत नहीं ...... कधीही न समजलेली भावना ....आता राहून राहून मनातून जात नहीं .....\nवाऱ्याची झुळूक यावी तसा तू नव्याने आलास... हवेचा गारवा तुझ्या नजरेत मिळाला.. नेहमीच तुझी सावली बनावे तसे आज परत सुगंध झाले... तुझ्या झोतात ...\n(Photo credit: Metrix X ) भिरभिरती नजर कही तरी शोधते आहे...... कळत च नहीं नक्की काय ते अत्ता नज़ारे आड़ झालेला तू ....\nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट... मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात, एथे ही मातीच ती पण कोरडे श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yoga-tips-marathi/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE-109012300046_1.htm", "date_download": "2018-08-19T23:43:02Z", "digest": "sha1:LV53YD2PSNOCUM6LNV53DO2EKRW6D74T", "length": 8907, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "yogsutra in marathi, patanjali in marathi,vyas rushi in marthi | योगसूत्रची भाष्य परंपरा | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयोगावर लि‍हिलेला योगसूत्र हा एक उत्तम ग्रंथ आहे. योगाविषयी भाष्य करणारा हा पहिला ग्रंथ मानला जातो. पातंजली ऋषींनी इ. स. 2000 पूर्वी हा ग्रंथ लिहिला. पातंजलींनी या ग्रंथात अनंत काळापासून चाललेल्या ध्यान प्रक्रिया, तपस्या यांचे एकत्रित संकलन केले आहे. हा ग्रंथ सर्व विद्यांचा संग्रह समजले जातो. या ग्रंथाबाबत अनेक भाष्ये आहेत, त्यातील काही प्रमुख भाष्ये अशी...\nव्यास भाष्य : व्यास भाष्याची रचना इ.स. 200-400 पूर्वी झाल्याचे समजले जाते. योगसूत्रावर व्यासांनी 'व्यास भाष्य' लिहिले असून ते पहिले प्रामाणिक भाष्य समजले जाते.\nतत्त्ववैशारदी : पातंजली योगसुत्राच्या व्यास भाष्यात प्रामाणिक व्याख्याकार म्हणून वाचस्पती मिश्रांचा 'तत्त्ववैशारदी' हा प्रमुख ग्रंथ मानला जातो. वाचस्पती मिश्रांनी योगसुत्रे आणि व्यास भाष्य या दोन्ही ग्रंथांवर भाष्य केले आहे. तत्त्ववैशारदीचा रचना काळ इ. स. 841 नंतर समजला जातो.\nयोगवार्तिक : योगसुत्रावर महत्वाचे भाष्य विज्ञानभीक्षूचे आहे. त्याचे नाव ‘योगवार्तिक’ आहे.\nभोजवृती : भोजाचा राज्याची वेळ विक्रम संवत 1075-1110 मानली जाते. धरेश्वर भोज नावाच्या प्रसिध्द व्यक्तीने योग सूत्रावर 'भोजवृत्ती' नावाचा ग्रंथ लिहिला होता. काही इतिहासकार भोजवृत्तीस 16 व्या शतकातील ग्रंथ मानतात.\nकमरेच्या दुखण्यावर योग उपयुक्त\nयोगासने करण्यापूर्वी इकडे लक्ष द्या\nध्यान- एक मनोदैहिक प्रक्रिया\nव्यक्तिमत्व विकासात उपयुक्तः ध्यान आणि योग\nयावर अधिक वाचा :\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/konkan-news-khed-bridge-58013", "date_download": "2018-08-19T22:58:59Z", "digest": "sha1:R6MKL33MLCYG3FKCOODGT6V3QWSGIULD", "length": 12631, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news khed bridge दोन खात्यांच्या वादात ३५ वर्षांत दमडीही खर्च नाही | eSakal", "raw_content": "\nदोन खात्यांच्या वादात ३५ वर्षांत दमडीही खर्च नाही\nशुक्रवार, 7 जुलै 2017\nखेड - शहरातील भोस्ते पुलावर गेल्या ३५ वर्षात एकही रुपया खर्च करण्यात आला नाही. त्यामुळे आज हा पूल अखेरच्या घटका मोजत आहे.\nखेड - शहरातील भोस्ते पुलावर गेल्या ३५ वर्षात एकही रुपया खर्च करण्यात आला नाही. त्यामुळे आज हा पूल अखेरच्या घटका मोजत आहे.\nयेत्या आठ-दहा दिवसांत पुलाच्या किमान डागडुजीच्या कामास सुरुवात झाली नाही, तर येथील जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडून जिल्हा परिषद बांधकाम कार्यालयाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा युवा कार्यकर्ते श्री. गौस खतीब यांनी दिला आहे. शहरातील मुकादम हायस्कूल ते भोस्ते गाव जोडणारा हा पूल आहे. याच पुलावरून रेल्वेस्टेशन व चिपळूणकडे जाण्या-येण्यासाठी गाड्यांची वर्दळ चालू असते. खाडीपट्टयातील भोस्ते, निळिक, अलसुरे, कोंडिवली, शीव आदी गावात जाणारी वाहतूक याच पुलावरून होते. तसेच चिपळूणला जाणारा पर्यायी मार्ग म्हणूनही या पुलाचा उपयोग होतो. मात्र सध्या या पुलाची अवस्था बिकट झाली आहे. तो पूर्णपणे एका बाजूला खचला आहे. सगळे जॉईंट्‌स सुटले आहेत. पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा पूल नेमका कोणत्या खात्याच्या अखत्यारीत येतो, याबाबत जिल्हा परिषद बांधकाम व सार्वजनिक बांधकाम विभाग हे एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे या वादात गेल्या ३५ वर्षात या पूलासाठी एक रुपयासुद्धा खर्च करण्यात आलेला नाही. ही माहिती कळल्यावर गौस खतीब यांनी रिझवान सिद्धिकी, जुबेर कावलेकर, मसूद ढेणकर, यासीन परकार, आदम जसनाईक आणि भोस्ते व परिसरातील कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषद बांधकाम कार्यालयावर धडक दिली. प्रभारी उपअभियंता श्री. खेडेकर व शाखा अभियंता यांना घेऊन भोस्ते पुलावर आले. पुलाची अवस्था दाखवली. हा पूल धोकादायक असल्याला खेडेकर यांनी पुष्टी दिली. येत्या आठ-दहा दिवसांत डागडुजी व नंतर पुलाच्या बांधकामास सुरवात करावी. बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालावी, अशी मागणी केली. तत्काळ आम्ही तसे पत्र येथील पोलिसांना देतो, असे खेडेकर यांनी सांगितले.\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nनव्या पुलाचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण\nपिंपरी - पुण्याहून पिंपरी-चिंचवडकडे जाण्यासाठी बोपोडीजवळील हॅरिस पुलानजीक उभारण्यात येणाऱ्या नव्या पुलाचे काम पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणार...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-babus-five-day-week-57940", "date_download": "2018-08-19T22:58:47Z", "digest": "sha1:X4SD2ZKCIURGL7XDF43CQ5SJGCVN7UVC", "length": 13369, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news babus five day week? बाबूंच्या पदरात पाच दिवसांचा आठवडा? | eSakal", "raw_content": "\nबाबूंच्या पदरात पाच दिवसांचा आठवडा\nशुक्रवार, 7 जुलै 2017\nमुंबई - आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याची घोषणा केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग तत्काळ लागू होईल असे वाटत नाही. मात्र सरकार आणि संघटना यांच्या बैठकीत घासाघीस करून पाच दिवसांचा आठवडा पदरात पाडून घेण्याची रणनीती अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना स्वीकारावी लागेल, असे मानले जाते.\nमुंबई - आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याची घोषणा केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग तत्काळ लागू होईल असे वाटत नाही. मात्र सरकार आणि संघटना यांच्या बैठकीत घासाघीस करून पाच दिवसांचा आठवडा पदरात पाडून घेण्याची रणनीती अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना स्वीकारावी लागेल, असे मानले जाते.\nकेंद्र सरकारी कर्मचारी यांच्याप्रमाणे सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. तसेच केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करावा. या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी यांच्या संघटनांनी संपांचे हत्यार उपसले आहे. या संघटनांनी सरकारला पूर्वकल्पना दिली आहे. सरकारच्या वतीने उद्या (ता. 7) संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक आहे. ही बैठक निष्फळ ठरली, तर संप केला जाईल, अशी संघटनांची भूमिका आहे. मात्र सातवा वेतन आयोग लागू करण्याची सरकारची मानसिकता नाही. टोलमाफी, एलबीटी आणि सध्या सुरू असलेला शेतकरी कर्जमाफीचा घोळ यामुळे सध्या अघोषीत कपात सुरू आहे. राज्याच्या तिजोरीत पैसा नाही. शिवाय राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याच्या हेतूने घोषणा करण्यासाठी सध्या कोणतीही निवडणूक नाही. त्यामुळे अन्य मागण्या पदरात पाडून घेणे संघटनांच्या हाती आहे. मागील काही वर्षांपासून केली जाणारी पाच दिवसांचा आठवडा ही मागणी मान्य होईल, अशी शक्‍यता आहे. कारण सरकार तडजोडीचा मार्ग म्हणून ही प्रमुख मागणी मान्य करेल, असे वाटते.\nपाच दिवसांचा आठवड्याबाबतची सामान्य प्रशासन विभागाने केलेल्या शिफारशींची फाईल मुख्यमंत्री कार्यालयात 28 जूनपासून पडून आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. कदाचित उद्या होणाऱ्या बैठकीत संघटनांच्या प्रतिनिधींना पाच दिवसांच्या आठवड्याचे ठोस आश्‍वासन दिले जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री प्रशासकीय स्तरावर हा निर्णय अमलात आणतील, असे सूत्रांकडून समजते.\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/jayakwadi-dam-filled-99-percent-270708.html", "date_download": "2018-08-20T00:04:02Z", "digest": "sha1:FYPMXDECD2CXCTUVP3ZR7LHSOHBXEXWR", "length": 11837, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जायकवाडी धरण 99.56 टक्के भरलं", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nजायकवाडी धरण 99.56 टक्के भरलं\nआज दुपारपर्यंत धरण पुर्णक्षमतेने 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. धरणाची क्षमता 102 टिएमसी आहे.\nपैठण,26 सप्टेंबर: औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणचं जायकवाडी धरण आता 99.14 टक्के भरलं आहे. पाण्याची आवक कमी झाल्यामुळे पाण्याचा विसर्गही थांबवण्यात आला आहे.\nनाशिक, अहमदनगर भागात झालेल्या भरपूर पावसामुळे जायकवाडी धरणात भरपूर पाणीसाठा जमा झाला होता. धरण 88 टक्के भरल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर धरणातील पाण्याचा विसर्ग होत असतानाही पाऊस पडत असल्याने पाणीसाठा अधिक वाढला. अनेक वर्षांनंतर धरण 100 टक्के भरण्याची चिन्हं दिसत आहेत. आज दुपारपर्यंत धरण पुर्णक्षमतेने 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. धरणाची क्षमता 102 टिएमसी आहे. धरणात पाणीसाठा समाधानकारक झाल्यानं रब्बीच्या पिकांना आणि पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे.\nयामुळे आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.यावर्षी पाण्याचा मराठवाड्यातला प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nपुण्यात 11 मजली इमारतीत आग, सुरक्षा रक्षकांनी वाचवले दोघांचे प्राण\nआंबेनळी घाटात अपघातानंतर मृत कर्मचाऱ्यांचे मोबाईल गायब\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/cricketvideo-hardik-pandya-surprises-father-buying-car/", "date_download": "2018-08-19T23:06:10Z", "digest": "sha1:CPOWKKTRPNEV3PCRFTICIQUUXVPH6LYN", "length": 9997, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा हार्दिक पंड्याने वडिलांना गाडी भेट करून केले आश्चर्यचकित ! -", "raw_content": "\nपहा हार्दिक पंड्याने वडिलांना गाडी भेट करून केले आश्चर्यचकित \nपहा हार्दिक पंड्याने वडिलांना गाडी भेट करून केले आश्चर्यचकित \nभारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत कसोटी पदार्पण करणाऱ्या हार्दिक पंड्याने आपल्या वडिलांना चारचाकी भेट देऊन आश्चर्यचकित केले. गेल्यावर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणापासूनच बडोद्याच्या या २३ वर्षीय अष्टपैलू क्रिकेटरने मैदानावर अविस्मरणीय कामगिरी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.\nसर्व क्रिकेट प्रेमींना त्याच्या २०१७ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील त्याची फटकेबाजी लक्षात असेलच, त्याने भारताला बिकट परिस्तितीतून फक्त बाहेरच नाही काढले तर सामना जिंकण्याची आशा ही दाखून दिली होती पण तो धावचीत झाला आणि भारताने सामना गमावला.\nआधी टी२० स्पेसिऍलिस्ट म्हणून संघात आलेल्या हार्दिकने नंतर एकदिवसीय सामन्यातमध्येही चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली आणि यामुळेच त्याला कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने त्या संधीचे सोने करत श्रीलंकेच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक लगावले.\nआपल्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाबाबत मैदानावर तो आक्रमक वाटत असला तरी मैदानाबाहेर तो अगदी उलट आहे.\nकसोटी मालिकेनंतर लगेचच हार्दिकने ट्विटरवर ट्विटची एक मालिका टाकली. त्यात त्याने एक व्हिडिओ टाकला ज्यात त्याने त्याच्या वडिलांना कार गिफ्ट केल्याचे दिसून येत आहे.\nत्याचे वडील आणि मित्र एका गाडीच्या शोरूम मधून त्याच्याबरोबर व्हिडिओ कॉलने बोलत होते. तेव्हा त्याचा मित्र हार्दिकला सांगतो की वडीलांना ही गाडी आवडली आहे आणि हार्दिक समोरून म्हणतो की घेऊन टाका गाडी तर त्याचे वडील हसून म्हणता अशी कशी घेऊन टाका. तेव्हा तेथे शोरूमचा माणूस येऊन त्याना सांगतो की ही गाडी तुमचीच आहे आणि त्यांचे अभिनंदन करतो. हार्दिकच्या वडिलांच्या चेहऱ्यावरील हावभाव लगेच बदलतात आणि ते खूप खुश होतात असे आपण व्हिडिओमध्ये दिसते.\nत्यानंतर हार्दिकने भावुक होऊन काही ट्विट्स केले.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/unhalyati-valvane-shevaya-kurdaya", "date_download": "2018-08-19T23:01:36Z", "digest": "sha1:56Z4L6OWQTMR5H3ZZONC6ZCYGT6UL64L", "length": 9337, "nlines": 221, "source_domain": "www.tinystep.in", "title": "अशी करा उन्हाळ्यातील वाळवणे भाग-२(शेवया आणि कुरड्या) - Tinystep", "raw_content": "\nअशी करा उन्हाळ्यातील वाळवणे भाग-२(शेवया आणि कुरड्या)\nउन्हाळा आला की सगळ्यांना वाळवणाची आठवण नक्कीच येते. हल्ली वाळवणं घरी करण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी ज्यांना हे वाळवणं स्वतः करायची असतील त्यांच्यासाठी ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल.\n१ किलो गहू, मीठ, १ चमचा हिंग,थोडी तुरटी.\nएक किलो गहू ३ दिवस पाण्यात भिजत घालावे. प्रत्येक दिवशी गव्हातील पाणी बदला. तीन दिवसानंतर भिजवलेल्या गव्हातील सत्व काढून घ्यावे. हे सत्व काढून घेण्यासाठी गहू वाटून घ्या. हे सत्व रात्रभर झाकून ठेवावे. नंतर सकाळी या सत्वाच्या भांड्यात वर आलेले पाणी काढून टाका. त्यानंतर जे जाडसर सत्व राहिले ते घ्यावे. या जाडसर सत्वात जेव्हडे ते सत्व असेल तेवढेच पाणी घ्या. ते पण गॅस वर उकळायला ठाव आणि त्यामध्ये हिंग आणि थोडी तुरटीची पावडर अंदाजे घाला. त्यानंतर पाण्याने एक उकळी आल्यावर एका बाजूने हळू हळू गव्हाचे सत्व त्या पाण्यात घाला. आणि लाकडी चमच्याने हलवत राहा. या मिश्रणात गुठळी होणार नाही याची काळजी घ्या. हे मिश्रण शिजत आले की जाडसर आणि पारदर्शक व्हायला लागते. असे मिश्रण शिजले की ते कुरडयाच्या सोऱ्याला किंचित तेल लावून कुरडया करा. एक मोठं प्लॅस्टिक किंवा वापरात नसलेल्या साडीवर कुरडया घाला.\nसाहित्य - १ कि. गव्हाचा रवा, अर्धा कि. मैदा, चवीला मीठ आणि थोडं तेल.\nरवा व मैदा एकत्र करून मीठ घालून चार तास भिजवून आणि झाकून ठेवावं. चार तासांनी हे पीठ चांगले मळून घ्या. त्यानंतर या पिठाचे छोटे छोटे गोळे करून दोन्ही हातांच्या साह्याने हातांवर लांबवा किंवा हल्ली शेवयांची मशीन देखील मिळते त्यावर शेवया करा हे दोन्ही पर्याय शक्य नसल्यास सोऱ्याच्या विव्ह्ड ताटल्यांच्या साहयाने शेवया करा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-develope-your-internal-skill-mind-power-3159", "date_download": "2018-08-19T22:50:42Z", "digest": "sha1:KINGPZVBW42LBQCTSRKAVCYWB3YJKEGO", "length": 19910, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, develope your internal skill with mind power | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचांगल्या सवयीचे गुलाम व्हा\nचांगल्या सवयीचे गुलाम व्हा\nसोमवार, 20 नोव्हेंबर 2017\nमित्रांनो, तुमच्या मनाची शक्ती वापरून तुम्ही काहीही करू शकता हे तर आपण पाहिले आहेच. पण इथं असा प्रश्न उभा राहतो, की या सुप्त मनातील ताकदीचा वापर कसा करायचा जी ताकद आपल्याला दिसत नाही, त्या ताकदीपर्यंत पोचायचं कसं जी ताकद आपल्याला दिसत नाही, त्या ताकदीपर्यंत पोचायचं कसं याचं उत्तर तसं सोपं आहे. तुमचाच एक जिवाभावाचा मित्र आहे, जो तुम्हाला या ताकदीचा वापर कसा करायचा हे शिकवेल. हा मित्र सतत तुमच्या सोबत असतो. तो तुम्हाला यशापर्यंत अथवा अपयशापर्यंत घेऊन जातो. तो नेहमीच तुमच्याच मर्जीप्रमाणे वागत असतो. याची मैत्री तुम्ही सहजपणे सांभाळू शकता.\nमित्रांनो, तुमच्या मनाची शक्ती वापरून तुम्ही काहीही करू शकता हे तर आपण पाहिले आहेच. पण इथं असा प्रश्न उभा राहतो, की या सुप्त मनातील ताकदीचा वापर कसा करायचा जी ताकद आपल्याला दिसत नाही, त्या ताकदीपर्यंत पोचायचं कसं जी ताकद आपल्याला दिसत नाही, त्या ताकदीपर्यंत पोचायचं कसं याचं उत्तर तसं सोपं आहे. तुमचाच एक जिवाभावाचा मित्र आहे, जो तुम्हाला या ताकदीचा वापर कसा करायचा हे शिकवेल. हा मित्र सतत तुमच्या सोबत असतो. तो तुम्हाला यशापर्यंत अथवा अपयशापर्यंत घेऊन जातो. तो नेहमीच तुमच्याच मर्जीप्रमाणे वागत असतो. याची मैत्री तुम्ही सहजपणे सांभाळू शकता. महत्त्वाचं म्हणजे, तुम्हाला नेमकं काय पाहिजे हे तुम्ही तुमच्या दोस्ताला सांगितलं तर जिवाचं रान करून ती गोष्ट तुमच्यासाठी शंभर टक्के करून दाखवतो.\nप्रत्येक मनुष्यप्राणी या दोस्ताचा गुलाम आहे. या दोस्ताची तुम्ही चांगली काळजी घेतली, तर या जगातील सर्व प्रकारचे यश तुमच्या पायी लोळण घालेल. पण त्याचा अनादर केला की तो तुम्हाला बरबाद करून टाकायला मागेपुढे बघत नाही. या दोस्ताचं नाव आहे ‘सवय’.\nतुम्हाला तुमच्या सवयींतून नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा मिळत असते. हीच ऊर्जा तुम्हाला घडवते किंवा बिघडवते. याचं कारण, आपण पहिले सवय लावून घेतो व नंतर त्या सवयीचे गुलाम होतो. कोणतीही सवय मोडणं एवढं सोप्प नसतं, कारण कोणतीही सवय (वाईट किंवा चांगली) कडीला कडी जोडत जाऊन कधी एक मोठ्ठी, न तुटणारी साखळी तयार होते हे कळतच नाही. तेव्हा या `सवय` नावाच्या दोस्ताची जवळीक करताना जरा जपून. नवीन बदल हा फक्त जुन्या सवयींवर रचला जातो. पण वातावरण किंवा परिस्थिती, मनुष्यापेक्षा खूप श्रेष्ठ असते. म्हणूनच जुन्या वातावरणात गेले की तुमचा जुना दोस्त वाटच बघत असतो व तुम्ही जुन्या सवयीत नकळत घुसून जाता.\nकोणतीही गोष्ट तुम्ही पहिले पाहता, नंतर त्याप्रमाणे कृती करता. जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही नेहमी, सतत्याने करता त्या वेळी तुम्हाला त्याची सवय लागते. उदा : दरमहा किंवा मिळालेल्या प्रत्येक कमाईचे १० टक्के रक्कम बाजूला काढून ती गुंतवणूक करणे, ही चांगली सवय. पण समजा, तुमच्या आजोबांनी तुम्हाला हे सांगितले असेल, की पैशामुळेच सर्व समस्या निर्माण होतात त्यामुळे पैसा खर्च केलेला बरा, तर तुम्ही अशा दोस्ताला जवळ करता, जो तुम्हाला पैसा खर्च करायला भाग पाडेल. हा सवय नावाचा दोस्त तुम्हाला जे सांगेल, त्याचप्रमाणे सर्वजण कार्य करत असतात. म्हणूनच चांगल्या सवयीशी दोस्ती करायची असेल तर खालील चार गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे आहे.\nतुम्हाला कोणी बदलू शकत नाही\nतसेच तुम्ही कोणालाही बदलू शकत नाही.\nकोणतीही सवय पूर्णपणे नष्ट होत नाही.\nचांगल्या सवयींशी दोस्ती टिकवायची असेल तर सातत्य आवश्यक असते.\nएकदा वाईट सवयीशी दोस्ती तुटली, की त्या वातावरणापासून लांब राहा.\nनिसर्गामधून शिकण्यासारखं खूप आहे. कोणतीही मोठी नदी जवळून पाहा. पाऊस पडल्यावर प्रथम लहान झरे, नंतर छोटे-मोठे ओढे, नाले अस एकत्रीकरण सर्व बाजूंनी होत असते. असंख्य ठिकाणचे ओढे एकत्र येऊन एक छोटी नदी होते. २-३ नद्या एकत्र होऊन एक मोठी नदी होते.\nआता इथं समजून घ्या, की तुमचा चांगला दोस्त म्हणजे - प्रत्येक कामाईमधून १० टक्के बाहेर काढून गुंतवणे. अशा अनेक १० टक्क्यांमधून होणारी मोठी रक्कम म्हणजे नदी. या रकमेची गुंतवणूक केल्यामुळे होणारी नियमित कामाई म्हणजे वाहता पैसा. तेव्हा या चांगल्या दोस्ताकडून १० टक्के बचतीची सवय लावून घेतली, तर आयुष्यात किती बदल घडतील हे तर तुम्ही पहिलेच. विचार करा; जर आयुष्यातल्या प्रत्येक सवयीचे बरकाईने निरीक्षण करून त्यात सकारात्मक विचार घडवला, तर श्रीमंतीच्या दिशेने तुमची वाटचाल निश्‍चितपणे हेईल. चला तर मग, चांगल्या सवयीचे गुलाम होऊया.\n(लेखक ‘फायनान्शिअल फिटनेस` या फर्मचे संचालक आहेत.)\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट घोंगावते आहे.\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणी\nअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी उत्पादकांसाठी मिळणारे अनुदान पूर्ववत करावे तसेच गेल्यावर\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घट\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍टरवर पेरणी\nपुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची मो\nकापसाच्या फ्युचर्स किमतीत वाढीचा कलया सप्ताहात कापूस, सोयाबीन व हळदीच्या किमतींत घट...\nचीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....\nसंत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...\n‘ऑपरेशन ग्रीन’च्या मार्गदर्शक सूचना...पुणे : देशातील बटाटा, कांदा, टोमॅटोच्या पिकांच्या...\nसोयाबीन, खरीप मका, कापसाच्या भावात घटया सप्ताहात रब्बी मका वगळता इतर सर्व पिकांच्या...\nचीनमधून पांझ्हिहुआ आंब्याची रशियाला...चीनमधील वैशिष्ट्यपूर्ण पांझ्हिहुआ आंब्यांची...\nशेतमालाच्या विपणनातील अडचणी अन्...शेतमालाच्या विपणनातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी...\nदेशात खतांची टंचाई नाहीदेशात यंदा खतांची टंचाई जाणवण्याची शक्यता नाही,...\nनाफेड हरभऱ्याचा साठा विक्रीस काढणारकेंद्रीय अन्न मंत्रालयाने दि नॅशनल अॅग्रिकल्चरल...\nदूध का दूध; पानी का पानीराज्यात दररोज सुमारे सव्वा दोन कोटी लिटर दुधाचे...\nशेतकऱ्यांनी स्वतः व्यापार करण्याच्या...मी गूळ तयार करून पेठेत पाठवीत असे. प्रचलित...\nदूध भुकटी निर्यात नऊ टक्के वाढण्याचा...महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दूध भुकटी निर्यातीसाठी...\nएकात्मिक शेती पद्धतीतून उत्पन्‍न दुप्पटनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत...\nपाऊसमानाकडे बाजाराचे लक्षमहाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्ये आणि भाजीपाला...\nसोयाबीन वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात मका व हळद वगळता सर्वच पिकांत वाढ झाली...\nशासनाच्या पाचशे योजना ‘डीबीटी’वर ः...नवी दिल्ली ः शासानाने योजनांतील गैरव्यवहार...\nकापसाच्या किमतीत वाढीचा कलया सप्ताहात कापूस व हरभरा वगळता सर्वच पिकांत वाढ...\nविक्री व्यवस्थेतील त्रुटींमुळे...ब्रॉयलर पोल्ट्री मार्केटमध्ये लीन पीरियडची सुरवात...\nमका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...\nनोंदी ठेवून करा शेतीचे नियोजनशेतीच्या नोंदी या अनुभव समृद्ध करण्यासाठी कामी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/using-bike-dummy-numbers-eight-months-115316", "date_download": "2018-08-19T22:43:29Z", "digest": "sha1:FRL5ZHYFCQ3AP5NLVY6FZLJZID3Z6EH4", "length": 14013, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "using bike with dummy numbers for eight months बनावट नंबर टाकून आठ महिने दुचाकी वापरणाऱ्यांना अटक | eSakal", "raw_content": "\nबनावट नंबर टाकून आठ महिने दुचाकी वापरणाऱ्यांना अटक\nगुरुवार, 10 मे 2018\nवारजे माळवाडी - नवीन दुचाकीची नोंदणी न करता बनावट नंबर टाकून आठ महिने गाडी वापरल्याने, तसेच अल्पवयीन मुलाला ही दुचाकी चालवण्यास दिल्याबद्दल वडील, चुलत्याला बुधवारी पोलिसांनी अटक केली.\nधनंजय हनुमंत बनसोडे (रा.सुर्यादत्त कॉलेज, संतोष दगडी चाळ) व करण हनमंत बनसोडे असे अटक झालेल्यांची नावे आहेत. नवीन गाडीची परिवहन प्रादेशिक कार्यालयात (आरटीओ) नोंदणी न करता आल्याने हे दोघे गेल्या आठ महिन्यापासून बनावट नंबर लावून ही दुचाकी चालवीत आहे. ही गाडी त्यांचा अल्पवयीन मुलगा चालवत असल्याने चांदणी चोकात पोलिसांनी त्याला अडविले असता हा प्रकार समोर आला.\nवारजे माळवाडी - नवीन दुचाकीची नोंदणी न करता बनावट नंबर टाकून आठ महिने गाडी वापरल्याने, तसेच अल्पवयीन मुलाला ही दुचाकी चालवण्यास दिल्याबद्दल वडील, चुलत्याला बुधवारी पोलिसांनी अटक केली.\nधनंजय हनुमंत बनसोडे (रा.सुर्यादत्त कॉलेज, संतोष दगडी चाळ) व करण हनमंत बनसोडे असे अटक झालेल्यांची नावे आहेत. नवीन गाडीची परिवहन प्रादेशिक कार्यालयात (आरटीओ) नोंदणी न करता आल्याने हे दोघे गेल्या आठ महिन्यापासून बनावट नंबर लावून ही दुचाकी चालवीत आहे. ही गाडी त्यांचा अल्पवयीन मुलगा चालवत असल्याने चांदणी चोकात पोलिसांनी त्याला अडविले असता हा प्रकार समोर आला.\nपोलिस निरीक्षक बाजीराव मोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या\nरस्ता वाहतूक सुरक्षा पंधरवडा सुरू असल्याने चांदणी चौक येथे फोउजदर सुबराव लाड, पोलिस हवालदार तानाजी नांगरे, पोलिस नाईक अविनाश गोपनर, पोलिस नाईक किरण पवार, रविंद्र अहिरे, योगेश वाघ, सुजय\nपवार प्रबोधन व कारवाई करीत होते. त्यावेळी लहान मुलगा MH 12 PR 0789 या क्रमांकाची अॅक्टीवा गाडी चालवत होता. त्याला थांबवून त्याच्याकडे त्याचे नाव पत्ता, वय, लायसन्स व गाडीचे कादपत्राबाबत विचारणा केली. त्याने तो सुर्यदत कॉलेज समोर, पाटील नगर बावधन येथे राहणारा असून तो 14 वर्षाचा असल्याचे सांगितले. याबाबत, अधिक चौकशी केली असता. गाडीचा नंबर बनावट असल्याचे लक्षात आले.\nवारजे वाहतुक विभागाच्या या पथकाने चांगली कामगिरी केली आहे. सध्या रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. नागरिकांना वाहतूकीचे नियम त्यांची ओळख, माहिती जनजागृती करणे हा त्यातील उद्देश आहे. वाहतूक सुरक्षित होण्याची जबाबदारी फक्त वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन कार्यालयाची जबाबदारी नाही. पालक नागरिकांनी देखील नियम पाळले पाहिजेत. दुचाकी, चारचाकी वाहन लहान मुलांना दिले जाते. अशा प्रकारे लहान मुलांनी गाडी चालविली असल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई सुरू आहे.\nप्रभाकर ढमाले, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी नागपूर : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahaegs.maharashtra.gov.in/1104/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2?ID=5", "date_download": "2018-08-19T23:38:11Z", "digest": "sha1:AF53EOI75NPCADWMHGJIAOJNY23Z7A7E", "length": 2270, "nlines": 37, "source_domain": "mahaegs.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना\n1 वार्षिक अहवाल 2017-18 वार्षिक अहवाल 2017-18 2018 14000\n2 वार्षिक अहवाल २०१६-१७ वार्षिक अहवाल २०१६-१७ 2017 11753\n3 वार्षिक अहवाल २०१५-१६ वार्षिक अहवाल २०१५-१६ 2016 15045\n4 वार्षिक अहवाल २०१४-१५ वार्षिक अहवाल २०१४-१५ 2015 5679\n5 वार्षिक अहवाल २०१३-१४ वार्षिक अहवाल २०१३-१४ 2014 3328\n6 वार्षिक अहवाल २००९-१० ते २०१२-१३ वार्षिक अहवाल २००९-१० ते २०१२-१३ 2013 9405\nएकूण दर्शक: २०२६५१७ आजचे दर्शक: ४४\n© महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2018-08-19T23:02:47Z", "digest": "sha1:MWSMRKGVAADUCHONSCQ23E6DFSALICVX", "length": 17779, "nlines": 298, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तुर्कस्तानचे प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nतुर्कस्तान देश एकूण ८१ प्रांतांमध्ये (तुर्की: vilayet) विभागला गेला आहे. बव्हंशी प्रांतांची नावे राजधानीच्या शहरांपासूनच घेण्यात आली आहेत.\n02 आद्यामान 7,606.16 623,811 582,762 77 आद्यामान 178,538 आग्नेय अनातोलिया\n03 आफ्योनकाराहिसार 14,718.63 812,416 701,572 48 आफ्योनकाराहिसार 128,516 एजियन\n13 बित्लिस 7,094.50 388,678 327,886 46 बित्लिस 46,200 पूर्व अनातोलिया\n24 एर्झिंजान 11,727.55 316,841 213,538 18 एर्झिंजान 107,175 पूर्व अनातोलिया\n25 एर्झुरुम 25,330.90 937,389 784,941 31 एर्झुरुम 361,235 पूर्व अनातोलिया\n26 एस्किशेहिर 13,902.03 706,009 724,849 52 एस्किशेहिर 482,793 मध्य अनातोलिया\n27 गाझियान्तेप 6,844.84 1,285,249 1,560,023 228 गाझियान्तेप 853,513 आग्नेय अनातोलिया\n29 ग्युमुशाने 6,437.01 186,953 130,825 20 ग्युमुशाने 31,000 काळा समुद्र\n30 हक्कारी 7,178.88 236,581 246,469 34 हक्कारी 58,145 पूर्व अनातोलिया\n37 कास्तामोनू 13,157.98 375,476 360,366 27 कास्तामोनू 64,606 काळा समुद्र\n39 कर्क्लारेली 6,299.78 328,461 333,256 53 कर्क्लारेली 53,221 मार्मारा\n40 किर्शेहिर 6,530.32 253,239 223,170 34 किर्शेहिर 88,105 मध्य अनातोलिया\n47 मार्दिन 8,806.04 705,098 745,778 85 मार्दिन 65,072 आग्नेय अनातोलिया\n50 नेवशेहिर 5,391.64 309,914 280,058 52 नेवशेहिर 67,864 मध्य अनातोलिया\n62 तुंजेली 7,685.66 93,584 84,022 11 तुंजेली 32,800 पूर्व अनातोलिया\n63 शानलुर्फा 19,336.21 1,443,422 1,523,099 79 शानलुर्फा 385,588 आग्नेय अनातोलिया\n67 झोंगुल्दाक 3,309.86 615,599 615,890 186 झोंगुल्दाक 104,276 काळा समुद्र\n68 अक्साराय 7,965.51 396,084 366,109 46 अक्साराय 129,949 मध्य अनातोलिया\n69 बायबुर्त 3,739.08 97,358 76,609 20 बायबुर्त 35,400 काळा समुद्र\n71 करक्काले 4,569.76 383,508 280,234 61 करक्काले 205,078 मध्य अनातोलिया\n72 बात्मान 4,659.21 456,734 472,487 101 बात्मान 246,678 आग्नेय अनातोलिया\n75 अर्दाहान 4,967.63 133,756 112,721 23 अर्दाहान 18,300 पूर्व अनातोलिया\nअंकारा • अंताल्या • अक्साराय • अदना • अमास्या • अर्दाहान • अर्दाहान • आफ्योनकाराहिसार • आय्दन • आर • आर्त्विन • इझ्मिर • इदिर • इस्तंबूल • इस्पार्ता • उशाक • एदिर्ने • एर्झिंजान • एर्झुरुम • एलाझग • एस्किशेहिर • ओर्दू • ओस्मानिये • करक्काले • करामान • कर्क्लारेली • कायसेरी • काराबुक • कार्स • कास्तामोनू • काहरामानमराश • किर्शेहिर • किलिस • कुताह्या • कोचेली • कोन्या • गाझियान्तेप • गिरेसुन • ग्युमुशाने • चनाक्काले • चांकर • चोरुम • झोंगुल्दाक • तुंजेली • तेकिर्दा • तोकात • त्राब्झोन • दियाबाकर • दुझ • देनिझ्ली • नीदे • नेवशेहिर • बात्मान • बायबुर्त • बार्तन • बाल्केसिर • बिंगोल • बित्लिस • बिलेचिक • बुर्दुर • बुर्सा • बोलू • मनिसा • मलात्या • मार्दिन • मुला • मुश • मेर्सिन • यालोवा • योझ्गात • रिझे • वान • शर्नाक • शानलुर्फा • सकार्या • साम्सुन • सिनोप • सिवास • सीर्त • हक्कारी • हाताय\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१३ रोजी २३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/modi-said-that-kashmir-problem-can-be-solve-with-love-267283.html", "date_download": "2018-08-20T00:03:57Z", "digest": "sha1:DIP6EJYWBKZGQD4YS7LEXOF36JZHKGVN", "length": 13223, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काश्मीरचा प्रश्न गोळ्यांनी नाही, गळाभेटीनं सुटेल- पंतप्रधान", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nकाश्मीरचा प्रश्न गोळ्यांनी नाही, गळाभेटीनं सुटेल- पंतप्रधान\nमोदी म्हणाले, ' हे वर्ष स्वतंत्र भारतासाठी महत्त्वाचं आहे. या वर्षी भारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण होतायत. भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनी आपण मोठं परिवर्तन आणू शकतो. '\n15 आॅगस्ट : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं आणि देशाला उद्देशून भाषण केलं. मोदींनी सुरुवातीलाच स्वातंत्र्यदिन आणि दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधानांनी गोरखपूरची दुर्घटना आणि हिमाचलमधली नैसर्गिक आपत्ती यावर खेद प्रकट केला.\nमोदी म्हणाले, ' हे वर्ष स्वतंत्र भारतासाठी महत्त्वाचं आहे. या वर्षी भारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण होतायत. भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनी आपण मोठं परिवर्तन आणू शकतो. '\nयावेळी पंतप्रधानांनी न्यू इंडियाचा नारा दिला. ते म्हणाले, 'नवीन भारताचा संकल्प 2022 पर्यंत पूर्ण करायचा आहे.जगात भारताची ताकद वाढतेय.दहशतवादविरोधातल्या लढाईत आम्ही एकटे नाही. जगातले अनेक देश भारताच्या पाठीशी आहेत. काश्मीरमधल्या सामान्य लोकांच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.'\nमोदी पुढे म्हणाले, 'न गालीसे समस्या सुलझनेवाली है, न गोलीसे समस्या सुलझनेवाली है, गले लगानेसे समस्या सुलझनेवाली है' . दहशतवादाविरोधात अजिबात मवाळ भूमिका नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. काळ्या पैशांविरोधात लढाई सुरू राहील, असंही ते म्हणाले.\nमोदींनी सांगितलं, देश प्रामाणिकपणाचा उत्सव साजरा करतोय. तरुण पिढी हे देशाचं भविष्य असल्याचं ते म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: independce daymodiमोदीलाल किल्लास्वातंत्र्यदिन\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nअटलजींना मुखाग्नी देणाऱ्या कोण आहेत नमिता भट्टाचार्य\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/vasi-police-prashant-laghi-transfer-story-259330.html", "date_download": "2018-08-20T00:03:41Z", "digest": "sha1:O5PTD27F3GSGAXSDOV4KWA3IWAEXZSHR", "length": 12792, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खंडणीखोर डॉक्टरला पकडणाऱ्या पोलिसाला चक्क बदलीचं बक्षीस", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nखंडणीखोर डॉक्टरला पकडणाऱ्या पोलिसाला चक्क बदलीचं बक्षीस\nएका खंडणीखोर डॉक्टरला पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला चक्क बदलीचं बक्षीस मिळालंय.\n27 एप्रिल : गुन्हेगारांना पकडणाऱ्या पोलिसांना शक्यतो बक्षीस किंवा मेडल मिळतं. पण वसईतल्या एका पोलीस अधिकाऱ्याबाबत वेगळंच घडलंय. एका खंडणीखोर डॉक्टरला पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला चक्क बदलीचं बक्षीस मिळालंय.\nवसई पोलिसांच्या ताब्यात असलेला हा आहे खंडणीखोर डॉक्टर अनिल यादव....लाचखोरीमुळे निलंबित झालेल्या या डॉक्टरनं आरटीआयचा दुरुपयोग करीत परिसरात खंडणीखोरीचा धंदा सुरू केला होता. एका बांधकाम व्यावसायिकाकडे 25 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल होता. एपीआय प्रशांत लांघी यांनी फरार झालेल्या यादवला युपीतल्या गाझियाबादमधून पकडलं. तर त्याच्या इतर साथिदारांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या.\nधडाकेबाज कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्याला बक्षीस मिळणं अपेक्षित असताना प्रशांत लांघी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. आरोपीने आणलेल्या दबावातूनच पोलीस अधिकाऱ्याची बदली झाल्याचा आरोप फिर्यादीच्या वकिलांनी केलाय.\nगुन्हेगारांना पकडणाऱ्या पोलिसांना प्रोत्साहन देणं अपेक्षित असताना त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. गुन्हेगारांवर वचक बसवणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगल्या कामाचं बक्षीस बदली किंवा शिक्षा असं मिळत असेल तर त्याचा निश्चित पोलिसांच्या मनोबलावर परिणाम होणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: vasiअनिल यादवप्रशांत लाघीवसई\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/on-this-day-in-1990-india-need-24-runs-to-avoid-follow-on-and-9-wickets-down-vs-england-and-kapil-dev-did-this-six-six-six-six/", "date_download": "2018-08-19T23:04:40Z", "digest": "sha1:NXT3U3PHUIM6BU3MYSMDX2N3WPX32ESR", "length": 7663, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तेव्हा कपिलने ४ चेंडूत ४ षटकार ठोकून फॉलोव ऑन वाचवला होता! -", "raw_content": "\nतेव्हा कपिलने ४ चेंडूत ४ षटकार ठोकून फॉलोव ऑन वाचवला होता\nतेव्हा कपिलने ४ चेंडूत ४ षटकार ठोकून फॉलोव ऑन वाचवला होता\nआजपासून बरोबर २७ वर्षांपूर्वी ३० जुलै १९९० रोजी भारताचा विश्वविजेता कर्णधार कपिल देवने इंग्लड विरुद्ध इंग्लंडमध्ये ४ चेंडूत ४ षटकार खेचून भारताला फॉलोव ऑन पासून वाचवले होते.\nइंग्लंडमध्ये झालेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा लॉर्ड मैदानावर झाला. पहिल्या डावात यजमान इंग्लंड संघाने १६२ षटकांत ६५३ धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या डावात भारताने ९ विकेट्सवर ४३० अशी होती आणि भारताला फॉलोव ऑन टाळण्यासाठी २४ धावांची गरज होती. मैदानात कपिल देव आणि नरेंद्र हिरवानी ही जोडी होती.\nत्यावेळी कपिल देव यांनी एडी व्हेंमिंग्स या गोलंदाजाला ४ चेंडूत सलग ४ षटकार ठोकले. विशेष म्हणजे त्याच्या पुढच्याच षटकात हिरवानी पहिल्याच चेंडूवर बाद झाले परंतु भारताने १ धावेने इंग्लंड विरुद्ध फॉलोव ऑन टाळला.\nभारत या सामन्यात पुढे २४७ धावांनी पराभूत झाला. परंतु कपिल देव यांची ही खेळी आजही चाहते विसरले नाहीत.\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीला तेव्हा नुकतीच सुरुवात झाली होती आणि हा सचिनचा केवळ ८वा सामना होता तर भारतीय संघाचा कर्णधार होता मोहम्मद अझरुद्दीन.\nपहिला डाव: ६५३/४ घोषित\nदुसरा डाव: २७२/४ घोषित\nपहिला डाव: ४५४ सर्वबाद\nदुसरा डाव: २२४ सर्वबाद\nइंग्लंडने हा सामना २४७ धावांनी जिंकला.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/god-goddess-marathi/%E0%A5%A5-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%83-%E0%A5%A5-108060300016_1.htm", "date_download": "2018-08-19T23:32:36Z", "digest": "sha1:LNMZK62VSZFW36FB4TFFHBTMENG2RYRW", "length": 16625, "nlines": 180, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "॥ श्नैश्चरस्तवराजः ॥ | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nध्यात्वा गणपतिं राजा धर्मराजो युधिष्ठिरः\nधीरः शनैश्चरस्येमं चकार स्तवमुत्तमम॥१॥\nशिरो में भास्करिः पातु भालं छायासुतोऽवतु\nकोटराक्षो दृशौ पातु शिखिकण्ठनिभः श्रुती॥२॥\nघ्राणं मे भीषणः पातु मुखं बलिमुखोऽवतु\nस्कन्धौ संवर्तकः पातु भुजौ मे भयदोऽवतु॥३॥\nसौरिर्मे हृदयं पातु नाभिं शनैश्चरोऽवतु\nग्रहराजः कटिं पातु सर्वतो रविनन्दनः॥४॥\nपादौ मन्दगतिः पातु कृष्णः पात्वखिलं वपुः\nसुखी पुत्री चिरायुश्च स भवेन्नात्र संशयः\nॐ शौरिः शनैश्चरः कृष्णो नीलोत्पलनिभः शनिः॥६॥\nशुष्कोदरो विशालाक्षो दुर्निरीक्ष्यो विभीषणः\nकालदृष्टिः कोटराक्षः स्थूलरोमा वलीमुखः\nदीर्घो निर्मांसगात्रस्तु शुष्को घोरो भयानकः॥८॥\nनीलांशुः क्रोधनो रौद्रो दीर्घश्मश्रुर्जटाधरःमन्दो मन्दगतिः खंजोऽतृप्तः संवर्तको यमः॥९॥\nग्रहराजः कराली च सूर्यपुत्रो रविः शशी\nकुजो बुधो गुरुः काव्यो भानुजः सिंहिकासुतः॥१०॥\nशशी मरुत्कुबेरश्च ईशानः सुर आत्मभूः॥११॥\nविष्णुर्हरो गणपतिः कुमारः काम ईश्वरः\nकर्ता हर्ता पालयिता राज्यभुग्‌ राज्यदायकः॥१२॥\nछायासुतः श्यामः लांगो धनहर्ता धनप्रदः\nतुष्टो रुष्टः कामरूपः कामदो रविनन्दनः\nग्रहपीडाहरः शान्तो नक्षत्रेशो ग्रहेश्वरः॥१४॥\nमहाप्रभो महाकालः कालात्मा कालकालकः॥१५॥\nयोगराशिर्मुहूर्तात्मा कर्ता दिनपतिः प्रभुः॥१७॥\nसर्वरोगहरो देवः सिद्धो देवगुणस्तुतः\nअष्टोत्तरशतं नाम्नां सौरेश्छायासुतस्य यः॥१९॥\nपठेन्नित्यं तस्य पीडा समस्ता नश्यति ध्रुवम्‌कृत्वा पूजां पठेन्मर्त्यो भक्तिमान्यः स्तवं सदा॥२०॥\nविशेषतः शनिदिने पीडा तस्य विनश्यति\nजन्मलग्ने स्थितिर्वापि गोचरे क्रूरराशिगे॥२१॥\nदशासु च गते सौरे तदा स्तवमिमं पठेत्‌\nपूजयेद्यः शनि भक्त्या शमीपुष्पाक्षताम्बरैः॥२२॥\nविधाय लोहप्रतिमां नरो दुःखाद्विमुच्यते\nवाधा धान्यग्रहाणां च यः पठेत्तस्य नश्यति॥२३॥\nभीतो भयाद्विमुच्येत बद्धो मुच्येत बन्धनात्‌\nरोगी रोगाद्विमुच्येत नरः स्तवमिमं पठेत्‌॥२४॥\nपुत्रवान्धनवान्‌ श्री मांजायते नात्र संशयः॥२५॥\nस्तवं निशम्य पार्थस्य प्रत्यक्षोऽभूच्छनैश्चरः\nदत्त्वा राज्ञे वरःकामं शनि श्चान्तर्दधे तदा॥२६॥\n॥ इति श्री भविष्यपुराणे शनैश्चरस्तवराजः समाप्त॥\nयावर अधिक वाचा :\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\n\"जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ....Read More\n\"अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील....Read More\n\"कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा...Read More\n\"अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा...Read More\n\"उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष...Read More\n\"काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात...Read More\n\"आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न...Read More\n\"प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही...Read More\nकाळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-recommendations-reduce-west-perishable-agri-products-maharashtra-2734", "date_download": "2018-08-19T22:55:07Z", "digest": "sha1:YZ6MWGBBWCHKFQQQIX2KWKLPYZD5W2NY", "length": 17500, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, recommendations for reduce the west of perishable agri products, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतमाल नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजनांची शिफारस\nशेतमाल नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजनांची शिफारस\nमंगळवार, 7 नोव्हेंबर 2017\nदेशातील भाजीपाल्याच्या एकूण ५० टक्क्यांपर्यंतच्या उत्पादनाचे हाताळणी सुविधांअभावी नुकसान हाेते. हे टाळण्यासाठी बांधावरच प्राथमिक प्रक्रिया, मूूल्यवर्धन, टिकवण क्षमता, साठवणूक आणि निर्यात या विविध पातळ्यांवर काम करावे लागणार आहे. शीतगृहे वीज बिलांच्या दरामुळे परवडत नसल्याने साेलर यंत्रणेवर छाेटी छाेटी शीतगृहे बांधण्याचादेखील विचार करण्यात आला आहे. या सर्व घटकांचा विचार करून विविध शिफारसी करण्यात आल्या असून, त्याप्रमाणे याेजना कराव्या लागणार आहेत.\n- पाशा पटेल, समिती सदस्य आणि राज्य शेतमाल दर समिती अध्यक्ष.\nपुणे ः हाताळणीच्या सुविधांअभावी देशात ५० टक्क्यांपर्यंत शेतमालाच्या नुकसानीतून दरवर्षी सुमारे ४४० अब्ज काेटी रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हा ताेटा कमी करण्याच्या विविध उपाययाेजनांबराेबरच नाशवंत शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या कमी दराने शेतमाल बाजार समित्यांमध्ये विक्री करू नये, यासाठी नियमावली किंवा कायद्याची शिफारस नाशवंत शेतमाल हमीभाव समितीने केली आहे. समितीचा अहवाल शासनाला लवकरच सादर हाेणार आहे.\nनाशवंत शेतमालाची नासाडी टाळण्याबराेबरच हमीभाव देण्यासाठीच्या उपाययाेजना करण्यासंदर्भात शासनाने पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली हाेती. या समितीने राज्याच्या विविध भागात शेतकरी, तज्ज्ञ, अभ्यासकांच्या बैठका घेऊन शिफारसी मागविल्या हाेत्या. या विविध बैठकांमधील झालेल्या चर्चेनंतर अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, अहवाल ३१ आॅक्टाेबरअखेर शासनाला सादर करण्याच्या सूचना हाेत्या; मात्र लवकरच हा अहवाल शासनाला सादर हाेणार आहे.\nविविध शिफारसींमध्ये शेतमालाच्या उत्पादनापासून ते विक्री व्यवस्थेपर्यंतच्या विविध टप्प्यांतील करावयाच्या अंमलबजावणीचा समावेश आहे. यामध्ये विविध शेतमालाच्या अप्रमाणित बियाण्यांमुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम हाेऊन उत्पादन कमी हाेणे. बांधावरच हाताळणी, प्रतवारी आणि पॅकिंग सुविधांचा अभाव, बाजार समित्या आणि बाजारपेठांमधील हाताळणीमधील बेफिकीर आणि बेशिस्तपणा, साठवणुकीसाठी बांधावरच शीतगृह, वाहतुकीसाठी शीतवाहने, प्राथमिक आणि आैद्याेगिक प्रक्रिया उद्याेगांचा अभाव आदी विविध कारणांनी शेतमालाला दर मिळत नाही. या विविध टप्प्यांवरील घटकांसाठी स्वतंत्र याेजना प्रस्तावित करण्यात याव्यात, अशा शिफारसी समितीने केल्या आहेत.\nप्रमुख शिफारसींमध्ये दैनंदिन आहारात वापर हाेणाऱ्या विविध भाजीपाला, फळभाज्यांच्या उत्पादन खर्चाचा आधार घेण्यात आला आहे. विविध कृषी विद्यापीठांनी तयार केलेल्या उत्पादन खर्चाच्या अहवालांचा आधार समितीने घेतला असून, विद्यापीठांनी काढलेल्या उत्पादन खर्चाच्या रकमेपेक्षा कमी दराने शेतमाल बाजार समित्यांमधून विक्री करू नये, अशीदेखील शिफारस करण्यात आली आहे. यासाठी दरवर्षी विविध शेतमालाचे दर शासन जाहीर करणार आहे.\nवीज पाशा पटेल शेतमाल बाजार हमीभाव कृषी विद्यापीठ\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५ वाड्यांमध्ये...\nपुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणे ओसं\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/fujifilm-finepix-s4200-point-shoot-digital-camera-black-price-p6yuI.html", "date_download": "2018-08-19T23:25:42Z", "digest": "sha1:4DERREJ4P2KAMYB2IVSSEKIDYHT3I45F", "length": 16302, "nlines": 398, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुजिफिल्म फिनेपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफुजिफिल्म फिनेपिक्स स्४२०० पॉईंट & शूट\nफुजिफिल्म फिनेपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nफुजिफिल्म फिनेपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफुजिफिल्म फिनेपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nफुजिफिल्म फिनेपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फुजिफिल्म फिनेपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nफुजिफिल्म फिनेपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 12,149)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफुजिफिल्म फिनेपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया फुजिफिल्म फिनेपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफुजिफिल्म फिनेपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफुजिफिल्म फिनेपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nफुजिफिल्म फिनेपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 24 - 576 mm\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 13.8 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 8 sec\nईमागे स्टॅबिलिझेर Sensor Shift Type\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 Dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3, 3:2, 16:9\nइनबिल्ट मेमरी 20 MB\nउपग्रदेहाबळे मेमरी Yes, 32 GB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nफुजिफिल्म फिनेपिक्स स्४२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-08-19T23:04:43Z", "digest": "sha1:BH4MZOMFMGW34V7QJ2MQK72PB4CLU47O", "length": 10373, "nlines": 268, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नवी दिल्ली - विकिपीडिया", "raw_content": "\nनवी दिल्ली\n• उंची ४२.७ चौ. किमी\n• घनता ३,२१,८८३ (2006)\nनवी दिल्ली हे शहर स्वतंत्र भारताची राजधानी आहे. राजधानी असल्याने भारत सरकारच्या विधी, न्याय व प्रशासन ह्या तिन्ही शाखांची मुख्यालये येथे आहेत. नवी दिल्ली ही दिल्ली प्रदेशाचीही राजधानी आहे. ह्या शहराची कोनशिला १५ डिसेंबर १९११ ला बसवली गेली.[१] या शहराचा आराखडा सर एडविन ल्युटेन्स व सर हर्बट बेकर ह्या विख्यात स्थापत्यकारांनी तयार केला होता. दिल्लीचे क्षेत्रफळ १४८३ चो.किमी. आहे. ती दिल्लीची लोकसंख्या १,६७,५३,२३५ एवढी आहे. हिंदी व उर्दु ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. दिल्लीची साक्षरता ८६.३४ टक्के आहे. गहू व बाजरी ही येथील प्रमुख पिके आहेत. यमुना ही दिल्ली मधून वाहणारी एकमेव नदी आहे.\nभारताची राज्ये आणि प्रदेश\nअरुणाचल प्रदेश • आंध्र प्रदेश • आसाम • उत्तर प्रदेश • उत्तराखंड • ओरिसा • कर्नाटक • केरळ • गुजरात • गोवा • छत्तीसगढ • जम्मू आणि काश्मीर • झारखंड • तमिळनाडू • तेलंगण • त्रिपुरा • नागालँड • पंजाब • पश्चिम बंगाल • बिहार • मणिपूर • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मिझोराम • मेघालय • राजस्थान • सिक्कीम • हरियाणा • हिमाचल प्रदेश\nअंदमान आणि निकोबार • चंदीगड • दीव आणि दमण • दादरा आणि नगर-हवेली • पाँडिचेरी • राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली) • लक्षद्वीप\nआशियातील देशांच्या राजधानीची शहरे\nअंकारा • अबु धाबी • अम्मान • अश्गाबाद • अस्ताना • इस्लामाबाद • उलानबातर • काठमांडू • काबुल • कुवेत शहर • क्वालालंपूर • जकार्ता • जेरुसलेम • ढाका • ताइपेइ • ताश्कंद • तेहरान • तोक्यो • थिंफू • दमास्कस • दिली • दुशांबे • दोहा • नवी दिल्ली • नेपिडो • पनॉम पेन • पुत्रजय • प्याँगयांग • बँकॉक • बंदर सेरी बेगवान • बगदाद • बाकू • बिश्केक • बीजिंग • बैरुत • मनामा • मनिला • मस्कत • माले • येरेव्हान • रियाध • व्हिआंतियान • श्री जयवर्धनेपुरा कोट • साना • सोल • हनोई\nआशियातील देशांच्या राजधानीची शहरे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/04/fastest-and-easiest-way-to-send-files.html", "date_download": "2018-08-19T23:33:29Z", "digest": "sha1:GTW65VCC5UFBFYUVR5AX25PUUL5NPQU4", "length": 7661, "nlines": 80, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Fastest and easiest way to send files over internet - jetbytes.com - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nएक गोष्ट मला खुप दिवसापासुन सतावत होती. ती म्हणजे इंटरनेटवर एखादी फाईल पाठवण्याची. अगदी साधी वर्ड फाईल असुदे किंवा फोटो काही पाठवायचे झाले की माझ्या कपाळावर आठया आल्याच म्हणुन समजा.\nपण शेवटी माझा हा प्रश्न सोडवणारा एक उपाय मला सापडलाच त्याचे नाव आहे \"जेटबाईट्स\" (Jetbytes.com)\nजेव्हा पण आपल्याला एखादी फाईल इंटरनेटवर कोठे पाठवायची असते तेव्हा पहीला उपाय आठवतो ते इ-मेलचा. पण ई-मेल वर अटॅचमेंट पाठवायची म्हणजे काही सोपे काम नाही. पहील्यांदा फाईल अपलोड करा, मग ती स्कॅन होईपर्यंत वाट पहा आणि मग पाठवा. आणि फाईलचा आकार आणि त्यामुळे ई-मेल पोचावयास लागणारा वेळ हे नेहमीचे प्रॉब्लेम्स तर असतातच.\nदुसरा मार्ग म्हणजे, विविध फाईल शेअरींग साईट्स वर आधी फाईल अपलोड करा. आणि मग त्यांनी दीलेली लिंक पाठवा. फाईलच्या आकारामुळे येणारे प्रॉब्लेम जरी सुटले असले तरी या प्रकाराचे काही तोटे आहेतच. एकतर अशा साईट्सवर रजीस्ट्रेशन करावे लागते आणि फाइल अपलोड होण्यासाठी प्रचंड वेळ लागतो.\nपण मित्रहो, जेटबाईट्सने हे सर्व प्रॉब्लेम्स मुळापासुन नष्ट केले आहेत.\nजेटबाईट्स कसे काम करते\n3. Jetbytes लगेचच एक वेबलिंक बनवेल. (फक्त 1-2 सेकंदातच \n4. ही वेबलिंक कॉपी करा आणि तुम्हाला जिथे पाठवायची असेल तेथे ई-मेल्ल करा.\n5. ई-मेल मिळाल्यानंतर या लिंकवर क्लिक केल्यास त्या फाईलचे आपोआप डाउनलोड सुरु होइल.\nजेटबाईट्स मला का आवडले \n1. जेटबाईट्स पुर्णपणे मोफत आहे.\n2. अधीक जलद आहे.\n3. कोणत्याही रजीस्ट्रेशनची गरज नाही\n4. वापरावयास खुप सोपे आहे.\nमोफत वस्तुंकडुन यापेक्षा अधीक काय पाहीजे\n1. जेटबाईटने बनविलेली लिंक ही तात्पुरत्या स्वरुपाची असुन एकदा क्लिक केल्यावर ती नष्ट होते. त्यामुळे एकापेक्षा अधीक व्यक्तींना एकच लिंक पाठवणे शक्य नाही.\n2. तुम्ही स्वतः त्या लिंकला क्लिक करु नका.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/09/how-to-use-labels-in-gmail.html", "date_download": "2018-08-19T23:32:52Z", "digest": "sha1:JJS4GOM7XVFYPEYCKTOCPZUNM3MJZK4C", "length": 8728, "nlines": 77, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Gmail Tips - How to use \"Labels\" in Gmail ? - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nजीमेल व्यतीरीक्त इतर सर्व वेब्-मेल सर्वीसेस आणि मायक्रोसॉफ्टच्या आउटलुक एक्स्प्रेस तसेच मायक्रोसॉफ्ट आउटलुक या इ-मेल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर्स मध्ये \"ई-मेल फोल्डर्स\" बनवीण्याची सुविधा आहे.\nई-मेल फोल्डर्स म्हणजे एखाद्या विषयाशी किंवा व्यक्तीशी संबंधीत ई-मेल्सचे वगवेगळे फोल्डर्स बनवता येतात. उदाहरणार्थ जर \"अ\" व्यक्तीकडुन आलेल्या सर्व ई-मेल्स एकाच वेळी एकाच ठीकाणी पहायच्या असतील तर \"अ\" नावाचा एक फोल्डर बनवुन \"अ\" ने पाठवीलेल्या सर्व ई-मेल्स त्यामध्ये साठवता येतात. (Drag and drop) तसेच \"अ\" कडुन येणार्‍या सर्व ई-मेल्स आपोआप \"अ\" फोल्डरमध्ये पाठवील्या जातील अशी सोयही करता येते.\nजीमेल मध्ये मात्र ही सुविधा नाही. पण जीमेलने फोल्डर्सच्या ऐवजी एक \"लेबल्स\" ची अधिक उपयुक्त सुविधा दीलेली आहे. आज आपण पाहुया जीमेलमध्ये लेबल्सची ही सुविधा कशी वापरावी ते.\nजीमेलने अतीशय विचारपुर्वक लेबल्सची सोय पुरवीलेली आहे. असे करताना जीमेल डेव्हलपर्सनी फोल्डर्स वापरण्यातील उणीवांचा चांगला अभ्यास केला आणि त्यावर उत्तर म्हणुन लेबल्सचा पर्याय उपलब्ध करुन दीला.\nफोल्डर्स वापरण्यातील मुख्य अडचणी -\nएकदा ई-मेल एखाद्या फोल्डर मध्ये टाकली की मग ती ई-मेल Inbox मध्ये पुन्हा दीसत नाही. बर्‍याच दिवसांनी जेव्हा ई-मेल सोधावी लागते तेव्हा यामुळे खुप त्रास होतो.\nएका ई-मेलला एका फोल्डर मध्येच टाकता येते. जर ई-मेल दोन किंवा अधिक फोल्डर्समध्ये टाकणे शक्य होत नाही.\nजीमेल ने या अडचणींवर मात करण्यासाठी लेबल्सचा पर्याय शोधला. यामध्ये वरील दोनही अडचणींवर मात करता येते. ईमेलला फक्त लेबल लावण्यात येते मात्र ई-मेल Inbox मध्येच राहते तसेच एका ई-मेलला एकापेक्षा अधिक लेबल्स लावता येतात.\nआता आपण पाहुया लेबल्स कसे वापरावे ते.\n१. ज्या ईमेलसाठी लेबल बनवायचे आहे त्या ई-मेल समोरील चौकोनात क्लिक करा.\n२. आता वर दीलेल्या मेनुमध्ये Label > Create New वर क्लिक करा.\n३. लेबलला जे नाव द्यायचे आहे ते लिहा. आणि OK वर क्लिक करा.\nआता तुम्ही ई-मेलला लेबल दीले आहे. Subject line म्हणजेच ईमेलच्या विषयासमोर हीरव्या रंगात लेबलचे नाव दीसेल. आणि डाव्या बाजुला लेबलचे नाव दीसेल. येथे क्लिक केल्यास ते लेबल असलेले सर्व ई-मेल मेसेज दीसतील.\nलेबल्सची सुविधा वापरण्यात काही अडचणी येत असतील तर मला कळवा तसेच GMAIL ची ही टिप कशी वाटली ते सांगायला विसरु नका.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/5352-mumbai-ahmedabad-bullet-train", "date_download": "2018-08-19T23:07:51Z", "digest": "sha1:7CQ2UO57XYT426DJZ5RR7WSUYQS6UPJL", "length": 10126, "nlines": 144, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "बुलेट ट्रेनच्या मार्गात ठाणे-विरार खाडीतून भुयारी मार्ग नेण्यात येणार असल्याने मोठा अडथळा दूर - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबुलेट ट्रेनच्या मार्गात ठाणे-विरार खाडीतून भुयारी मार्ग नेण्यात येणार असल्याने मोठा अडथळा दूर\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या पहिल्यावहिल्या बुलेट ट्रेनच्या मार्गक्रमणात ठाणे ते विरार खाडीतून २१ किमीचा भुयारी मार्ग नेण्यात येणार आहे. त्यामुळे जमीन उपलब्ध होण्यातील अडचण दूर होणार आहे. या बोगद्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात भूकंपप्रतिरोधक क्षमता चाचणीचा समावेश आहे. या संपूर्ण मार्गात आठ बोगद्यांचा समावेश असून ठाणे ते विरार हा सर्वाधिक मोठा भुयारी मार्ग ठरणार आहे.\nबुलेट ट्रेनचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कामे सुरू केली आहे. प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली जाणार आहे. हिरवा कंदील मिळणाऱ्या जागांवर कामे हाती घेतली आहेत. यंदाच्यावर्षी जून पासून मार्ग उभारणीसाठी कामे हाती घेतली जाणार असून त्यात मुंबई, बडोदा आदी भागांचा समावेश आहे.\nबुलेट ट्रेनसाठी २९ हजार कर्मचारी लागणार आहेत. ४ हजार कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या बडोदा येथील रेल्वे विद्यापीठात प्रशिक्षण दिले जाणार असून त्याचाच भाग म्हणून तिथल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी जपानमध्ये पाठवण्यात येणार आहे.\nबुलेट ट्रेन विषयी अधीक माहिती\nबुलेट ट्रेनच्या मार्गात ४७ पुलांचा समावेश असून त्यापैकी राज्यात २७ पूल असतील.\nमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे अंतर ५०८ किमी असून त्यासाठी अंदाजे एक लाख आठ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत.\nबुलेट ट्रेन देशाच्या ७५व्या स्वातंत्रदिनी, १५ ऑगस्ट २०२२ रोजी सुरू करण्याचा निर्णय आहे.\nया ट्रेनचा वेग ताशी ३५० किमी असला तरीही प्रत्यक्षातील सरासरी वेग ताशी ३२० किमी असेल. ५०८ किमीचे हे अंतर बुलेट ट्रेन दोन तासांत पूर्ण करेल, असा दावा करण्यात येत आहे.\nदेशातील सर्वाधिक वेगवान गाड्यांमध्ये समावेश असलेल्या दुरांतो एक्स्प्रेसमधून मुंबई ते अहमदाबाद अंतर पूर्ण करण्यासाठी किमान सात तास लागतात.\nजपानमध्ये धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी ई-५ मालिकेचे इंजिन वापरण्यात येत असल्याने त्यावर आधारित हे मॉडेल असेल.\nनिविदा प्रक्रियेत जपानसाठी २० टक्के प्रमाण आरक्षित ठेवण्यात आले असून ८० टक्के भाग देश वा जागतिक स्तरावरील कंपन्यांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे.\nप्रत्यक्ष इंजिन निर्मितीसाठी मेक इन इंडिया संकल्पना वापरताना जपानमधील तंत्रज्ञानाचे सहाय्य घेतले जाणार आहे.\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nदादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू\n9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nयुवक काँग्रेसचे कलिना विद्यापीठासमोर आंदोलन\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/580", "date_download": "2018-08-19T22:42:04Z", "digest": "sha1:FBDSNO6YNOGTAVPFF45JGOENK7NL4GUQ", "length": 12006, "nlines": 105, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संयुक्त महाराष्ट्रासाठी देवांनी स्वीकारला पराभव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसंयुक्त महाराष्ट्रासाठी देवांनी स्वीकारला पराभव\nशंकरराव देवांचा पक्षश्रेष्ठींवर पूर्ण विश्वास होता, पण काँग्रेसश्रेष्ठी त्या विश्वासास अजिबात पात्र ठरले नाहीत. श्रेष्ठी देवांविषयी नाराज होते व देवांची त्यांच्या विषयीची समजूत चुकीची होती. याची प्रचीती 1950 साली नाशिक इथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आली.\nसंयुक्त महाराष्ट्राची, विशेषत; 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ' काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी होऊन बसली होती. स.का.पाटील यांच्यापासून सरदार पटेलांपर्यंत सर्वांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला विरोध होता. हा विरोध त्यावेळी तरी छुपा होता.\nकाँग्रेसचे अधिवेशन नाशिक इथे 1950 साली भरले होते. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदासाठी शंकरराव देव उभे होते. निवडणुकीत सरदार पटेलांचा पाठिंबा मिळवण्यासाठी शंकरराव देवांनी प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही.\n'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा आग्रह सोडून दिला तरच आपला पाठिंबा देवांना मिळेल' असं सरदार पटेलांनी त्यांना स्पष्ट सांगितले.\nशंकरराव देवांना एकदा स्वीकारलेल्या कार्यातून माघार घेणे मान्य नव्हते. शंकरराव देवांनी सरदार पटेलांची अट मान्य करण्यापेक्षा, अध्यक्षपदाच्या निवडणुकीतला दणदणीत पराभव पत्करला. संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न\nवाटाघाटीच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न शंकरराव देवांनी 1955 च्या अखेरीपर्यंत चालूच ठेवला.\nशंकरराव देवांना विरोध करणारे अनेक काँग्रेस नेते त्यावेळी महाराष्ट्रात होते. संयुक्त महाराष्ट्राबाबत चर्चा अथवा वाटाघाटी करण्यासाठी काँग्रेसश्रेष्ठी शंकरराव देवांना बोलावून घेत असत, हे ब-याच काँग्रेसजनांना खटकत असे.\nसंयुक्त महाराष्ट्राची चळवळ सनदशीर व वाटाघाटींच्या मार्गाने 1955 सालापर्यंत चालली होती. फाजल अली कमिशनचा अहवाल प्रसिध्द झाल्यावर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले. त्यातून 'मोरारजींच्या पोलिसांनी' जे अमानुष अत्याचार घडवले त्यातून संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन म्हणजे 'संयुक्त महाराष्ट्रवादी विरूध्द काँग्रेस' असा उघड उघड लढा सुरू झाला.\nसंयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईच्या समावेशाचा प्रश्न अधिक तीव्र झाला. काय वाटेल ते झाले तरी चालेल पण मुंबई महाराष्ट्राला मिळू द्यायची नाही असा चंग काँग्रेस नेत्यानी बांधला होता; उलट, महाराष्ट्र घेऊच तर मुंबईसह, अशा ईर्ष्येने पेटून संयुक्त महाराष्ट्राचे नेते एकजुटीने लढत होते. महाराष्ट्रातले सर्व विरोधी पक्ष-नेते संयुक्त महाराष्ट्राच्या झेंड्यांखाली एकत्र आले आणि त्या एकजुटीपुढे काँग्रेसला नमावे लागले.\nसमाजवादी, प्रजासमाजवादी, कम्युनिस्ट, शेतकरी-कामगार पक्ष, हिंदुत्ववादी आणि आचार्य अत्र्यांसारखे स्वतंत्र या सगळयांनी एकत्र येऊन हा लढा दिला.\nया आंदोलनाचे वैशिष्टय म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी महाराष्ट्रातली जनता होती. काँग्रेसला आर्थिक सत्तेचे पाठबळ होते. त्यामुळे विशेषत: इंग्रजी व मोठी मराठी वृत्तपत्रे काँग्रेसचीच तळी उचलून धरत असत. संयुक्त महाराष्ट्राची बाजू 'नवाकाळ','प्रभात' ही वृत्तपत्रे आणि साप्ताहिक 'नवयुग' यांच्या मार्फतच लोकांसमोर मांडली जाऊ लागली. पुढे, आचार्य अत्रे यांना 'मराठा' सुरू करावा लागला. 'दैनिक मराठया'चा जन्म ही संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची, चळवळीची, लोकभावनेची फलश्रुती होय.\nदोष देणे बंद करा\nम्हातारपणी जिद्दीने फुलवली शेती\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nआड - ग्रामीण जलस्रोत\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nमहाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी जागर\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/mirza-husband-shoaib-malik-get-romantic-on-twitter-for-bike-ride-in-pakistan/", "date_download": "2018-08-19T23:04:58Z", "digest": "sha1:6ZQ7QCJ2WCNEULL7O5AS332DCGQHMDY3", "length": 8521, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सानिया मिर्झा-शोएब मलिकचे हे संभाषण नक्की वाचा -", "raw_content": "\nसानिया मिर्झा-शोएब मलिकचे हे संभाषण नक्की वाचा\nसानिया मिर्झा-शोएब मलिकचे हे संभाषण नक्की वाचा\nकाल लाहोर येथे पार पडलेल्या पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या टी २० सामन्यासाठी भारताची स्टार टेनिसपटू आणि पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झानेही सामन्यासाठी हजेरी लावली होती. हा सामना संपल्यानंतर या दोन पतिपत्नीमध्ये ट्विटरवर थोडी नोकझोक झाली.\nया सामन्यात पाकिस्तानने श्रीलंका संघावर ३६ धावांनी विजय मिळवत ३-० अशी मालिकाही जिंकली. तर शोएब मालिकला या सामन्याचा सामनावीर तसेच मालिकावीर किताब देण्यात आला तसेच त्याला एक दुचाकीही पुरस्कार म्हणून देण्यात आली.\nत्याच वेळेस मलिकने आपला संघ सहकारी शदाब खानला बाईकवर आपल्या मागे बसवत मैदानाची एक चक्कर मारली. तेव्हा सानियाने शोएबचा बाइकबरोबरचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट करून लिहिलं “जाऊयात का यावर” या तिच्या ट्विटवर शोएबने उत्तर दिले की “हो हो, लवकर ये मी वाटेतच आहे”\nपण काही क्षणातच तिने पुन्हा एकदा ट्विट केलं की “ठीक आहे. हरकत नाही. मला वाटत तुझ्या मागची जागा आधीच घेतली आहे.” आणि यावेळेस तिने शोएबचा आणि शदाबचा बाईकवरचा फोटो पोस्ट केला. त्यावर शोएब तिला म्हणाला.”नाही नाही त्याला मी मैदानावरच सोडून आलो. असं काही नाहीये”\nत्यांच्या या गमतीशीर ट्विटनंतरसुद्धा खानने सोनियाची माफी मागणारे एक ट्विट केली ज्यात त्याने तिला उप्स सॉरी भाभी असे म्हणाला.\nकाल श्रीलंका संघ २००९ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानला गेला होता. २००९ मध्ये श्रीलंका संघावर दहशदवादी हल्ला झाला होता.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-faijpur-congress-golden-mahotsav-bhilare-guruji-help-61112", "date_download": "2018-08-19T23:00:25Z", "digest": "sha1:5YAC23ZTUMPT2NB7HEQHYK6FHFZOEDGQ", "length": 16412, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news faijpur congress golden mahotsav & bhilare guruji help ‘फैजपूर काँग्रेस’चा सुवर्णमहोत्सव अन्‌ भिलारे गुरुजींचे योगदान | eSakal", "raw_content": "\n‘फैजपूर काँग्रेस’चा सुवर्णमहोत्सव अन्‌ भिलारे गुरुजींचे योगदान\nगुरुवार, 20 जुलै 2017\nस्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या ‘फैजपूर काँग्रेस अधिवेशना’चे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भि. दा. भिलारे ऊर्फ भिलारे गुरुजी यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध. ‘फैजपूर काँग्रेस’च्या सुवर्णमहोत्सवाच्या आयोजनात भिलारे गुरुजींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. त्यावेळी बदलत्या राजकीय वातावरणाने सुवर्णमहोत्सव साजरा होतो की नाही, अशी स्थिती असताना भिलारे गुरुजींनी पुढाकार घेत शंकरराव चव्हाणांना या महोत्सवाला येण्यास राजी केले आणि हा सुवर्णमहोत्सव ऐतिहासिक ठरला. भिलारे गुरुजींच्या स्मृतींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न...\n- शिरीष चौधरी, माजी आमदार, रावेर\nस्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या ‘फैजपूर काँग्रेस अधिवेशना’चे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भि. दा. भिलारे ऊर्फ भिलारे गुरुजी यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध. ‘फैजपूर काँग्रेस’च्या सुवर्णमहोत्सवाच्या आयोजनात भिलारे गुरुजींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. त्यावेळी बदलत्या राजकीय वातावरणाने सुवर्णमहोत्सव साजरा होतो की नाही, अशी स्थिती असताना भिलारे गुरुजींनी पुढाकार घेत शंकरराव चव्हाणांना या महोत्सवाला येण्यास राजी केले आणि हा सुवर्णमहोत्सव ऐतिहासिक ठरला. भिलारे गुरुजींच्या स्मृतींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न...\n- शिरीष चौधरी, माजी आमदार, रावेर\nफैजपूर येथे १९३६ मध्ये काँग्रेसचे देशव्यापी ग्रामीण अधिवेशन झाले आणि फैजपूरला देशभरात ओळख मिळाली. आमचे आजोबा (कै.) धनाजी नाना चौधरी यांच्यासह अनेकांनी या अधिवेशनाच्या आयोजनात मोलाचा वाटा उचलला. भिलारे गुरुजीही आजोबांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण व्यवस्थेत अग्रेसर होते. ‘फैजपूर काँग्रेस’च्या स्मृती आजही सच्च्या काँग्रेसजनांना प्रेरणादायी वाटतात. आमचे कुटुंबीय त्यापैकीच, म्हणून या अधिवेशनाचा सुवर्णमहोत्सवही भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. १९८६ मध्ये सुवर्णमहोत्सवाचे उद्‌घाटन झाले. त्यावेळी बदललेल्या राजकीय वातावरणाने या महोत्सवात काही अडचणी निर्माण झाल्या. महोत्सव साजरा होईल की नाही, वरिष्ठ नेतेमंडळी येईल की नाही, अशी स्थिती होती. भिलारे गुरुजींनी सर्व स्थितीचा आढावा घेत, आयोजनात प्रत्यक्ष पुढाकार घेऊन अनेक कामे मार्गी लावली. त्यांनी स्वत: शंकरराव चव्हाणांना महोत्सवाला येण्यासाठी राजी केले आणि महोत्सव दिमाखात पार पडला. मार्च १९८८ मध्ये या सुवर्णमहोत्सवाचा राजीव गांधींच्या उपस्थितीत समारोप झाला.\nभिलारे गुरुजींशी आमचे अत्यंत निकटचे संबंध होते. अनेकदा ते बाबांशी (मधुकरराव चौधरी) बऱ्याच विषयांवर चर्चा करीत. मुंबईला हे दोघेही स्वातंत्र्यसेनानी एकमेकांना भेटल्याशिवाय राहत नव्हते. कौटुंबिक संबंध असल्याने गुरुजी कुटुंबातील सर्व सदस्यांचीही विचारपूस करीत असत.\nबाबांच्या वाटचालीवर तयार करण्यात आलेल्या ‘लोकसेवक’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास तसेच बाबांच्या निधनानंतर मुंबईत झालेल्या श्रद्धांजली सभेला भिलारे गुरुजी आवर्जून हजर होते. कमालीचे विनम्र असले, तरी ते अत्यंत कणखर होते. त्यांच्यासारख्या समर्पित कार्यकर्त्यांच्या बळावरच काँग्रेसने अनेक वर्षे ‘सुवर्णकाळ’ अनुभवला. आज भिलारे गुरुजींच्या निधनाची वार्ता कळली. ‘फैजपूर काँग्रेस’चा साक्षीदार असलेला शेवटचा स्वातंत्र्यसैनिकही आज आपल्यातून गेला, ही गोष्ट चटका लावून जाणारी आहे. गुरुजींच्या स्मृती आमच्यासारख्या काँग्रेसजनांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतील, असा विश्‍वास वाटतो. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nमुंबईतील \"फूड आर्मी'ची केरळवासीयांना कूमक\nमुंबई - अस्मानी संकटात बुडालेल्या केरळमधील देशवासीयांच्या मदतीसाठी मुंबईतील रिंटू राठोड या गृहिणीने रविवारी (ता. 19) सोशल मीडियातून \"साथी हात...\nटाकाऊ पुट्टा आणि सिरींज वापरुन तेरा वर्षीय निनादने तयार केले जेसीबी\nवैभववाडी : सतत काहीतरी नवनिर्मीतीच्या प्रयत्नात असलेल्या एडगाव येथील निनाद विनोद रावराणे या बालकाने आता हुबेहुब जेसीबी तयार केला आहे. फक्त...\nसमाज दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी शाळा केली डिजिटल\nखामखेडा (नाशिक) : आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या हेतूने समाजातील इतरांसाठी काही तरी केले पाहिजे. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे....\nमत्स्य महाविद्यालय संलग्नतेसाठी उच्च न्यायालयात याचिका\nरत्नागिरी - येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याचा सरकारचा अध्यादेश रद्द करावा आणि महाविद्यालय नागपूरच्या पशुविज्ञान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2012/02/facebook-ipo-share-wealth-with-users.html", "date_download": "2018-08-19T23:30:14Z", "digest": "sha1:I4RJQDE62PLHB6RGRYOGFOCSMFEZFLVF", "length": 9958, "nlines": 69, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "फेसबुकचे उत्पादन - आपण ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / इंटरनेट (internet) / फेसबुकचे उत्पादन - आपण \nफेसबुकचे उत्पादन - आपण \nफेसबुकचा आयपीओ येतोय. भांडवली बाजारात आता फेसबुकच्या समभागांची विक्री होणार आहे. आणि फेसबुकची एकुण अंदाजे किंमत ठरवण्यात आली आहे तब्बल १०० बिलियन अमेरीकन डॉलर्स. (१ बिलियन म्हणजे १०० करोड असे १०० बिलियन \nसिलिकॉन व्हॅलीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आयपीओ आहे. केवळ ६-७ वर्षातच एवढ्या मोठ्या झालेल्या फेसबुकचा प्रवास आश्चर्यकारक आहे. फेसबुकचे वापरकर्ते म्हणजे लोकसंख्या आहे असे मानले तर फेसबुक जगातील तिसरा सर्वात मोठा देश ठरेल. इंटरनेट वापरणार्‍यांपैकी (किंवा हा लेख वाचणार्‍यांपैकी ) सर्वच जण फेसबुक वापरत असतील. अहो पाहता पाहता तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी फेसबुक सारखी असामान्य (अद्भुत ) सर्वच जण फेसबुक वापरत असतील. अहो पाहता पाहता तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी फेसबुक सारखी असामान्य (अद्भुत \n मार्क झुकरबर्गने तर फक्त कंपनी सुरु केली. लाइक करुन, फोटो शेअर करुन, स्टेट्स अपडेट करुन, कमेंट्स देऊन आपणच मोठं केलं फेसबुकला जर आपल्यामुळे फेसबुक एवढी मोठी झाली आहे तर यात \"आपल्याला काय फायदा\" हा विचार कधी तुमच्या मनात आला का\" हा विचार कधी तुमच्या मनात आला का फेसबुकची किंमत १०० बिलियन डॉलर्स इतकी ठरवण्यात आली आहे. म्हणजे प्रती वापरकर्ता ११८ डॉलर्स फेसबुकची किंमत १०० बिलियन डॉलर्स इतकी ठरवण्यात आली आहे. म्हणजे प्रती वापरकर्ता ११८ डॉलर्स तुम्ही वेळोवेळी जे फोटो पाहिले, अपलोड केले, लाईक केले, अपडेट केले, फेसबुक वर तासनतास घालवले त्याची किंमत तुम्हाला मिळाली का तुम्ही वेळोवेळी जे फोटो पाहिले, अपलोड केले, लाईक केले, अपडेट केले, फेसबुक वर तासनतास घालवले त्याची किंमत तुम्हाला मिळाली का की तुम्ही मोफतच केले हे सर्व काही की तुम्ही मोफतच केले हे सर्व काही अरे वा एरवी एखाद्याला एक रुपया पण फु़कटात न देणार्‍यांनी फेसबुकला (मार्क झुकरबर्गला) अब्जोपती बनवलं \nमित्रांनो, स्पष्टच सांगायचं तर फेसबुकने आपल्याला विकलंय. होय, फेसबुकचं उत्पादन म्हणजे आपण आहोत. रोज लगबगीने ऑनलाईन जाउन फेसबुक लॉग्-ईन करताना कदाचित लक्षात आले नसेल पण हे सत्य आहे. आपल्या भावना, संवाद, फोटो, वय, आवडी-निवडी, ऑनलाईन संवांदातून व्यक्त होणारा आपला स्वभाव या सर्व गोष्टी जाहिरातदारांना विकल्या जातात.\nफेसबुकने आपली ही संपत्ती वापरकर्त्यांसोबत वाटून घ्यावी अशी एक विचारधारा निर्माण होऊ लागली आहे. संगणक तज्ञ जेरॉन लॅनीअर (Jeron Lanier) याने हा मुद्दा पहिल्यांदा मांडला. फेसबुकने आपल्या युजर्सना पैसे द्यावेत किंवा किमान एक शेअर (समभाग) तरी द्यावा अशी विनंती त्याने केली. अर्थात तसे काही होण्याची शक्यता कमीच आहे पण एकदा का जनमानसात अशी लाट उसळली तर फेसबुकचे होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही. ऑर्कूट आठवतं का एकेकाळी तासनतास ऑर्कूट कट्ट्यावर पडून राहणार्‍यांनी ऑर्कुट कडे अशी पाठ फिरवली की जणू त्यांनी कधी ऑर्कुट पाहिलेच नाही.\nसांगण्याचा मुद्दा हाच की तुम्ही आपला बहुमुल्य वेळ मित्रांना, नातेवाईकांना, कुटुंबाला न देता फेसबुक ला देत आहात आणि यातुन तुमचं नुकसान आणि साता समुद्रापार बसलेल्या मार्क झुकरबर्ग आणि त्याच्या कंपनीचा फायदा होतोय. तेव्हा पुढच्या वेळेला फेसबुक लॉग्-इन करताना सावधान \n(हा लेख आवडल्यास फेसबुक वर लाईक/ शेअर करायला विसरु नका हाहाहा \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nफेसबुकचे उत्पादन - आपण \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cotton-procurement-start-cotton-marketing-federation-centers-maharashtra", "date_download": "2018-08-19T22:51:54Z", "digest": "sha1:BKED4FIFY5QOBAWSEUOOB4UUBCITMGUQ", "length": 13832, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, cotton procurement start in cotton marketing federation centers, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात ३६ केंद्रांवर कापूस खरेदीस प्रारंभ\nराज्यात ३६ केंद्रांवर कापूस खरेदीस प्रारंभ\nगुरुवार, 26 ऑक्टोबर 2017\nपहिल्या दिवशी ६० केंद्रांचे नियोजन होते; परंतु तांत्रिक कारणामुळे ३६ केंद्रांवर काटापूजन झाले. उर्वरित केंद्रे गुरुवारी (ता. २६) सुरू होतील. पहिल्या दिवशी किती कापूस संकलन झाले याविषयीचे आकडे रात्री उशिरा मिळतील.\n- उषाताई शिंदे, अध्यक्ष, कापूस पणन महासंघ\nनागपूर ः राज्यात पणनच्या कापूस खरेदीचा मुहूर्तालाच बोजवारा उडाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या दिवशी एक क्‍विंटल कापसाची खरेदी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगीतले.\nत्यासोबतच ६० पैकी केवळ ३६ केंद्रेच बुधवारी (ता.२५) कशीबशी सुरू झाली. त्यावरूनच खरेदीत सुसूत्रता नसल्याचे सिद्ध झाले आहे.\nसध्या कापसाची खरेदी खासगी व्यापारी ३४०० ते ३६०० रुपये प्रतिक्‍विंटलने करीत आहेत. त्यामुळे कापूस उत्पादकांना संरक्षण देण्याकरिता ‘सीसीआय’चा एजंट म्हणून पणन महासंघाने बुधवारपासून (ता.२५) खरेदी सुरू केली. या वेळी ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचाच कापूस घेतला जाणार आहे. त्यामुळे खरेदीच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद खरेदीला मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.\nराज्यात पहिल्याच दिवशी ६० खरेदी केंद्रे उघडण्यात येणार होती; परंतु नियोजनाअभावी पहिल्या दिवशी केवळ ३६ केंद्रेच सुुरू झाली आहेत. उर्वरित केंद्र आज (ता.२६) उघडण्यात येतील, असे पणनच्या सूत्रांनी सांगितले. कापूस खरेदीचा अशा प्रकारे पहिल्याच दिवशी बोजवारा उडाला असून, त्यातच ऑनलाइनची सक्‍ती करण्यात आल्याने गोंधळात आणखीच भर पडली आहे.\nकापूस विषय पणन व्यापार\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट घोंगावते आहे.\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणी\nअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी उत्पादकांसाठी मिळणारे अनुदान पूर्ववत करावे तसेच गेल्यावर\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घट\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍टरवर पेरणी\nपुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची मो\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nनगरमध्ये मुगाचे क्षेत्र वाढतेय; पण...नगर ः जिल्ह्यात खरिपात मुगाचे क्षेत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-green-chili-1100-3000-rupees-jalgaon-maharashtra-5204?tid=161", "date_download": "2018-08-19T22:48:58Z", "digest": "sha1:U4YL4QGVDKQNHRUEWY2VVH43GRJKGO5W", "length": 16076, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, green chili at 1100 to 3000 rupees in Jalgaon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगावात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ११०० ते ३००० रुपये\nजळगावात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ११०० ते ३००० रुपये\nबुधवार, 24 जानेवारी 2018\nजळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात वाढ होत असून, मंगळवारी (ता. २३) तिला किमान ११०० कमाल ३००० व सरासरी २१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक २८ क्विंटल झाली होती.\nमागील आठवड्याच्या तुलनेत आवकेत घट झाली आहे. मागील आठवड्यात सरासरी ३५ क्विंटल प्रतिदिन आवक होती. या आठवड्यात आवकेत काहीशी घट झाल्याने दरात आणखी सुधारणा झाली आहे. मिरचीची आवक दोंडाईचा (जि. धुळे), पहूर, शेंदूर्णी (ता. जामनेर, जि. जळगाव), विदगाव आदी भागांतून होते.\nजळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात वाढ होत असून, मंगळवारी (ता. २३) तिला किमान ११०० कमाल ३००० व सरासरी २१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक २८ क्विंटल झाली होती.\nमागील आठवड्याच्या तुलनेत आवकेत घट झाली आहे. मागील आठवड्यात सरासरी ३५ क्विंटल प्रतिदिन आवक होती. या आठवड्यात आवकेत काहीशी घट झाल्याने दरात आणखी सुधारणा झाली आहे. मिरचीची आवक दोंडाईचा (जि. धुळे), पहूर, शेंदूर्णी (ता. जामनेर, जि. जळगाव), विदगाव आदी भागांतून होते.\nजळगावनजीकच्या नंदुरबार भागात मिरचीच्या उत्पादनात घट झाल्याने त्याचा परिणाम जळगावच्या बाजारातही दिसून येत असून, शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळतील, असे संकेत मिळत आहेत. बाजारात अद्रकची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २४०० आणि सरासरी २००० रुपये दर मिळाला.\nवाटाण्याची ३० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २१०० आणि सरासरी १६०० रुपये दर होता. बोरांची १० क्विंटल आवक झाली. त्याला ११०० ते १७०० आणि सरासरी १४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. लिंबाची १० क्विंटल आवक झाली. त्याला ८०० ते १६०० आणि सरासरी १००० रुपये प्रतिक्विंटल दर होता.\nपपईची पाच क्विंटल आवक झाली. तिला १२०० ते १६०० आणि सरासरी १४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. भेंडीची १५ क्विंटल आवक झाली. तिला १४०० ते २१०० आणि सरासरी १७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बटाट्याची ३५० क्विंटल आवक झाली. त्याला ४०० ते १००० आणि सरासरी ६०० रुपये प्रतिक्विंटल दर होता.\nकांद्याची ४७५ क्विंटल आवक झाली. त्याला १२५० ते २८०० आणि सरासरी २२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. टोमॅटोची ३१ क्विंटल आवक झाली. त्याला ३०० ते ६५० आणि सरासरी ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. कोथिंबिरीची पाच क्विंटल आवक झाली. तिला ४०० ते १००० आणि सरासरी ७०० रुपये प्रतिक्विंटल दर होता.\nबाजार समिती मिरची भेंडी टोमॅटो कोथिंबिर\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट घोंगावते आहे.\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणी\nअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी उत्पादकांसाठी मिळणारे अनुदान पूर्ववत करावे तसेच गेल्यावर\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घट\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍टरवर पेरणी\nपुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची मो\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nपरभणीत फ्लॉवर प्रतिक्विंटल १००० ते १२००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-...\nसाताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nश्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...\nकोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...\nमोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nकळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...\nभाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...\nपरभणीत दोडका प्रतिक्विंटल ७०० ते १२००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nपरभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nनागपुरात बटाट्याची सर्वाधिक २६९३ क्‍...नागपूर ः कळमणा बाजार समितीत बुधवारी (ता. ८)...\nऔरंगाबादेत वांगे प्रतिक्‍विंटल १५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nनगरला वांगे १००० ते ३५०० रुपये...नगर ः नगर बाजार समितीत मंगळवारी (ता. ७) १५...\nजळगावात वांगे प्रतिक्विंटल १००० रुपयेजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nसाताऱ्यात दहा किलो ढोबळीस ३०० ते ४००...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...\nकोल्हापुरात ढोबळी मिरची ५० ते ३०० रुपये...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...\nसोलापुरात कांद्याचे दर `जैसे थे`सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nहिरवी मिरची, बटाटे, टोमॅटोच्या आवकेत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपावसामुळे कांदा आवक घटण्याची चिन्हे नाशिक : पावसाळी वातावरणात साठवणुकीतील कांदा खराब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2017/06/blog-post.html", "date_download": "2018-08-19T23:31:21Z", "digest": "sha1:DY3OERTLUNN2HGV3VZKDHL2HCDFUW4KP", "length": 4154, "nlines": 65, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "मला समजलेलं महाभारत ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / कुटुंब आणि नातेसंबंध (Family and relationships) / व्यक्तिमत्व विकास (Personality Development) / मला समजलेलं महाभारत \nआवडलं तर नक्की शेअर करा \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-municipal-corporation-mayor-china-tour-114371", "date_download": "2018-08-19T22:42:24Z", "digest": "sha1:QDYEJNESWBLZ3IOAY7CTVBUYSIB7JLCV", "length": 16917, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solapur Municipal Corporation mayor China tour सोलापूर: महापौरांसह तीन अधिकारी जाणार चीन दौऱ्यावर | eSakal", "raw_content": "\nसोलापूर: महापौरांसह तीन अधिकारी जाणार चीन दौऱ्यावर\nरविवार, 6 मे 2018\nभगिनी शहरे कराराला केंद्र शासनाची मंजुरी मिळाली का, अशी विचारणा मी डिसेंबर 2016 मध्ये आयुक्त कार्यालयात केली होती. त्यावेळी नाही, असे उत्तर मिळाले होते.\nआता 2007 मध्ये मंजुरी मिळाल्याचे सांगितले जात असेल तर ही चक्क दिशाभूल आहे, शासनाची आणि डॉ. कोटणीस प्रेमींचीही.\n- रवींद्र मोकाशी, सदस्य, भगिनी शहरे करार समन्वय समिती\nसोलापूर : चीन सरकारच्या विनंतीवरून महापौरांसह महापालिेकेतील तीन अधिकारी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी शासनाने परवानगी देण्याचे पत्र आयुक्त कार्यालयाने राज्य शासनाकडे पाठविले आहे. या शिष्टमंडळात एकूण सातजणांचा समावेश असणार आहे. 17 ते 22 मे या कालावधीत लांगफांग येथे व्यापारी परिषद होणार आहे.\nदौऱ्यावर जाणाऱ्यामध्ये महापौर शोभा बनशेट्टी, आयुक्त डॅा. अविनाश ढाकणे, उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील, सहायक अभियंता संदीप कारंजे यांचा समावेश आहे. या व्यतिरीक्त आणखी तीनजण दौऱ्यात सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात शहरांचे नियोजन चांगल्या पद्धतीने करण्यासाठी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, व्यापार वृद्धी व आर्थिक विकासाच्या दृष्टीने चर्चा करणे, सद्यस्थितीतील नव्या बदलासह शिजीया च्वांग व सोलापूर शहरादरम्यान सामंजस्य करार करणे याबाबत कार्यवाही केली जाणार आहे.\nया दौर्याबाबत चीनमधून आलेल्या पत्रात, जाण्या-येण्याचा विमानखर्च संबंधितांना करावा लागेल, असा उल्लेख आहे. शासनाकडे पाठविलेल्या पत्रात मात्र विदेश दौऱ्याचा सर्व खर्च चीनमधील हेवी प्रोव्हिन्शियल गव्हर्मेंट करणार असल्याचे नमूद आहे. विमानखर्च परवडणार नसल्याने चीन सरकारने पहिल्या पत्रात निमंत्रण दिलेली एक व्यक्ती दौऱ्यावर न जाण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे विमानदौऱ्याचा खर्च नेमका कोण करणार आहे याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे विमानदौऱ्याच्या खर्चाच्या बदल्यात महापालिेकेतील एका अधिकाऱ्याला नियुक्ती अशी डील झाल्याची चर्चा सध्या पालिका वर्तुळात सुरु आहे. दौऱ्यानंतर अशी रखडलेली नियुक्ती झाली की या चर्चेवर शिक्कामोर्तब होणार आहे.\nसोलापूर व शिझिया च्वांग या शहरामध्ये 2005 मध्ये भगिनी शहरे करार झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार केंद्र शासनाची त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. अगदी 2014 पर्यंत महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, मंजुरीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या लाल फितीत अडकला आहे, अशी उत्तरे दिली जात होती. ज्या वेळी डा. कोटणीस स्मृतीदिनाचे अौचित्य साधून चीनचे शिष्टमंडळ सोलापुरात येणार असते, त्या दिवशी सर्वच वर्तमानपत्रांमध्ये 'भगिनी करार कागदावरच' अशा बातम्यांचे मथळे झळकले होते. ही वस्तुस्थिती असताना परवानगीसाठी पाठविलेल्या पत्रात भगिनी कराराला केंद्र शासनाच्या विदेश मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे असा उल्लेख आहे. त्यामुळे चुकीची माहिती देऊन आयुक्त कार्यालयाकडून राज्य शासनाची दिशाभूल केली जात आहे का अशी शंका आहे. मंजुरीच्या उल्लेखाच्या पार्श्वभूमीवर खात्री करण्यासाठी संपर्क साधला असता, 2007 मध्येच मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले. मग 2014 पर्यंत 'करार कागदावरच' या झळकलेल्या मथळ्याबाबत प्रशासनाने कधीच स्पष्टीकरण का केले नाही अशी शंका आहे. मंजुरीच्या उल्लेखाच्या पार्श्वभूमीवर खात्री करण्यासाठी संपर्क साधला असता, 2007 मध्येच मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले. मग 2014 पर्यंत 'करार कागदावरच' या झळकलेल्या मथळ्याबाबत प्रशासनाने कधीच स्पष्टीकरण का केले नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. 2007 मध्ये मंजुरी मिळाल्याचे पत्र प्रशासनाने उपलब्ध केले तरच शासनाला पाठविलेल्या पत्रातील उल्लेख योग्य असणार आहे, अन्यथा चक्क राज्य शासनाचीच दिशाभूल केली जात असल्यावर शिक्कामोर्तब होईल.\nभगिनी शहरे कराराला केंद्र शासनाची मंजुरी मिळाली का, अशी विचारणा मी डिसेंबर 2016 मध्ये आयुक्त कार्यालयात केली होती. त्यावेळी नाही, असे उत्तर मिळाले होते.\nआता 2007 मध्ये मंजुरी मिळाल्याचे सांगितले जात असेल तर ही चक्क दिशाभूल आहे, शासनाची आणि डॉ. कोटणीस प्रेमींचीही.\n- रवींद्र मोकाशी, सदस्य, भगिनी शहरे करार समन्वय समिती\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/06/ca13and14june2017.html", "date_download": "2018-08-19T23:05:54Z", "digest": "sha1:Z2TREUSS7VJCMBZPKLXSAC5XWQFG7BWU", "length": 17826, "nlines": 129, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १३ व १४ जुन २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी १३ व १४ जुन २०१७\nचालू घडामोडी १३ व १४ जुन २०१७\n३९ वे मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाईमध्ये भरणार\nमराठवाडा साहित्य परिषदेतर्फे घेण्यात येणारे मराठवाडा साहित्य संमेलन यंदा अंबाजोगाई येथे होणार, अशी घोषणा ११ जून रोजी अंबाजोगाई येथे झालेल्या बैठकीत मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली.\nबीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि मसाप यांच्या संयुक्त विद्यमाने ३९ वे मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाई येथे येत्या डिसेंबर महिन्यात होणार आहे.\nअंबाजोगाईमध्ये १९८२ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.\nजिल्हा परिषदेने अशा स्वरूपाचे संमेलन आयोजित करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. या संमेलनात शिक्षक साहित्यिकांना अधिक वाव देण्यात येणार आहे.\nया साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राजेसाहेब यांची निवड करण्यात आली. गतवर्षी ३८ वे मराठवाडा साहित्य संमेलन लोकरंग भूमी सोयगाव येथे भरविण्यात आले होते.\nज्येष्ठ तेलुगू कवी नारायण रेड्डी यांचे निधन\nज्येष्ठ तेलुगू कवी, लेखक आणि ज्ञानपीठ विजेते सी. नारायण रेड्डी यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. रेड्डी हे सीनारे या नावानेच प्रसिद्ध होते. रेड्डी हे आधुनिक तेलुगू लेखक होते त्याचप्रमाणे ते बहुश्रुत कवी, तेलुगू चित्रपटाचे गीतकार, शिक्षणतज्ज्ञ होते.\nरेड्डी यांच्या विविध कविता, चित्रपट संगीत, नाटकांची गाणी, गझल याच्यासह ८० साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या आहेत. रेड्डी यांनी चित्रपटांसाठी ३५०० गाणी लिहिली आहेत.\nरेड्डी यांचा जन्म २९ जुलै १९३१ मध्ये करीमनगर जिल्ह्यातील हनुलजीपेटा या दुर्गम गावात झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे उर्दू माध्यमातून झाले होते.\n१९८० मध्ये 'विश्‍वंभर' नावाने त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यांना १९७७ मध्ये पद्मश्री मिळाली होती, तर १९९२ मध्ये पद्मविभूषण देण्यात आले होते\nNSE च्या नव्या प्रमुखपदी विक्रम लिमये यांची निवड\nबँकर विक्रम लिमये यांना नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आले आहे. ते १४ जुलै २०१७ रोजी पदाची सूत्रे सांभाळतील.\nसध्या विक्रम लिमये BCCI च्या प्रशासक मंडळाचे (COA) सदस्य आहेत. ते NSE चे CEO जे. रविचंद्रन यांच्याकडून पदभार घेतील.\nNSE ही मुंबई मध्ये स्थित भारतामधील आघाडीची स्टॉक एक्सचेंज आहे. १९९२ साली देशातील पहिली डिमॅटिकल इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज म्हणून याची स्थापना करण्यात आली.\nआयएसएसएफ विश्व चषकात भारताला सुवर्णपदक\nभारताचा जितू राय अणि हीना सिद्धू यांनी आयएसएसएफ विश्व चषकात दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत मिश्र गटात अंतिम फेरीत रशियाला ७-६ ने पराभूत करत सुवर्णपदकाची कमाई केली, तर फ्रान्सने इराणवर विजय मिळवत कांस्यपदक पटकावले.\nया आधी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी जितू आणि हीना दोन्ही पुरुष आणि महिला गटात दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत अनुक्रमे १२वे अणि ९वे स्थान मिळवले होते, त्यामुळे दोन्ही खेळाडू अंतिम फेरीत प्रवेश करू शकले नव्हते.\nआघाडीचे आठ खेळाडू या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होतात. मिश्र गटात भारत पदक तालिकेत नाही. मात्र, टोकियो ऑलिम्पिक पदक स्पर्धेसाठी भारताला मंजुरी मिळाली आहे.\nभारताच्या या जोडीचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी दिल्लीत सुवर्णपदकाची कमाई केली होती. चीनचा संघ सहा पदकांसह आघाडीवर आहे. त्यात चीनने तीन सुवर्णपदके पटकावली आहेत\nनदालने फ्रेंच ओपन जिंकली\nस्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने २०१७ फ्रेंच ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकाराचे विजेतेपद मिळवले आहे. त्याने अंतिम सामन्यात स्वीत्झर्लंडच्या स्टेन वावरिंका याचा पराभव केला.\nया विजयासह राफेल नदाल हा कोणत्याही ग्रँड स्लॅम कार्यक्रमात १० ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा एकमेव खेळाडू झाला आहे.\nशिवाय हे त्याचे एकूणच १५ वे जेतेपद आहे, ज्यामुळे स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडरर नंतर तो दुसरा खेळाडू ठरला आहे ज्याने सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकलेले आहे.\nफ्रेंच ओपन (रोनांड-गॅरोस) ही पॅरिस, फ्रान्स मध्ये स्टेड रोनांड-गॅरोस येथे आयोजित होणारी वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. या स्पर्धेची स्थापना १८९१ साली झाली.\nसामाजिक कार्यासाठी इला गांधी सन्मानित\nदक्षिण आफ्रिकेमध्ये सामाजिक कार्य करणार्‍या इला गांधी यांना त्यांच्या आजीवन कार्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे. त्या महात्मा गांधी यांच्या नात आहेत.\n७० वर्षीय गांधी यांना हा सन्मान १९४६ सालच्या 'इंडियन पॅसिव रेझिस्टेंस कॅम्पेन' च्या ७० व्या वर्धापन दिवसानिमित्त देण्यात आला आहे.\nन्यूयॉर्क येथे प्रथम UN महासागर शिखर परिषद संपन्न\n५-९ जून २०१७ या काळात संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे प्रथम संयुक्त राष्ट्रसंघाची महासागर शिखर परिषद (UN Ocean Conference) आयोजित करण्यात आली होती. फिजी आणि स्वीडन सरकार यांनी या परिषदेचे आयोजन केले.\n\"शाश्वत विकास उद्दिष्ट १४: शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र आणि सागरी संसाधनांचे संवर्धन व शाश्वतपूर्ण वापर\" याला समर्थन देण्याकरिता ही परिषद आयोजित करण्यात आली.\nपरिषदेत सर्व सदस्य देशांनी महासागराचे आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करण्याची शपथ घेतली आणि त्यामधून जगभरात सागराचे संरक्षण करण्यासाठी १३०० प्रकारांची कार्ये चालवली जाण्याबद्दल शपथ घेण्यात आली.\nवाढत्या महासागरातील प्रदूषणाने होणारे विपरीत परिणाम याविषयी जगभर जागृती निर्माण करण्यात येत आहे. परिषदेत महासागरातील प्रदूषणाचे चक्र बदलण्याविषयी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.\nपरिषदेत १४ ठळक मुद्द्यांचे 'कॉल ऑफ अॅक्शन' दस्तऐवज अंगिकारण्यात आले आहे. दस्तऐवजात स्पष्ट केलेले मुद्दे हे शाश्वत विकासावरील संयुक्त राष्ट्रसंघाचे उच्च स्तरीय राजकीय मंच (HLPF) चे भाग आहेत.\nHLPF हे केंद्रीय मंडळ सप्टेंबर २०१५ मध्ये अंगिकारलेल्या शाश्वत विकास आणि शाश्वत विकास उद्दिष्ट्ये (SDGs) साठीच्या २०३० अजेंडाच्या आढाव्यासाठी आणि देखरेखीसाठी आहे.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-gram-sabha-now-pest-control-handling-2484", "date_download": "2018-08-19T22:50:06Z", "digest": "sha1:X3RQQB6LUMEFTI2LXMGMFYF6LHJBQKXM", "length": 16068, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Gram Sabha now for the pest control handling | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकीटकनाशक हाताळणी प्रबोधनासाठी आता ग्रामसभा\nकीटकनाशक हाताळणी प्रबोधनासाठी आता ग्रामसभा\nसोमवार, 30 ऑक्टोबर 2017\nऔरंगाबाद : कीटकनाशकांची हाताळणी व फवारणी करताना नेमकी कशी काळजी घ्यावी, यासाठी आता विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. १ नोव्हेंबरला प्रत्येक गावात विशेष ग्रामसभा घेऊन प्रबोधन करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.\nऔरंगाबाद : कीटकनाशकांची हाताळणी व फवारणी करताना नेमकी कशी काळजी घ्यावी, यासाठी आता विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. १ नोव्हेंबरला प्रत्येक गावात विशेष ग्रामसभा घेऊन प्रबोधन करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.\nया विशेष ग्रामसंभांमधून शेंदरी बोंडअळीचे नियंत्रण याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याच वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व आदिवासी उपाययोजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी गावातील पात्र लाभधारकांच्या यादीस मान्यताही देण्याचे प्रत्येक तालुक्‍याच्या गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सुचविण्यात आले आहे.\nयवतमाळ जिल्ह्यातील कीटकनाशके फवारणी करताना झालेल्या विषबाधेच्या दुर्घटनेच्या पार्श्र्वभूमिवर औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, शेतमजुरांना कीटकनाशके हाताळताना, फवारताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करण्याचे काम केले जात आहे.\n१३ ऑक्‍टोबरला कृषी विभागातील सर्व अधिकारी, आरोग्य अधिकारी व सर्व कीटकनाशके बियाणे विक्रेते यांची एकदिवसीय कार्यशाळा औरंगाबादमध्ये घेण्यात आली. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये विशेष ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांना, शेतमजुरांना याविषयी अधिकाधिक जागरूक करण्याचे सूचित केले होते. त्या सूचनेला अनुसरून आता १ नोव्हेंबरला प्रत्येक गावात ग्रामसभा घेऊन जनजागर करण्यात येणार आहे.\nया जनजागरात कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीमुळे होणारे नुकसान व त्यावर आणावयाचे नियंत्रण याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेविषयीही या ग्रामसभेतून मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे. ग्रामसभांना निरीक्षक म्हणून शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सर्व विभागातील विस्तार अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची नियुक्‍ती करण्यात येणार आहे.\nपंचायत समितीमधील कृषी अधिकारी, वि. अ (कृषी), कृषी विभागाकडील तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांनी या सभांमध्ये विषयाला अनुसरून मार्गदर्शन करणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.\nकीटकनाशक ग्रामसभा यवतमाळ औरंगाबाद कृषी विभाग agriculture department\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट घोंगावते आहे.\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणी\nअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी उत्पादकांसाठी मिळणारे अनुदान पूर्ववत करावे तसेच गेल्यावर\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घट\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍टरवर पेरणी\nपुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची मो\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील...नांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी,...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n'वाटेगाव-सुरूल ही देशाच्या सहकार...इस्लामपूर, जि. सांगली ः वाटेगाव-सुरूल शाखा ही...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\n‘भूजल’विरोधात आंदोलनाचा पवित्रालखमापूर, जि. नाशिक : शासनाने नव्याने भूजल अधिनियम...\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/ratnagiri-konkan-news-devghar-first-prize-clean-village-competition-60552", "date_download": "2018-08-19T22:58:34Z", "digest": "sha1:Q2HPTK4HMYCNKLYWPJSSW3SQKIRF6JET", "length": 12937, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "ratnagiri konkan news devghar first prize in clean village competition स्वच्छ ग्रामस्पर्धेत देवघर प्रथम | eSakal", "raw_content": "\nस्वच्छ ग्रामस्पर्धेत देवघर प्रथम\nमंगळवार, 18 जुलै 2017\nरत्नागिरी - संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत २०१६-१७ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे वितरण सोहळा शामराव पेजे सभागृहात झाला.\nखेड तालुक्‍यातील देवघर ग्रामपंचायतीला पाच लाखाचे पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन अध्यक्षा स्नेहा सावंत यांच्या हस्ते झाले.\nयावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आरोग्य सभापती अरुण कदम, महिला व बालकल्याण सभापती तुजा खांडेकर, समाजकल्याण सभापती चारुता कामतेकर, उदय बने, विलास झगडे, महेश म्हाप, प्रकाश साळवी, आरती तोडणकर, सभापती मेघना पाष्टे, सुनील नावले आदी उपस्थित होते.\nरत्नागिरी - संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत २०१६-१७ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे वितरण सोहळा शामराव पेजे सभागृहात झाला.\nखेड तालुक्‍यातील देवघर ग्रामपंचायतीला पाच लाखाचे पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन अध्यक्षा स्नेहा सावंत यांच्या हस्ते झाले.\nयावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आरोग्य सभापती अरुण कदम, महिला व बालकल्याण सभापती तुजा खांडेकर, समाजकल्याण सभापती चारुता कामतेकर, उदय बने, विलास झगडे, महेश म्हाप, प्रकाश साळवी, आरती तोडणकर, सभापती मेघना पाष्टे, सुनील नावले आदी उपस्थित होते.\nतुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०१६-१७ मध्ये राबविण्यात आली होती. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या देवघर (खेड) ग्रामपंचायतीला ५ लाख, द्वितीय वेरळला (लांजा) तीन लाख, तृतीय कळवंडेला २ लाख व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आला. या स्पर्धेंतर्गत जिल्हास्तरावर तीन विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्व. आबासाहेब खेडेकर स्मृती पुरस्कार कुंभार्ली (चिपळूण), स्व. वसंतराव नाईक पुरस्कार पालकोट त्रिशूल (गुहागर), बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जालगाव (दापोली) यांना पप्रत्येकी २५ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. ग्रामपंचायतस्तरावरुन कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nशासकीय आरोग्य सेवा आजारी\nसोलापूर - सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये मागील काही महिन्यांपासून डॉक्‍टरांसह परिचारिका, कक्षसेवक, सफाईदार, लॅब टेक्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/jalgaon/publication-devale-rawale-book-jalgaon/", "date_download": "2018-08-19T23:46:11Z", "digest": "sha1:OUX4JU3KOYID2Z5VAERYNWV4MFH2CJFR", "length": 28335, "nlines": 382, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Publication Of 'Devale-Rawale' Book In Jalgaon | ‘देवळे-रावळे’ पुस्तकाचे जळगावात थाटात प्रकाशन | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\n‘देवळे-रावळे’ पुस्तकाचे जळगावात थाटात प्रकाशन\nगंधे सभागृहात झाला कार्यक्रम\nठळक मुद्देअ‍ॅड.सुशील अत्रे यांचे ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते सदर जिल्ह्याचा समृद्ध वारसा जगासमोर आला-सुरेशदादा समाजाला प्रेम दिले तर माणसाचाही देव होऊन जातो-दादा महाराज जोशी\nजळगाव : जिल्ह्यातील विविध मंदिरांच्या प्रश्नांचा मागोवा घेत अ‍ॅड. सुशील अत्रे यांनी जिल्हाभर भ्रमंती करुन ‘लोकमत’ मधून प्रसिद्ध केलेल्या ‘देवळे रावळे’ या सदरांचे पुस्तक ‘देवळे रावळे’चे प्रकाशन रविवारी सायंकाळी ला.ना. विद्यालयाच्या गंधे सभागृहात चिमुकले राम मंदिराचे पुजारी दादा महाराज जोशी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुरेशदादा जैन, प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे होते. व्यासपीठावर अ‍ॅड.अत्रे, नवजीवन सुपर शॉपचे संचालक अनिल कांकरिया उपस्थित होते.\nजो देतो तो देव, अशी व्याख्या देवाची केली जाते. त्याचप्रमाणे ज्या मनुष्याला सभ्यता, सरळता व सत्यता हे अंगी बाळगता आले तर तो देव होतो. चंद्र-सूर्य हे प्रत्यक्षात दिसणारे देव. त्यांच्याशिवाय धान्यही पिकू शकत नाही. आपण सगळ्या समाजाला प्रेम दिले तर माणसाचाही देव होऊन जातो, असे प्रतिपादन चिमुकले राम मंदिराचे पुजारी दादा महाराज जोशी यांनी केले. पुस्तकाचे लेखक अ‍ॅड.सुशील अत्रे यांनी मनोगतात सांगितले की, ‘प्राचीनत्व’ हा निकष ठेवून २०० अथवा त्यापेक्षा अधिक जुनी परंपरा असलेल्या मंदिरांना भेट देऊन माहिती घेतली. इंटरनेटवरून कोणतही माहिती न घेता स्वत: तेथील पुजारी, मंदिराबाहेर वर्षानुवर्ष फुलविक्री करणारे विक्रेते, इतकेच काय भिकाऱ्यांकडूनही माहिती घेतली. सुरूवातीला पाटणादेवी, पद्मालय, तरसोद अशी मंदिरे घेतली. त्याबाबतचे लेख ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध व्हायला लागल्यावर लोकांकडून स्वत:हून मला फोनयेऊ लागले. त्या मंदिरांनाही मी भेटी दिल्या. २०१४ मध्ये म्हसव्याच्या मंदिरासमोरच सूर्यमंदिर असल्याचे मला आढळून आले. त्याबाबत छापून आल्यानंतर आज त्या ठिकाणी जिर्णोद्धार होऊन मोठे मंदिर झाले. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी विस्मरणात चाललेला वारसा अ‍ॅड.अत्रे यांनी डोळस श्रद्धेने बघत समाजासमोर आणला. हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी तर आभार आकाश कांकरिया यांनी मानले. स्मृती जोशी हिने सादर केलेल्या पसायदान नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.\nजिल्ह्याचा समृद्ध वारसा जगासमोर आला-सुरेशदादा\nसुरेशदादा जैन म्हणाले की, अ‍ॅड.अत्रे यांनी २०१४ मध्ये वर्षभर जिल्ह्यातील प्राचीन देवळांना भेट देऊन अभ्यास करून वेगळ्या दृष्टीने लिखाण केले. ‘लोकमत’मध्ये निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी ते मालिका स्वरूपात प्रसिद्ध केले. जिल्हा परंपरेने किती समृद्ध आहे याची माहिती त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचली. आज ते पुस्तक रूपात लोकांपर्यंत जात आहे.\nघरकुलांची कामे सुरू न करणाऱ्या ६० जणांची चौकशी\nयावल पोलीस ठाण्यासमोर सुरू असलेले महिलांचे उपोषण मागे\nमुक्ताईनगरात युवकांचा स्वच्छतेसाठी पहारा आणि जागृती अभियान\nअमळनेरातील चार जणांना मोक्का\nचांगली कथा रसिकांच्या मनात रेंगाळते\nअटलजींचे विचार भावी पिढीसाठी प्रेरणादायी\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/prime-minister-narendra-modi-appeal-governors-please-work-people-121504", "date_download": "2018-08-19T22:54:53Z", "digest": "sha1:3APMTITE75RYRJBIDLAWCH6Y7BPYUMH6", "length": 14761, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prime Minister Narendra Modi appeal to the governors please work for people अनुभवाचा उपयोग जनतेसाठी करा पंतप्रधान मोदींचे राज्यपालांना आवाहन | eSakal", "raw_content": "\nअनुभवाचा उपयोग जनतेसाठी करा पंतप्रधान मोदींचे राज्यपालांना आवाहन\nमंगळवार, 5 जून 2018\nउद्‌घाटनपर भाषणात राष्ट्रपतींनी राज्यपालांना अनुसूचित जमातीच्या विकासासाठी साह्य करण्याचे आवाहन केले. राष्ट्रपती म्हणाले, की विकासात मागे पडलेल्या या लोकसंख्येचे राहणीमान सुधारण्यात राज्यपाल महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. विद्यापीठांमध्ये वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया राबविणे, प्राध्यापकांची नियुक्ती करणे यातही राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही राष्ट्रपती म्हणाले.\nनवी दिल्ली - देशाची संघराज्य रचना आणि घटनात्मक व्यवस्थेमध्ये राज्यपाल ही संस्था अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 49 व्या राज्यपाल संमेलनामध्ये केले. तर, राज्यपालांनी आपल्या अनुभवाचा उपयोग करून केंद्राच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी\nराष्ट्रपती भवनात आज सुरू झालेल्या दोन दिवसीय राज्यपाल संमेलनाचे उद्‌घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. देशभरातील राज्यपाल, नायब राज्यपाल या संमेलनात सहभागी झाले असून, अंतर्गत सुरक्षा, विद्यापीठांमधील उच्च शिक्षण, कौशल विकास, यांसारख्या विषयांवर चर्चा होणार आहे. आजच्या उद्‌घाटन कार्यक्रमात उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, कौशल विकासमंत्री, नीती आयोगाचे उपाध्यक्ष यांच्यासह वेगवेगळ्या मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nपंतप्रधान मोदी म्हणाले, की आदिवासी लोकसंख्या अधिक असलेल्या राज्यांचे राज्यपाल शिक्षण, क्रीडा आणि आर्थिक लाभाच्या सरकारी योजना आदिवासींपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. राज्यपाल हे विद्यापीठांचे कुलगुरूदेखील आहेत, असे सांगताना पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंती सोहळ्यात विद्यापीठे मोलाची कामगिरी बजावू शकतात, असे आवाहन केले. राष्ट्रीय पोषण अभियान, गावांचे विद्युतीकरण आणि मागासलेल्या जिल्ह्यांमधील विकास कार्यक्रमाची चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी राज्यपालांना, नुकतीच वीज पोहोचलेल्या गावांचा दौरा करण्याचे आवाहनही केले.\nउद्‌घाटनपर भाषणात राष्ट्रपतींनी राज्यपालांना अनुसूचित जमातीच्या विकासासाठी साह्य करण्याचे आवाहन केले. राष्ट्रपती म्हणाले, की विकासात मागे पडलेल्या या लोकसंख्येचे राहणीमान सुधारण्यात राज्यपाल महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. विद्यापीठांमध्ये वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया राबविणे, प्राध्यापकांची नियुक्ती करणे यातही राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही राष्ट्रपती म्हणाले.\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nदादासाहेब गायकवाड योजनेत महिलांना प्राधान्य\nमुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/international/prime-ministers-gulf-and-fifth-visit-west-asia-attention-all-palestine-visits/", "date_download": "2018-08-19T23:47:43Z", "digest": "sha1:Y5SRBHO4YRLOXEN3WNQT3K6DH4S3TJ3P", "length": 30975, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Prime Minister'S Gulf And The Fifth Visit To West Asia, The Attention Of All To Palestine Visits | पंतप्रधानांचा आखाती देशांचा आणि पश्चिम आशियाचा पाचवा दौरा, पॅलेस्टाइन भेटीकडे सर्वांचे लक्ष | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nपंतप्रधानांचा आखाती देशांचा आणि पश्चिम आशियाचा पाचवा दौरा, पॅलेस्टाइन भेटीकडे सर्वांचे लक्ष\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ९ ते १२ फेब्रुवारी या चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर निघाले आहेत. २०१५ पासून पश्चिम आशिया आणि आखाती देशांचा त्यांचा हा पाचवा दौरा आहे.\nठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम जॉर्डनमध्ये जातील. तेथे जॉर्डनचे राजे अब्दुल्ला (द्वितिय) यांची भेट घेऊन हेलिकॉप्टरने ते रामल्ला येथे जातील. शनिवार सकाळी ते यासर अराफात संग्रहालयाला भेट देतील. १०- ११ फेब्रुवारी या दिवसांमध्ये ते संयुक्त अरब अमिरातीला भेट देतील\nमुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ ते १२ फेब्रुवारी या चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर निघाले आहेत. २०१५ पासून पश्चिम आशिया आणि आखाती देशांचा त्यांचा हा पाचवा दौरा आहे. १० फेब्रुवारी रोजी ते पॅलेस्टाइन भेटीवर जात असून ते जॉर्डनमार्गे पॅलेस्टाइनमध्ये प्रवेश करतील. पॅलेस्टाइनला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असतील.\n२०१४ नंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इस्रायलभेटीनंतर पॅलेस्टाइनला भेट दिली होती. मात्र गेल्या वर्षी इस्रायलला दौऱ्यावर गेले असताना नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाइनला जाणे टाळले होते. त्यामुळे त्य़ांच्यावर भारतातून आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुन टीका झाली होती. मात्र आता पॅलेस्टाइनला जाण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे हा तणाव निवळेल अशी अपेक्षा आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट केवळ राजकीय नाही तर मानवतावादी दृष्टीकोनातून केलेला दौरा असेल असे मत काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. आरोग्य, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास अशा विविध विषयांवर पॅलेस्टाइनशी करार होण्याची शक्यता आहे. रामल्लामध्ये १०० खाटांचे रुग्णालय बांधण्याची घोषणाही पंतप्रधान करतील अशी शक्यता आहे. तसेच पॅलेस्टाइनमध्ये भारतातर्फे शाळा बांधण्याची घोषणा ते करतील. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या ठरावाला भारताने संयुक्त राष्ट्रात विरोध करुन याआधीच पॅलेस्टाइनबाबत आपली भूमिका कायम असल्याचे सिद्ध केले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यापासून भारत आणि इस्रायल यांचे संबंध झपाट्याने वाढत गेले यामुळे पॅलेस्टाइनवासीयांच्या मनामध्ये भारताबाबत साशंकता निर्माण होणे साहजिक होते. मात्र आता पंतप्रधानांच्या पॅलेस्टाइनभेटीमुळे ही साशंकता कमी होण्याची शक्यता आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम जॉर्डनमध्ये जातील. तेथे जॉर्डनचे राजे अब्दुल्ला (द्वितिय) यांची भेट घेऊन हेलिकॉप्टरने ते रामल्ला येथे जातील. शनिवार सकाळी ते यासर अराफात संग्रहालयाला भेट देतील. १०- ११ फेब्रुवारी या दिवसांमध्ये ते संयुक्त अरब अमिरातीला भेट देतील आणि ११-१२ फेब्रुवारी या काळात ते ओमानला जातील. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी असताना पहिल्यांदाच ओमानला जात आहेत. ओमानचे सुलतान आणि इतर नेत्यांशी ते विविध विषयांवर चर्चा करतील.\nदक्षिण कोरीयातील आंतरराष्ट्रीय संमेलनात वरूडच्या भूषण खोलेंनी केले भारताचे प्रतिनिधित्व\nमिशन 2019 साठी 'असा' असणार भाजपाचा मेगा प्लान\nहिंदी महासागरात वाढणार भारताचे बळ, सेशल्समध्ये उभारणार नाविक तळ\nना सुरक्षा, ना सूचना... वाजपेयींना पाहण्यासाठी मोदी गुपचूप एम्समध्ये गेले अन् सगळेच अवाक् झाले\nविकासाच्या नावाखाली 'अराजक', वाढत्या आत्महत्या प्रकरणांवरुन उद्धव ठाकरेंची मोदी-फडणवीस सरकारवर टीका\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट, सोलापुरातून एकास अटक \nइम्रान खान यांची तीन महिलांसह १६ मंत्र्यांची टीम\nदाऊदचा विश्वासू जबीर मोतीला लंडनमधून अटक, भारतासाठी मोठी बातमी\nगरिबांचे मसिहा, 'शांतिदूत' कोफी अन्नान यांचं निधन\nपाक लष्करप्रमुखास सिद्धूंची 'मिठी'; काँग्रेस अवाक तर भाजपचा संताप\nसिद्धूचा 'मास्टरस्ट्रोक'; इम्रान खान यांच्यासाठी नेली खास काश्मीरची भेट\nइम्रान खान बनले पाकिस्तानचे नवे पंतप्रधान\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/maharashtra/inauguration-66th-vidarbha-sahitya-sammelan-inaugurated-chief-minister/", "date_download": "2018-08-19T23:47:46Z", "digest": "sha1:NB4YDDBLC5IYRA5U2NNG4VCV4DLYO4FL", "length": 32977, "nlines": 485, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सोमवार २० ऑगस्ट २०१८", "raw_content": "\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nवणी येथे 66 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन\nवणी येथील राम शेवाळकर परिसरात आयोजित 66 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.\nयावेळी मराठी मन हे संवेदनशील आहे. मराठी रसिक प्रत्येक संमेलनाला हजेरी लावत असतात कारण गाणे, नाटकात रमणारे हे मन आहे. संवेदनासाठी भुकेले असलेल्या या मनाने नेहमी साहित्य आणि संस्कृती जपली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nऐतिहासिक आणि साहित्यप्रेमी नगरीत हे संमेलन होत आहे. हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nकार्यक्रमास उपस्थित असलेला जनसमुदाय.\n\"बहुगुणी वणी\" या विदर्भ साहित्य संमेलनाच्या स्मरणीकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.\nदेवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकार मराठी\nMaratha Reservation Protest : आरक्षणासाठी राज्यभर मराठा समाजाचं आंदोलन\nMumbai Bandh : पाहा 'मुंबई बंद'चे शहरभरातील पडसाद\nPandharpur Wari : वाळवंटी, चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला\nAshadhi Ekadashi : कॅलिग्राफरने अक्षरांतून अनेक प्रकारात साकारला विठ्ठल\nPandharpur Wari : श्रींच्या पालखीचं प्रस्थान आज बरडपासून नातेपुतेपर्यंत\n'पिल्लं निजती खोप्यात जसा झुलता बंगला' पाहा सुगरणीचे कौशल्य\nलोकमत विधिमंडळ पुरस्कार : विधिमंडळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा सन्मान\nतुका निघाला विठूच्या भेटीला : तयारी अंतिम टप्प्यात\nदेहू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा संत तुकाराम पालखी\nपावसाचे हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच आठवणीत चिंब भिजाल\nमुंबईचा पाऊस मान्सून 2018 पाऊस\n राज्यभरात ईदचा उत्साह शिगेला\nअमरावतीत आकर्षक कॅक्टस गार्डनची पर्यटकांना भुरळ\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nBio Diversity day : पृथ्वीवर केवळ माणसांचा नव्हे तर सगळ्यांचा हक्क \nवन्यजीव जंगल पक्षी अभयारण्य\nआई एक नाव असतं आई….\nचंद्रपूरमधील 'जंगलबुक' ठरलं देशात पहिलं\nआबांच्या कन्येच्या लग्नात अजितदादा आणि सुप्रिया सुळेंनी केला पाहुणचार\nमहाराष्ट्र दिन 2018 : या मॅसेजेस द्वारे द्या मित्र-मैत्रीणींना शुभेच्छा\nHunger Strike : भाजपाचे देशव्यापी एक दिवसीय उपोषण\nभाजपा नरेंद्र मोदी काँग्रेस\nलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८\n#LMOTY2018 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्काराचे मानकरी\n#LMOTY2018 मुंबईतल्या रंगतदार सोहळ्यात साडीत पोहोचली करीना कपूर खान\nमहाराष्ट्र करिना कपूर बॉलिवूड करमणूक\nहनुमान जन्मोत्सवाचा राज्यभरात उत्साह\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nव्हायरल फोटोज् 26/11 दहशतवादी हल्ला मुंबई सीरिया\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nसलमान खान अनिल कपूर रणवीर सिंग रणबीर कपूर अमिताभ बच्चन हृतिक रोशन टायगर श्रॉफ\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\nसलमानला बॉलीवुडचा 'दबंग' का म्हणतात याचा प्रत्यय हे फोटो पाहिल्यावर येईल.प्रत्येकजण त्याला हवी असाणारी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. आपल्या स्वप्नातील आवडती गोष्टीविषयी अनेक वेगवेगळ्या कल्पना रंगवू लागतो.असेच काहीसे स्वप्न सलमानचेही असावे. विशेष म्हणजे आजपर्यंत अनेकदा बॉलिवूड कलाकारांच्या आलिशान घराचे बाहेरील आणि आतील छायाचित्रे अनेकदा समोर आली आहेत. अगदी त्याचप्रमाणे आता व्हॅनिटी व्हॅनचेही फोटो समोर येत आहेत. सलमान व्हॅनिटी व्हॅनचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.लग्झरिअस व्हॅनिटीचे इंटेरिअरही खास पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे. सलमान खान सध्या माल्टामध्ये त्याच्या आगामी 'भारत' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दरम्यान भारतचे निर्माते निखिल नमित यांनी सलमानच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये त्याची व्हॅनिटी व्हॅन अतिशय लग्झरिअस दिसतेय. व्हॅनिटीचा आउटलूकसुद्धा जबरदस्त आहे. हे आहे सलमानच्या व्हॅनिटीचे खास वैशिष्ट्य म्हणजे व्हॅनिटी व्हॅनमध्ये मेकअप रुमशिवाय स्टडी रूमसुद्धा असून येथे तो चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचतो आणि रिहर्सल करतो.व्हॅनमध्ये शॉवर आणि टॉयलेटव्यतिरिक्त मूडनुसार अॅडजस्ट होणारी लाइटिंगसुद्धा आहे. सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबाबतची गोष्ट. ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. आता असाच एक सेलिब्रिटी चर्चेत आला आहे,तो स्वतःमुळे नाही तर त्याच्या या फोटोमुळे. एरव्ही सलमानला पाहताच अनेक जण त्याच्या भोवती एक फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. मात्र हा फोटो पाहून तुम्हीही विचारात पडला असणार. कारण फोटोत चक्क सलमान खान फोटोग्राफर बनत सुनिल ग्रोव्हरचे विविध पोज कॅमे-यात कॅप्चर करताना दिसतो आहे.‘भारत’ सिनेमात सुनिल ग्रोव्हरही विशेष भूमिकेत झळकणार आहे. सध्या या सिनेमाचे माल्टामध्ये शुटिंग सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण स्टारकास्ट माल्टा येथे शूटिंगमध्ये बिझी आहेत.\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nलग्न सोहळा असेल,पुरस्कार सोहळा असेल किंवा मग आणखीन काही निक आणि प्रियंका दोघेही एकत्रच हातात हात घेत एंट्री मारताना दिसले.\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nसचिन पिळगांवकर बॉलिवूड सेलिब्रिटी\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAtal Bihari Vajpayee: आत्मविश्वास अन् विकास... अटलबिहारी वाजपेयींनी देशाला काय-काय दिलं\nजगातले सर्वोत्तम सनसेट पॉइंट तुम्हाला माहिती आहेत का...\nहॅप्पी वाला बर्थ डे 'सैफू'\nसैफ अली खान बॉलिवूड\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://commonmanclick.wordpress.com/2012/01/", "date_download": "2018-08-19T23:53:43Z", "digest": "sha1:QHEBP3EVWF6BXIYFN52OP5RZZRPAOJW2", "length": 12172, "nlines": 193, "source_domain": "commonmanclick.wordpress.com", "title": "January | 2012 | CommonManClick", "raw_content": "\nDigitally Altered – बिस्मिल्लाह तेरे नाम से ही शुरू हुआ, तेरे नाम पे ही खतम ये लीला\nहा post मी “बिस्मिल्लाह तेरे नाम से ही शुरू हुआ, तेरे नाम पे ही खतम ये लीला” यातील फोटो एडीट करून बनविला आहे. यातील सर्व फोटो पिकासा 3.9.135.80 हे version वापरून एडीट केले आहेत. खरच Picasa मस्त image editing tool आहे. Common people साठी तर एकदम सोपे आणि झकास आहे……Thanks Picasa.\nबिस्मिल्लाह तेरे नाम से ही शुरू हुआ, तेरे नाम पे ही खतम ये लीला\nहा फोटो काढला आहे २००९ मध्ये.बंगलोर वरून गावी येत होतो.direct बस न्हवती म्हणून विजापूरची बस पकडली होती.सकाळी ९ ला विजापूरला पोहोचलो.नंतर कळले कि विजापूर मध्ये गडबड चालू आहे म्हणून बसेस लेटआहेत.काय करावे विचार केला.वेळ तर खूप होता म्हणून गोलघुमट पाहायला निघालो आणि दंगलीत सापडलो.माझ्यासमोरच बस टायर जाळत होते आणि गडबड चालू होती.एकदा मनात देवाचे नाव घेतले आणि तसाच दंगलीतून वाट काढत पुढे निघालो.फोटो ही घेतले गुपचूप पण ते परत कधी तरी upload करेन.गोलघुमट मध्ये मी एकटाच होतो.सकाळी १०.३० ला हा फोटो घेतला आहे.मला कबरीवरचा जो प्रकाश आणि सावलीचा खेळ होता तो capture करायचा होतो आणि नशिबाने मला तसे फोटो भेटलेही.त्याच बरोबर एक गाणे हि मनात आले जे या फोटो साठी एकदम perfect आहे. कैलाश खेर यांच्या चंदन मे या अल्बम मधल्या या ओळी आहेत. “बिस्मिल्लाह तेरे नाम से ही शुरू हुआ तेरे नाम पे ही खतम ये लीला.”\nसूर्याचे नशीब एवढे थोर आहे कि तो खुद्द शिवाजी महाराजांचे तेज बनला आहे.असे तर नाही ना की स्वतः सूर्यच खुद्द शिवाजी महाराजांचे तेज घेवून आपल्याला जीवन देतो…..\nआम्ही तिघेजण रायगड फिरत होतो. जगदीश्वराच्या वाटेवरती होतो. संतोष फोटो काढत होता.तो कोणी फोटोग्राफर नाही आहे किंवा आम्ही ही मॉडेल नाही आहोत.पण म्हणून काय झाले,Just हुक्की आली. त्याला म्हणालो “अरे, एक फोटो काढ ना पण पाठमोरे”.मी आणि दत्ता उभे राहिलो आणि संतोष ने click केले.आज चा post लिहिताना वाटले याच फोटोवर लिहावे.काय सांगत असावा हा फोटो “राहे बहोत है लेकीन मंझील नही मिल रही” असा negative विचार तर देत नाही ना “राहे बहोत है लेकीन मंझील नही मिल रही” असा negative विचार तर देत नाही ना क्षणभर चमकलो या विचाराने.आणि दुसऱ्याच क्षणी विचार मनात आला कि “अरे महाराजांच्या राजधानीवर काढलेला फोटो Negative विचार देवूच शकत नाही.सह्याद्री नेहमी बळच देतो. नीट फोटो पाहिला तर luckily आम्हा दोघांची body language सुद्धा cool, confident आणि positive आहे.उलट हा फोटो सांगत आहे कि, ‘कितनी भी मुश्किले हो राहो मे हम तो मंझिले पा कर रहेंगे.'”\nसूर्य आणि दिवेआगार बीच\nसूर्य आणि दिवेआगर बीच\nसायंकाळी 5 च्या सुमारास दिवेआगार बीचवर घेतलेला हा फोटो आहे.तळपत असलेला सूर्य आहे,समुद्र आहे,पाऊल ठसे आहेत आणि घोडागाडीच्या चाकाचासुद्धा ठसा आहे. जीवनसुद्धा असेच आहे ना जीवन समुद्र आहे,आशेचा सूर्य आकाशात तळपत आहे.पण आपण नेहमी जीवन समुद्रात पोहण्याचा आनंद न घेता किनार्यावरच ये जा करतो.काळ कधी आपले पाऊल ठसे मिटवेल सांगता येत नाही.आपली पावले नेहमी संभ्रमात असतात कि समुद्रात जावे का नको.आणि आपण किनार्यावरच थांबतो.सुख दुख तर येंतच असतात पण आपण का थांबायचे जीवन समुद्र आहे,आशेचा सूर्य आकाशात तळपत आहे.पण आपण नेहमी जीवन समुद्रात पोहण्याचा आनंद न घेता किनार्यावरच ये जा करतो.काळ कधी आपले पाऊल ठसे मिटवेल सांगता येत नाही.आपली पावले नेहमी संभ्रमात असतात कि समुद्रात जावे का नको.आणि आपण किनार्यावरच थांबतो.सुख दुख तर येंतच असतात पण आपण का थांबायचेमस्त समुद्रात पोहायचे.मग किती हि उन्हाचे चटके बसू देत.आशेचा सूर्य कवेत येत नाही म्हणून काय झाले तो दिसत तर आहे.\ncommonmanclick चा पहिलाच post आहे. कुठून सुरुवात करावी बरे माझ्या देवापासून सुरुवात करावी.रायगडला महाराजांच्या दर्शनासाठी गेलो होतो.पहाट होती.एका सूर्याचे दर्शन घ्यायला दुसरा सूर्य येत होता.मला तो क्षण क्लीच्क करायचा होता पण professional कॅमेराचा प्रश्न होता. कोठून आणावा बरे कॅमेरा माझ्या देवापासून सुरुवात करावी.रायगडला महाराजांच्या दर्शनासाठी गेलो होतो.पहाट होती.एका सूर्याचे दर्शन घ्यायला दुसरा सूर्य येत होता.मला तो क्षण क्लीच्क करायचा होता पण professional कॅमेराचा प्रश्न होता. कोठून आणावा बरे कॅमेरा शेवटी महाराजांची शिकवण उपयोगास आली.जेवढे आहे त्यातूनच निर्मिती करायची.जेवढे साधन उपलब्ध आहे त्यातूनच जेवढे चांगले घडवता येईल तेवढे चांगले घडवायचे.Mobile ला कॅमेरा आहे.बस्स ठरले यातूनच एक आठवण click करायची.दोन सूर्यांची भेट कॅमेरा मध्ये साठवायची.फोटो घेताना असे वाटत होते की खुद्द स्वतः आकाशाचा स्वामीच या धरतीच्या स्वामीचे तेज बनला आहे.आणि commonmanclick साठी पहिला post या दोन सूर्याचे दर्शन घेवून करायचा.\n2 होड्या, पालोलेम बीच, गोवा\nहनुमान – तिकोना किल्ला\nपुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/most-600-totals-under-a-captain-6-virat-kohli-28-tests-5-s-ganguly-49-ms-dhoni-60-a-border-93-g-smith-109-2/", "date_download": "2018-08-19T23:04:11Z", "digest": "sha1:KQ5QWSLFBENG4YEMJBDRQI4MCG6U5VBF", "length": 7207, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट कोहलीचा बोलबाला; गांगुली, धोनी, बॉर्डर आणि स्मिथचा कर्णधार म्हणून हा विक्रम मोडला ! -", "raw_content": "\nविराट कोहलीचा बोलबाला; गांगुली, धोनी, बॉर्डर आणि स्मिथचा कर्णधार म्हणून हा विक्रम मोडला \nविराट कोहलीचा बोलबाला; गांगुली, धोनी, बॉर्डर आणि स्मिथचा कर्णधार म्हणून हा विक्रम मोडला \nकोलंबो: येथे चालू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव ९ बाद ६२२वर घोषित केला आहे. दुसऱ्या दिवशी आर अश्विन, वृद्धिमान सहा आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतकी खेळी केल्या तर श्रीलंकेकडून रंगाना हेराथने ४ तर कसोटी पदार्पण केलेल्या पुष्पाकुमाराने २ विकेट्स घेतल्या आहेत.\nविराट कोहली जरी पहिल्या डावात अपयशी ठरला असला तरी एक कर्णधार म्हणून विराट कोहलीने जबदस्त कामगिरी केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने डावात तब्बल ६ वेळा ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशी कामगिरी विराटपेक्षा दुप्पट सामने नेतृत्व केलेल्या कर्णधारांसुद्धा जमलेले नाही.\n६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा डावात करण्याचा विक्रम ५ वेळा करण्यासाठी गांगुली (४९ कसोटी), एमएस धोनी (६० कसोटी), बॉर्डर (९३ कसोटी) आणि ग्रॅमी स्मिथ (१०९ कसोटी ) एवढे सामने नेतृत्व करावे लागले आहेत. तर विराट कोहलीने केवळ २८ कसोटीमध्ये ६वेळा हा विक्रम केला आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/pankaj-jaiswal-of-himachal-pradesh-has-notched-up-the-2nd-fastest-fifty-in-the-history-of-ranji-trophy/", "date_download": "2018-08-19T23:04:06Z", "digest": "sha1:2A5WMLHQTR6D3QZPVQLZ7OWN5KD4BBZ4", "length": 6389, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "त्याने ठोकले रणजी स्पर्धेतील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक -", "raw_content": "\nत्याने ठोकले रणजी स्पर्धेतील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक\nत्याने ठोकले रणजी स्पर्धेतील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक\n येथे सुरु असलेल्या हिमाचल प्रदेश विरुद्ध गोवा यांच्यातील रणजी सामन्यात पंकज जैसवाल या खेळाडूने १६ चेंडूत अर्धशतक केले आहे.\nजेव्हा हिमाचल प्रदेशने आपला डाव ७ बाद ६२५ धावांवर घोषित केला तेव्हा जैसवाल २० चेंडूत ६३ धावांवर खेळत होता. त्याने आपल्या ६३ धावांच्या खेळीत ७ षटकार आणि ४ चौकार खेचले.\nरणजी स्पर्धेतील माहित असणाऱ्या खेळींपैकी ही दुसरी सर्वाधिक वेगवान अर्धशतकी खेळी आहे. यापूर्वी बंदीप सिंगने १५ चेंडूत अर्धशतकी केली होती.\nयाआधीच्याच सामन्यात याच मैदानावर हिमाचल प्रदेशाकडून प्रशांत चोप्रा या खेळाडूने ३०० धावांची खेळी केली होती.\nरणजी स्पर्धेतील वेगवान अर्धशतकी खेळी\n१८- शक्ती सिंग, युसूफ पठाण\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-sindhudurg-fort-dishonesty-issue-113541", "date_download": "2018-08-19T22:50:57Z", "digest": "sha1:VQNW4HZTRO4H62YW5YBTETNS7DGNBI4W", "length": 12923, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Sindhudurg Fort Dishonesty issue सिंधुदुर्ग किल्ला अस्वच्छतेच्या चक्रव्यूहात | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्ग किल्ला अस्वच्छतेच्या चक्रव्यूहात\nबुधवार, 2 मे 2018\nमालवण - येथील किल्ले सिंधुदुर्गवर प्लास्टिक कचरा तसेच स्वच्छतागृहांत पाण्याची सुविधा नसल्याने अस्वच्छता, दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. पर्यटन कर आकारणी होऊनही अत्यावश्‍यक सुविधा पुरविल्या जात नसल्याने पर्यटक आणि किल्ला रहिवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.\nमालवण - येथील किल्ले सिंधुदुर्गवर प्लास्टिक कचरा तसेच स्वच्छतागृहांत पाण्याची सुविधा नसल्याने अस्वच्छता, दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. पर्यटन कर आकारणी होऊनही अत्यावश्‍यक सुविधा पुरविल्या जात नसल्याने पर्यटक आणि किल्ला रहिवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.\nयेथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पर्यटकांना सुविधा देण्यासाठी वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीतर्फे दोन वर्षांपासून कर आकारणी होते. पहिल्याच वर्षी कराच्या माध्यमातून किल्ल्यात फिरती स्वच्छतागृहे, बैठक व्यवस्था तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली; मात्र या पर्यटन हंगामात स्वच्छता मोहीम तसेच स्वच्छतागृहांना पाणी तसेच अन्य सुविधांकडे लक्ष न दिल्याचे चित्र आहे.\nसद्यःस्थितीत किल्ले सिंधुदुर्गवर रोज पाच ते सहा हजार पर्यटकांची ये-जा सुरू आहे. कर घेऊनही पर्यटकांना कोणत्याही सुविधा नसल्याने पर्यटकांचे हाल होत आहेत. किल्ल्यातील फिरती शौचालयांचे दरवाजे तुटले आहेत. काही शौचालयांत पाण्याअभावी अस्वच्छता आहे. परिणामी किल्ल्यात दुर्गंधी होऊन रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nयासंदर्भात ग्रामसेवक श्री. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप किल्ला रहिवाशांनी केला. अस्वच्छतेसंदर्भात वायरी भुतनाथचे ग्रामसेवक एस. डी. चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.\nकिल्ल्यात पर्यटकांसाठी उभारलेल्या फिरत्या शौचालयांना पाण्याची सुविधा नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे किल्ल्यातील तलावांची दुरुस्ती करून पावसाळ्यात साठणाऱ्या पाण्याचा उपयोग शौचालयांसाठी होऊ शकतो. त्यादृष्टीने ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत.\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nशासकीय आरोग्य सेवा आजारी\nसोलापूर - सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये मागील काही महिन्यांपासून डॉक्‍टरांसह परिचारिका, कक्षसेवक, सफाईदार, लॅब टेक्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://commonmanclick.wordpress.com/tag/photo/", "date_download": "2018-08-19T23:54:24Z", "digest": "sha1:IB75EOBKS2Y3FGD67NQTBNPDAKHVVUY4", "length": 15166, "nlines": 227, "source_domain": "commonmanclick.wordpress.com", "title": "Photo | CommonManClick", "raw_content": "\nहर्णेवरून ८-जानेवारी-२०१७ ला आंजर्लेला (कड्यावरचा गणपती) जाताना एक घाट लागतो. तिथून टिपलेली हि निळाई…….\n2 होड्या, पालोलेम बीच, गोवा\n2 होड्या, पालोलेम बीच, गोवा\nरात्रंदिवस अविरत कष्ट केल्यानंतर, पोटासाठी भर समुद्रात घुसून लाटांशी झुंज दिल्यानंतर निवांत किनाऱ्यावर एकमेकांशी हितगुज करत पहुडलेल्या या दोन होड्या……हेवा वाटाव्या अश्याच…..\nठिकाण : पालोलेम बीच, गोवा.\nवेळ : 10/जानेवारी/2016, सकाळी 10:08\nहनुमान – तिकोना किल्ला\nहनुमान – तिकोना किल्ला\n२०१५ चा पहिला पाऊस आम्ही अनुभवला तो तिकोन्यावर. निघालो होतो सिंहगडला. मग विचार बदलला.कारण थोडे जरी ढगाळ वातावरण झाले तर सिंहगडावर गर्दी होते. एकाने सांगितले होते कि हडशीला जा म्हणून. मग मी आणि बायको तिकडे निघालो. तिथे पोहोचलो तर कळाले कि तिकोना खूप जवळ आहे म्हणून. मग तिकोन्याला गेलो.खूप उशीर झाला होता.४ वाजले होते. खाली असलेल्या एका छोट्या टपरीवाल्याने सांगितले कि किल्ला सोप्पा आहे चढायला आणि १ तासात पाहून होईल.पण पावसात थोडा निसरडा झाला होता.आणि काही लोक हि त्यावेळेस तिथे चढाई करत होते. बहुतेक मुंबईची असावीत.एक जोडपे होते पुण्याचे. मग आम्ही ही धाडस केले.\nवर गेल्यावर पहिले दर्शन घडले तर या हनुमानरायाचे. एवढी मोठी आणि जुनी मूर्ती ती पण हनुमानाची एका किल्ल्यावर मी प्रथमच पहात होतो. याला पहाताच मन प्रसन्न झाले. सहज एक विचार मनात आला कि काय नाते होते हनुमानरायाचे आणि रामाचे. नाते नसताना सुद्धा हा जर त्यांच्यासाठी लंकेला जावू शकतो, द्रोणागिरी उचलून आणू शकतो तर आपण कमीत कमी आपली नाती,आपली माणसे का सांभाळू शकत नाही……\nकिल्ला उतरल्यानंतर त्याच टपरीवर खाल्लेली भजी, वडा पाव आणि चहा यांची चव अजून जिभेवर आणि पावसातला अनुभव अजून मनात रेंगाळत आहे. अचानक घडलेल्या या ट्रीप ने खूप वर्षाची तिकोण्यावर जाण्याची इच्छा पूर्ण झाली.\nनागेश्वरा – चेन्नकेशवा मंदिर, मोसले\nनागेश्वरा-चेन्नकेशवा मंदिर, मोसले (Digitally Altered)\nनागेश्वरा-चेन्नकेशवा मंदिर, मोसले (Original Image)\nहे दिवस आहेत २००९ मधले, जेंव्हा मी माझा पहिला LG चा टच स्क्रीन मोबाइल घेतला. मोबाईलच्या कॅमेरयाची capacity होती फक्त 3 मेगा पिक्सल. याच कॅमेरयाने मोसले येथील नागेश्वरा-चेन्नकेशवा मंदिराचा फोटो घेतला.\nहोयसाळ स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेले १२ व्या शतकातील हे नागेश्वरा-चेन्नकेशवा चे जुळे मंदिर आहे मोसले या हस्सन पासून १० किलोमीटरवर असलेल्या छोट्याश्या निसर्गसुंदर गावात.\nदक्षिण भारतात खूप सारी अजोड मंदिरे आणि शिल्पकृती आहेत. इतकी अजोड की एक क्षण असे वाटते की आता यातील एखादी अप्सरा समोर येऊन नृत्‍य करू लागेल किंवा साक्षात शंकर आता तांडव करतील. मानव नावाचा प्राणी अशी मंदिरे बनवू शकतो असा विश्वास न बसण्याइतकी सजीव.\nबेंगलोर मधले ते दिवसच मंतरलेले होते. ४ वेळेस फिरायला गेलो. ते ही कुठे तर एकाच जागी, तीच गाडी आणि तोच ड्राइवर ठरलेला असायचा. फक्त माझ्याबरोबरचे प्रवासी बदलले असायचे. माझा प्लॅन ठरलेला असायचा आणि माझ्या मनातील आतुरता वाढलेली असायची.नव्या जोषाने सकाळी निघायचे, गोमटेश्वराला बाहुबलीचे दर्शन घ्यायचे. तिथून सोमनाथपुर, मोसले,हस्सन, हाल्लेबीड , बेल्लुर आणि शेवटी म्हॆसुर करून परत मुक्कामी परत बेंगलोरला यायचे. एक ही ट्रिप बोअर नाही झाली. प्रत्येक ट्रिप मध्ये नवीन काही तरी मिळत होते. ही भूक कधीच मिटायची नाही. हा शिल्पांचा देखावा प्रत्येक वेळेस अजुन सजीव होऊन भेटत होता. अजुन बारकावे उलगडून दाखवत होता. बघू परत तशीच संधी कधी मिळते.\nनवं साल साऱ्यांच्याच आयुष्यात येतो. फरक इतकाच काहींच्या आयुष्यात तो दर वर्षी येतो तर काहींसाठी जन्म हाच नवं साल असतो. माझ्यासाठी माझा जन्म हाच नवं साल आहे कारण दुसरा दिवस माझ्यासाठी नाही.\n2 होड्या, पालोलेम बीच, गोवा\nहनुमान – तिकोना किल्ला\nपुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/meet-m-vijay-the-bowler/", "date_download": "2018-08-19T23:03:09Z", "digest": "sha1:7FTKCSUY2GG2PA62PQ7Z5N7NRS2IB2A5", "length": 6344, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मुरली विजयने घेतल्या चक्क तीन विकेट्स! -", "raw_content": "\nमुरली विजयने घेतल्या चक्क तीन विकेट्स\nमुरली विजयने घेतल्या चक्क तीन विकेट्स\n येथे सुरु असलेल्या दुलीप ट्रॉफी इंडिया रेड विरुद्ध इंडिया ग्रीन सामन्यात कसोटीपटू मुरली विजयने चक्क तीन विकेट्स घेऊन सर्वांचं आश्चर्यचकित केले आहे. इंडिया ग्रीन कडून गोलंदाजी करताना त्याने ही कामगिरी केली.\nइंडिया रेड नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी ११०.५ षटकांत सर्वबाद ३२३ धावा केल्या. यात भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मुरली विजयने चक्क ११.५ षटके गोलंदाजी केली. यात ४६ धावा देत त्याने ईशांक जग्गी, रिषभ पंत आणि अशोक दिंडा यांना बाद केले.\nविशेष म्हणजे भारतीय संघात सध्या नसलेला परंतु कसोटीमध्ये भारताकडून त्रिशत्रक केलेल्या करून नायरने देखील इंडिया ग्रीनकडून ५ षटकांत १७ धावा देत दोन विकेट्स घेतल्या.\nइंडिया रेड: ११०.५ षटकांत सर्वबाद ३२३\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-punjab-hikes-cane-price-rs-10-quintal-3452", "date_download": "2018-08-19T22:51:18Z", "digest": "sha1:7RTBDGPSDEA5LHRBCFTEC24W7E66QBLG", "length": 14945, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Punjab hikes cane price by Rs 10 per quintal | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपंजाबमध्ये उसाच्या ‘सॅप’मध्ये क्विंटलमागे १० रुपयांनी वाढ\nपंजाबमध्ये उसाच्या ‘सॅप’मध्ये क्विंटलमागे १० रुपयांनी वाढ\nबुधवार, 29 नोव्हेंबर 2017\nचंडीगड, पंजाब : अमरिंदर सरकारने सोमवारी (ता. २७) उसाच्या राज्य निर्धारित मूल्यात (सॅप) क्विंटलमागे १० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांकडून वारंवार होणारी मागणी आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nचंडीगड, पंजाब : अमरिंदर सरकारने सोमवारी (ता. २७) उसाच्या राज्य निर्धारित मूल्यात (सॅप) क्विंटलमागे १० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांकडून वारंवार होणारी मागणी आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nदोआबा, माळवा आणि माझा परिसरांतील ऊस उत्पादकांनी उसाच्या दरात वाढ करावी; अन्यथा विधिमंडळाला घेराव घालण्यात येईल, असे सरकारला बजावले होते. यामुळे सरकारला तातडीने उसाच्या राज्य निर्धारित मूल्यात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. याविषयी विरोधी पक्षांनीही विधिमंडळात राज्य सरकारला विरोध करण्याचे मनसुबे जाहीर केले होते.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील १६ साखर कारख्यांना ६७५ लाख क्विंटल ऊस उपलब्ध होणार आहे. राज्यात ९ सहकारी तर ७ खासगी साखर कारखाने आहेत. ऊस उत्पादकांची मागणी, आंदोलनांची शक्यता आणि विरोधी पक्षांनी राज्य सरकारला विधिमंडळात घेरण्याची तयारी, याचा विचार करून राज्य मंत्रिमंडळाने एकमताने सॅप वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी झालेल्या बैठकीत विविध ऊस उत्पादक संघांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.\nपंजाबमध्ये कॉँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांनतर आता राज्य निर्धारित मूल्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सरकारला २० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करावी लागणार आहे. असे असले तरी हरियानातील सॅप हा पंजाबपेक्षा जास्त आहे. हरियानात लवकर येणाऱ्या उसाला ३३० रुपये, मध्यम प्रकाराला ३२० तर उशिरा येणाऱ्या उसाला प्रतिक्लिंटल ३१० रुपये राज्य निर्धारित मूल्य आहे.\nपंजाब आंदोलन ऊस साखर\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट घोंगावते आहे.\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणी\nअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी उत्पादकांसाठी मिळणारे अनुदान पूर्ववत करावे तसेच गेल्यावर\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घट\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍टरवर पेरणी\nपुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची मो\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nनगरमध्ये मुगाचे क्षेत्र वाढतेय; पण...नगर ः जिल्ह्यात खरिपात मुगाचे क्षेत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/article-regarding-usa-india-partnership-56410", "date_download": "2018-08-19T22:57:07Z", "digest": "sha1:VACENP2W56D4VGYWOEU2LUOVDCIH6K62", "length": 22811, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "article regarding usa-india partnership 'वैयक्तिक राजनया'वर भर | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 30 जून 2017\nअमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेतली. गेल्या वीस वर्षांत सर्वच भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेशी संबंध दृढ करण्यासाठी आपली राजकीय शक्ती खर्ची घातली आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांतील गृहीतकांची उलथापालथ होत असल्याने मोदींच्या दौऱ्याविषयी अधिक उत्सुकता होती. सोशल मीडियामध्ये अग्रणी असलेल्या या दोन्ही नेत्यांनी भेटीपूर्वी एकमेकांची प्रशंसा केल्याने भेटीसाठी सकारात्मक पार्श्वभूमी तयार झाली.\nअमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेतली. गेल्या वीस वर्षांत सर्वच भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेशी संबंध दृढ करण्यासाठी आपली राजकीय शक्ती खर्ची घातली आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांतील गृहीतकांची उलथापालथ होत असल्याने मोदींच्या दौऱ्याविषयी अधिक उत्सुकता होती. सोशल मीडियामध्ये अग्रणी असलेल्या या दोन्ही नेत्यांनी भेटीपूर्वी एकमेकांची प्रशंसा केल्याने भेटीसाठी सकारात्मक पार्श्वभूमी तयार झाली. गेल्या दोन दशकांत द्विपक्षीय संबंधात जे साध्य झाले आहे ते कायम ठेवणे आणि अमेरिकेच्या धोरणातील अनपेक्षित बदलांना सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढण्याचे आव्हान मोदींसमोर आहे. मोदी आणि ट्रम्प दोघेही वैयक्तिक राजनयावर भर देतात. त्यामुळे ट्रम्प यांच्यासोबत वैयक्तिक मैत्रीच्या संधीची चाचपणी करणे हाच या भेटीचा प्रमुख उद्देश होता. विशेष म्हणजे इतर देशांनी मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीकडे बारकाईने लक्ष ठेवले असले, तरी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या भेटीचा फार गाजावाजा केला नाही, तसेच अपेक्षाही कमी ठेवल्या होत्या.\n\"आर्ट ऑफ डील' पुस्तकाचे लेखक असलेल्या ट्रम्प यांचा भर देवाणघेवाणीच्या व्यावहारिकतेवर राहिलेला आहे. त्यामुळेच मोदी अमेरिकेला जाण्यापूर्वी \"टाटा ग्रुप' आणि अमेरिकन कंपनी \"लॉकहीड मार्टिन' यांनी संयुक्तपणे \"एफ-16' लढाऊ विमानांच्या निर्मितीचा करार केला, तर \"स्पाइस जेट'ने \"बोइंग'सोबत 22 अब्ज डॉलरचा करार केला. यामुळे अमेरिकेत रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. थोडक्‍यात, मोदींच्या \"मेक इन इंडिया' आणि ट्रम्प यांच्या \"अमेरिका ग्रेट अगेन' यांचा मिलाफ होण्याची शक्‍यता आहे. ट्रम्प यांनीदेखील या करारांची दाखल घेतली असल्याचे या भेटीत दिसून आले.\nमोदी आणि ओबामा यांच्या काळातील संयुक्त निवेदन आणि या वेळचे संयुक्त निवेदन यांचा बारकाईने अभ्यास केला, तर लक्षात येते, की यापूर्वीच्या \"व्हिजन डॉक्‍युमेंट्‌स'मधील आशय ट्रम्प प्रशासनाने कायम ठेवला आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीपासून धडा घेऊन मोदींनी सार्वजनिक स्तरावर \"एच-1बी' व्हिसा आणि हवामान कराराचा मुद्दा या भेटीत उपस्थित केला नाही. \"एच-1बी' व्हिसाचा मुद्दा सध्या अमेरिकी कॉंग्रेस समोर आहे. त्यामुळेच याविषयीची चर्चा संबंधित मंत्रालयाने करावी, अशी भूमिका मोदींनी घेतल्याचे दिसते. हवामान कराराचा मुद्दा द्विपक्षीय नसल्याने त्याविषयी पहिल्याच भेटीत चर्चा न करणे अधिक धोरणीपणाचे होते. मात्र याचा अर्थ भारताने हे मुद्दे सोडून दिले असा होत नाही.\nपाकिस्तान संदर्भात ओबामा प्रशासनानेही भारताला पाठिंबा दिला होता. मात्र या वेळी भाषा अधिक तीव्र आणि थेट आहे. पाकिस्तानची भूमी सीमापार दहशतवादी हल्ल्यासाठी वापरली जाऊ नये, तसेच \"26/11' आणि पठाणकोट तळावरील हल्ल्यामागील सूत्रधारांवर कारवाईची मागणी त्यात केलेली आहे. तसेच सलाहुद्दीन याला \"जागतिक दहशतवादी' घोषित करण्याचा अर्थहीन, मात्र माध्यमस्नेही \"लॉलीपॉप' अमेरिकेने भारताला दिला आहे.\nअर्थात, अमेरिकेने पाकिस्तानला अधिकाधिक दूर लोटणे भारतासाठीही हितावह नाही. कारण त्यामुळे रावळपिंडीचा कल बीजिंगकडे झुकेल. त्या परिस्थितीत अमेरिकेच्या दबावाची रणनीती फारशी सुसंगत ठरणार नाही. अफगाणिस्तानातील भारताच्या कामाचे अमेरिकेने स्वागत केले आहे. येत्या जुलैमध्ये ट्रम्प प्रशासनाचे अफगाणिस्तान- पाकिस्तान क्षेत्राबाबतचे धोरण जाहीर झाल्यावर यासंबंधी अधिक स्पष्टता येईल.\nचीनला संतुलित करणारा देश म्हणून अमेरिकेने भारताकडे पाहिले आहे. 2014 मधील संयुक्त निवेदन याची ग्वाही देते. ट्रम्प आपल्या चीनविषयक धोरणात सुसंगतता आणत आहेत. त्यामुळे या वेळी चीन संदर्भातील भाषा काहीशी मवाळ आहे. अर्थात, सागरातील संचार-स्वातंत्र्यावर गदा आणू नये, असा सूचक इशारा चीनला दिलेला आहे. याशिवाय, सागरी टेहळणीसाठी ड्रोन भारताला विकण्याचा निर्णय आणि संयुक्त निवेदनातील \"आशिया-प्रशांत'ऐवजी \"भारत-प्रशांत' असा उल्लेख चीनला आवश्‍यक तो संदेश देतो. महत्त्वाचे म्हणजे या वेळच्या निवेदनात चीनच्या \"वन बेल्ट वन रोड' प्रकल्पासंदर्भात भारताने मांडलेल्या पारदर्शकता, सार्वभौमत्व, पर्यावरण आणि कर्जरूपी वित्तपुरवठ्याच्या मुद्यांना दुजोरा देण्यात आला आहे. तसेच भारतासोबतच्या निवेदनात पहिल्यांदाच केलेला उत्तर कोरियाचा उल्लेख ट्रम्प यांची चीनवरील नाराजी दर्शवतो आणि जागतिक व्यवहारात भारत मोठी भूमिका बजावू शकतो, असे निर्देशित करतो.\nया वेळच्या संयुक्त निवेदनात व्यापारी तुटीचा प्रत्यक्ष उल्लेख नसला, तरी अप्रत्यक्षपणे त्या विषयाला स्पर्श करण्यात आला आहे. व्यापार आणि आर्थिक प्रश्न द्विपक्षीय संबंधातील अडचणीचा मुद्दा ठरणार आहे. हा ट्रम्प यांच्या काळातील नवा बदल म्हणावा लागेल. ट्रम्प यांची कन्या इवांका आणि जावई कुश्नेर यांचा प्रशासनातील प्रभाव ध्यानात घेऊन भारतातील जागतिक उद्योजकता परिषदेचे मोदींनी त्यांना दिलेले निमंत्रण आणि त्यांनी केलेला स्वीकार हा शुभसंकेत म्हणावा लागेल. लहरी ट्रम्प यांच्या गोटात शिरण्याचा हा राजमार्ग आहे. शिवाय ट्रम्प यांनीही भारत भेटीचे निमंत्रण स्वीकारले आहे. थोडक्‍यात, द्विपक्षीय संबंधातील संचित कायम राखण्यात भारताला यश मिळाले आहे.\nपुढील महिन्यात जर्मनीत \"जी-20' परिषदेच्या निमित्ताने मोदींची पुन्हा ट्रम्प यांच्याशी भेट होण्याची शक्‍यता आहे. तसेच सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या निमित्ताने मोदींची अमेरिकावारी होऊ शकते. या भेटीत मोदी आणि ट्रम्प यांच्या वैयक्तिक मैत्रीची पायाभरणी झाली आहे. आतापर्यंत जागतिकवादी अमेरिकेशी चर्चा करणाऱ्या भारताला आता लोकानुनयी राष्ट्रवादाचे पाईक असणाऱ्या \"बिझनेसमन' ट्रम्प यांच्याशी वाटाघाटी कराव्या लागणार आहेत. त्यासाठी परराष्ट्र धोरण अधिक लवचिक आणि व्यावहारिक करावे लागेल.\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे - बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने राज्यात दोन दिवस पावसाचा...\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी नागपूर : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/arunachal-pradesh-village-became-merchandise-every-family-became-crorepati-land-got-lot-reward/amp/", "date_download": "2018-08-19T23:47:22Z", "digest": "sha1:GK23Z5XH6JBSX2GMB6QEVUCA2SL3I6LJ", "length": 7215, "nlines": 32, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Arunachal Pradesh village became merchandise! Every family became a crorepati, the land got a lot of reward | अरूणाचल प्रदेशातील गाव झाले मालामाल! प्रत्येक कुटुंब झाले कोट्यधीश, जमिनीचा मिळाला प्रचंड मोबदला | Lokmat.com", "raw_content": "\nअरूणाचल प्रदेशातील गाव झाले मालामाल प्रत्येक कुटुंब झाले कोट्यधीश, जमिनीचा मिळाला प्रचंड मोबदला\nअरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेलगत असलेल्या एका गावाचे भाग्य अचानक फळफळले आहे. त्या गावातील प्रत्येक कुटुंब आज कोट्याधीश झाले आहे. त्या गावाचे नाव बोमजा असून, गावात राहणा-या प्रत्येक कुटुंबाकडे आता किमान १.९ कोटी रुपये आले आहेत.\nइटानगर : अरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेलगत असलेल्या एका गावाचे भाग्य अचानक फळफळले आहे. त्या गावातील प्रत्येक कुटुंब आज कोट्याधीश झाले आहे. त्या गावाचे नाव बोमजा असून, गावात राहणाºया प्रत्येक कुटुंबाकडे आता किमान १.९ कोटी रुपये आले आहेत. चीन आणि भूतानच्या सीमेलगत तवांग जिल्ह्यात असलेल्या या गावामध्ये भारतीय लष्कराला आपला तळ उभारण्याचे ठरवले आहे. त्यासाठी बोमजा गावातील तब्बल २00 एकर जमीन लष्कराने संपादित केली. संरक्षण मंत्रालयाने २00 एकर जमिनीचा मोबदला म्हणून, गावाला ४0 कोटी ८0 लाख रुपये दिले. गंमत म्हणजे गावात केवळ ३१ कुटुंबे राहत असल्याने प्रत्येक कुटुंबाला घसघशीत मोबदला मिळाला. बोमजा गावाती एका कुटुंबाला तर ६कोटी ७३ लाख इतकी भरपाई मिळाली आहे. त्या गावाची सर्वाधिक जमीन गावामध्ये होती. या बोमजा गावाचा आता आशियातील समृद्ध गावांच्या यादीत समावेश झाला आहे. सीमेवरील चीनच्या हालचाली वाढत असल्याचे पाहून बोमजामध्ये लष्करी तळ उभारण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला. (वृत्तसंस्था) रक्कम जपून वापरा : बोमजा गावातील ३१ कुटुंबांपैकी २९ कुटुंबांना १ कोटी ९ लाख रुपये भरपाईपोटी मिळाले. उरलेल्या दोनपैकी एका कुटुंबाला २ कोटी ४५ लाख आणि एका कुटुंबाला ६.७३ कोटी रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. या कुटुंबांनी ही रक्कम जपून वापरावी आणि अन्यत्र शेतीसाठी जमिनीमध्येच गुंतवावी, असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी जवळच्या गावातील जमिनी त्यांना मिळू शकतील का, याचा शोध सुरू आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील माढापूर गावही अशाच प्रकारे समृद्ध झाले आहे. त्या ठिकाणीही लष्कराने काही कामे सुरू केली आहेत. अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी एका समारंभात गावकºयांना त्यांच्या हक्काच्या रकमेचे धनादेश दिले. केंद्राच्या मदतीने राज्याच्या विकासाला गती मिळत असून, रेल्वे, हवाई मार्ग आणि रस्त्यांच्या विकासावर लक्ष दिले जात आहे. तसेच डिजिटल क्षेत्रातही राज्य प्रगती करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे पेमा खांडू म्हणाले.\nनिवडणुकीत भाजपाच्या विचारसरणीचा पराभव निश्चित; काँग्रेसला ठाम विश्वास\nउमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश\n दुथडी नदी पार करून 'ती' पोहोचली लग्नमंडपात\nKerala Floods: केरळसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/vardha/100-kg-plastics-seized/", "date_download": "2018-08-19T23:47:24Z", "digest": "sha1:DJEPUAKJAERQWRJY4E3J2DCGHYLOGUC5", "length": 28548, "nlines": 386, "source_domain": "www.lokmat.com", "title": "100 Kg Plastics Seized | १०० किलो प्लॉस्टीक जप्त | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\n१०० किलो प्लॉस्टीक जप्त\nप्लास्टिकमुक्त शहराकरिता शासनाच्यावतीने कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यात सेलू नगर पंचायतीत प्लास्टिक मुक्तीची मोहीम राबविण्यात आली.\nठळक मुद्देसेलू नगरपंचायतीची कार्यवाही : दुकान मालकांना ठोठावला दंड\nवर्धा : प्लास्टिकमुक्त शहराकरिता शासनाच्यावतीने कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यात सेलू नगर पंचायतीत प्लास्टिक मुक्तीची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल १०० किलो प्लास्टिक जप्त करीत दंडाची वसुली केली आहे.\nयेत्या गुढीपाडव्यापर्यंत राज्य प्लास्टीकमुक्त करण्याचे शासनाने ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशाप्रमाणे नगर पंचायत क्षेत्रातील विविध व्यावसायिक प्रतिष्ठानात वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीक जप्तीची धडक कार्यवाही करण्यात येत आहे. सेलू नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत ५० व्यावसायिक प्रतिष्ठान व दुकानदार टाकलेल्या धाड टाकली. यात मोठ्या प्रमाणात प्लास्टीक जप्त करून प्रति व्यावसायिक १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.\nसेलू नगर पंचायतीचे कार्यालय अधीक्षक दिनेश बुधे, प्रशांत रहांगले, नारायण दांडेकर, प्रभाकर करनाके, अक्षय निमजे, सुधाकर भलावी, आशिष ढोबळे, रामाजी मुळे या प्लास्टीक जप्ती पथकाने आतापर्यंत चहा ग्लास, प्लास्टीक वाटी, पाण्याचे ग्लास, प्लास्टीक पिशव्या अशा प्रकारचे साहित्य जप्त करून दंडात्मक कार्यवाही केली.\nहिंगणघाट : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात विविध कार्यक्रम राबविल्या जात आहे. याच मोहिमेत कमी माईक्रॉनच्या प्लास्टीकचा वापर बंद करावा, यासाठी आकस्मिक पाहणी करण्यात आली. यात आरोग्यास अपायकारक प्लास्टीक वापर होत असल्याचे दिसून आले. नगर पालिकेच्या चमूने केवळ दोनच दिवसात ३४ दुकानातून ५० किलो. कमी मायक्रॉनच्या प्लास्टीक दंडासह जप्त केले.\nशहरात नगर परिषदेच्यावतीने कमी मायक्रॉनच्या प्लास्टीक पिशव्या जप्तीची कारवाई सुरू असून विविध व्यावसायिकांकडून २० किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करून दंडही वसूल करण्यात आला.\nसध्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ हिंगणघाट सुंदर हिंगणघाट या मोहिमेला गती देण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांची साफसफाई आता सकाळी व संध्याकाळी असा दोन वेळेला करीत आहे. कधी कधी तिसऱ्यांना अर्थात दुपारीही केल्या जात असून स्वच्छतेकडे अधिक लक्ष घातल्या जात आहे. ओल्या आणि सुका कचऱ्यांकरिता चौकाचौकात कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्या सुचनेनुसार नगर परिषदेनेही मोहीम आखली असून शाळा शाळातून अशा जागृती मोहिमेवर बळ दिल्या जात आहे. विद्यार्थ्यांची रॅली, मेळावे काढून सक्रीय होण्यासाठी पालिका प्रयत्नशिल असून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे. स्वच्छ शहराकरिता प्लास्टीक निर्मूलनाची गरज असून मोठ्या प्रमाणात हाच कचरा जास्त धोक्याचा असल्याचे दिसून आले आहे.\nभाजपाने जनतेचा विश्वासघात केला\nस्वातंत्र्य चळवळीमध्ये जंगल सत्याग्रहाची मोलाची भूमिका\nविविध समस्यांनी ग्रासले गोविंदपूर\nगांधी, विनोबांच्या गो-सेवा चळवळीला ७९ वर्षे पूर्ण\nकामधेनू दत्तकग्रामसाठी चार गावांची निवड\nधुमनखेडा येथील अंगणवाडीची दुरवस्था\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/pimpri-chinchwad/pimpri-chinchwad-cheating-pm-housing-scheme-commotion-applicants/", "date_download": "2018-08-19T23:47:26Z", "digest": "sha1:LQSWA3GIIZXPY7TVR3XDZEGOBCBSDZXF", "length": 31742, "nlines": 462, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Pimpri Chinchwad : Cheating Pm Housing Scheme Commotion Applicants | पंतप्रधान आवास योजनेच्या आमिषाने फसवणूक; पिंपरीत ‘ऑटोक्लस्टर’मध्ये तोडफोड | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nपंतप्रधान आवास योजनेच्या आमिषाने फसवणूक; पिंपरीत ‘ऑटोक्लस्टर’मध्ये तोडफोड\nपिंपरी चिंचवड, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना स्वस्तात घरकुल देण्याची योजना आहे. असे सांगून हजारो नागरिकांचे ऑनलाईन अर्ज भरून घेतले. तेथे गेल्यानंतर अर्जासाठी एक हजार शुल्काची सक्ती केली. यावरुन संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रदर्शनस्थळी गोंधळ घातला.\nMaratha Reservation : चाकण हिंसाचारामागे हात कोणाचा\nपिंपरी-चिंचवडमध्ये लहानग्यांची सांताक्लॉजबरोबर धमाल\nभोसरीतील सहल केंद्रात उकळते पाणी\nपिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीने अचानक घेतला पेट\nपिंपरी चिंचवड : वल्लभनगर ST आगारातील विश्रांतीगृह पोलीस बंदोबस्तात केले रिकामे\nपिंपरीत लोडशेडिंग विरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा\nपिंपरी -चिंचवड अधिक व्हिडीयो\nखडकी येथे रावणाचे मुखवटे बनवण्याचे काम वेगात\nपिंपरी-चिंचवड : दसरा, विजयादशमी निमित्त रावण दहनासाठी लागणारे मुखवटे बनवण्याचे काम सुरू आहे. पुण्यातील खडकी येथे बनवण्यात मग्न असलेले कारागीर.\nभांडण होताच, शिक्षकांना सांगा, पोलिसांना कळवा\nVIDEO : डोळे सुजेपर्यंत शिक्षिकेने केली चिमुरड्यास मारहाण, पिंपळे गुरव येथील घटना\n...तोपर्यंत असले वांझोटे वाद सुरूच राहतील - डॉ. श्रीपाल सबनीस\nपिंपरी - गणेशोत्सवाचे आद्य संस्थापक लोकमान्य टिळक की भाऊ रंगारी या सध्या सुरू असलेला वाद मुळात वांझोटा आहे. रंगारींनी घरातला गणपती, सार्वजनिक गणपती म्हणून रस्त्यावर आणला असेल तर त्या उत्सवाचे पहिले श्रेय त्यांना द्यायलाच हवे. महापुरूषांमध्ये जसे सामर्थ्य असते, तसेच मर्यादाही असतात, याचं भान समाजात जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत असले वांझोटे वाद सुरूच राहतील, असे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितले.\nVIDEO - भोसरीत नवऱ्याने तिला धरले चाकूच्या धारेवर, बघ्यांच्या गर्दीने केली सुटका\nपिंपरीमध्ये भंगारमालाच्या गोदामाला भीषण आग\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nसुवर्णपदकाचा सामना खेळताना माझ्यावर कोणतेच दडपण नव्हते. कारण दडपण घेतल्यावर तुमची कामगिरी चांगली होऊ शकत नाही. अंतिम फेरी चांगलीच रंगतदार झाली, असे बजरंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यावर पहिल्यांदाच सांगितले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nभारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 Opening Ceremony: १८ व्या आशियाई स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nशुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहे. या स्पर्धेत भारताचा तलवारबाजीचा (फेन्सिंग) संघही सहभागी होत असून, भारतीय तलवारबाजी संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचे फेन्सिंग इंडियन असोसिएशनचे सेक्रेटरी उदय डोंगरे यांनी सांगितले.\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nमुंबई : सहिष्णू भारत असहिष्णू होतोय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, असे प्रश्न हल्ली काही वेळा मनात येतात. देशातील काही घटनांमुळे नागरिकांमध्ये एक अनामिक भीती जाणवते. पण, जितकं भासवलं जातंय, तितकंही देशातलं वातावरण चिंताजनक नाही. गरज आहे ती, आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना-घडामोडींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची... नेमका हाच संदेश देण्याच्या उद्देशानं लोकमत मीडिया आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी एकत्र येऊन 'परस्पेक्टिव्ह' या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. आदिनाथ कोठारेच या लघुपटाचा दिग्दर्शकही आहे. 'परस्पेक्टिव्ह'ला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nनवी मुंबई : वाशी येथे नवी मुंबई सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नृत्य सादर करताना आदिवासी बांधव. (व्हिडीओ - संदेश रेणोसे)\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरी सह celebrates आंतरराष्ट्रीय मांजर दिन\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nडहाणूमध्ये पारंपरिक तारपा नृत्याच्या आविष्कारात आदिवासी दिन साजरा\n... आणि आस्ताद काळे पडला स्वप्नाली पाटीलच्या प्रेमात\nआस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी सांगितले त्यांच्या प्रेमकथेविषयी...\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/he-pahach/news-18-lokmat-special-show-on-war-between-america-and-north-korea-276880.html", "date_download": "2018-08-20T00:03:11Z", "digest": "sha1:OT54MA6LZPHZLWLY7FBVG6S2FHRODHZJ", "length": 9630, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यूज 18 लोकमत स्पेशल - युद्धाच्या उंबरठ्यावर", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nन्यूज 18 लोकमत स्पेशल - युद्धाच्या उंबरठ्यावर\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: americaNorth Koreawarअमेरिकानॉर्थ कोरियायुद्ध\nनलेश पाटील यांच्या कवितांचा कार्यक्रम - हिरवं भान\n'मोठी माणसं'मध्ये क्विक हिलचे संस्थापक कैलास आणि संजय काटकर यांची मुलाखत\nजेव्हा राष्ट्रपती कोविंद यांच्यातले आजोबा जागे होतात\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/06/tax-system_1.html", "date_download": "2018-08-19T23:05:13Z", "digest": "sha1:2CWFPQYNQSEOGQIB3ED6WKC3S2JEAYSI", "length": 12825, "nlines": 148, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "कररचना (Tax System) - भाग २ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nकेंद्रीय उत्पादन शुल्क / केंद्रीय अबकारी कर\nकायदा : Central Excise Act १९९४ नुसार देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तुंवर हा कर आकारला जाउ शकतो.\nसध्या २४० वस्तुच अशा आहेत की ज्यांच्यावर उत्पादन शुल्क आकारला जात नाही.\n२०१४-१५ ला २०७११० कोटी (१० टक्के) इतके कर उत्पन्न अपेक्षित (राज्य सरकार दारू व मादक पदार्थांवर कर आकारते)\nकायदा : Customs Act १९६२ नुसार आयात-निर्यात मालावर लावला जाणारा कर.\nआयात करास Teriff असे म्हणतात. याचा उद्देष देषी उदयोगांना संरक्षण देणे हा असतो.\nनिर्यात वृध्दीसाठी निर्यात शुल्क सतत कमी पातळीवर ठेवले जाते.\nएकुण सीमा शुल्कात आयात शुल्काचा वाटा ९९ टक्के तर निर्यात शुल्काचा १ टक्के इतका आहे.\n२०१४-१५ च्या अर्थसंकल्पामध्ये २०१८१९ कोटी (९ टक्के) इतके उत्पन्न अपेक्षित.\nकेंद्रीय विक्री कर (Central Sales Tax)\nएका राज्यातुन दुसऱ्या राज्यात विक्री होताना हा कर आकारला जातो. या कराचे उत्पन्न ज्या राज्याने आकारला त्या राज्याला दिले जाते.\nकायदा - Finance Act १९९४ नुसार १९९४-९५ पासुन हा कर आकारण्यास सुरूवात झाली.\nसुरूवातीला Telephone, साधारण विमा आणि Shares दलाली या तीनच सेवांवर हा कर आकारला जात असे.\n२०१२-१३ सालानुसार फक्त ३८ सेवाच करमुक्त आहेत. (Negative List)\nया कराचा दर सध्या १२.३६% इतका आहे.\nGST (Goods And Service Tax)वस्तु व सेवांवरील कर स्वतंत्ररित्या न आकारता एकत्रितरित्या आकारण्याची पध्दत म्हणजे GST होय.\nवस्तुवर आकारले जाणारे सीमा शुल्क, केंद्रीय उत्पादन शुल्क, केंद्रीय विक्री कर व सेवांवर आकारला जाणारा सेवा कर हे सर्व एकत्रित करून GST आकारला जाणार आहे यामुळे केंद्राचे सर्व अप्रत्यक्ष कर एकाच करात समाविष्ट होतील.\nराज्य सरकार VAT, जकात, विदयुत कर इत्यादी GST मध्ये समाविष्ट होतील.\nGST लागु करणारा जगातील पहिला देश फ्रान्स हा आहे (१९५४)\nसध्या १४० देशामध्ये जीएसटी लागु, कारण सध्या वस्तु व सेवा यांमधील फरक अस्पष्ट होत आहे.\nVAT (Value Added Tax) मुल्याधारित कर प्रणाली\nजगात पहिला प्रयोग : एफ वाॅन सिमेस (फ्रांस)\n१९१८ मध्ये पहिल्यांदा मांडली\nजगात पहिल्यांदा फ्रान्सने स्वीकारली.\n१९६० च्या दशकात ब्राझीलने व अमेरिका तसेच ऑस्ट्रेलिया वगळता जगातील बहुतांश देशानी ही कर प्रणाली स्वीकारली आहे.\nविक्रीकर कायदयानुसार उत्पादन किंवा आयातदार वस्तुंची विक्री करतो तेव्हा त्याला विक्रीकर भरावा लागतो.\nपुढे पुनर्विक्री होताना कर भरावा लागत नाही.\nमात्र वॅट प्रणालीमध्ये वस्तु विक्रीच्या प्रत्येक टप्प्यांवर तिच्यामध्ये जेवढे मुल्य अधिक केले जाते त्या मुल्यवर्धनावर कर आकारला जातो.\nत्यामुळे वॅट ला Multi Point Leavy of Tax असे म्हणतात.\nभारतात पहिल्यांदा वॅट चा स्वीकार २००३ ला हरियाणा ने केला.\n१ एप्रिल २००५ ला २१ घटकराज्य व ४ केंद्रशासित प्रदेश\n१ एप्रिल २००६ ला छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात\n१ जानेवारी २००७ तमिळनाडु\n१ जुलै २००७ पुदुच्चेरी\n१ जानेवारी २००८ उत्तर प्रदेश (सर्वात पहिला)\nअपवाद : अंदमान निकोबार व लक्षद्वीप\nVAT चे प्रमुख दोन दर\n५ टक्के व १२.५ टक्के तसेच सोने, चांदी, मौल्यवान रत्ने यांवर १% VAT\nसांवैधानिक तरतुद : कलम २८०\nनिर्मितीचा अधिकार : राष्ट्रपती\nरचना : १ अध्यक्ष ४ सदस्य\nकालावधी : ५ वर्ष\nउद्देष : केंद्रशासनाला मिळणाऱ्या एकुण उत्पन्नात घटक राज्यांचा हिस्सा ठरविणे व तसा सल्ला राष्ट्रपतींना देणे.\nपहिल्या वित आयोगाचे अध्यक्ष : के.सी.नियोगी\n१३ व्या वित्त आयोग अध्यक्ष : डाॅ.विजय केळकर (२०१० ते २०१५)\nया आयोगाच्या शिफारसीनुसार सर्वाधिक वाटा उत्तर प्रदेश १९.६७ टक्के सर्वात कमी सिक्कीम ०.२३९ टक्के तसेच महाराष्ट्र ५.१९ टक्के इतका मिळाला.\n१४ वा वित्त आयोग अध्यक्ष : वाय व्ही रेड्डी\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF?page=6", "date_download": "2018-08-19T23:22:50Z", "digest": "sha1:TDZG3PM5K6DXWFIAJRNOCBNNUCNU745D", "length": 3658, "nlines": 97, "source_domain": "palakneeti.org", "title": "आमचं ग्रंथालय | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nवाचनीय लेख व पुस्तके\nखेल खेलमे गुप्ता अरविंद विज्ञान\nखेल खिलौने गुप्ता अरविंद विज्ञान\nअभिनव प्रयोग लागू, म्हात्रे विज्ञान\nपंप ही पंप गुप्ता अरविंद विज्ञान\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fenugreek-arrival-increased-nashik-maharashtra-3394", "date_download": "2018-08-19T23:00:19Z", "digest": "sha1:IFQ44MDRWIO35LPWH6RDPWHAF2GX6VF4", "length": 17392, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, fenugreek arrival increased in nashik, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिकला मेथीची आवक वाढली\nनाशिकला मेथीची आवक वाढली\nमंगळवार, 28 नोव्हेंबर 2017\nनाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात मेथीची सरासरी १ लाख २५ हजार जुड्यांची आवक झाली. या वेळी मेथीला प्रतिशेकडा ४०० ते ६०० रुपये व सरासरी ५०० रुपये दर मिळाला. मागील पंधरवड्याच्या तुलनेत आवकेमध्ये ३ पटीने वाढ झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.\nसध्या वातावरण वाढीसाठी पोषक असल्याने मेथीची लागवड इतर ऋतूंच्या तुलनेत वाढते. सध्या मेथीची लागवड वाढल्याने नाशिक मार्केटमध्ये मेथीची आवक वाढली आहे. ऐरवी २५ ते ३० हजार जुड्यांची होणारी आवक तब्बल एक ते सव्वा लाख जुडीपर्यंत पोचली असल्याने मेथीच्या दरात घसरण झाली.\nनाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात मेथीची सरासरी १ लाख २५ हजार जुड्यांची आवक झाली. या वेळी मेथीला प्रतिशेकडा ४०० ते ६०० रुपये व सरासरी ५०० रुपये दर मिळाला. मागील पंधरवड्याच्या तुलनेत आवकेमध्ये ३ पटीने वाढ झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.\nसध्या वातावरण वाढीसाठी पोषक असल्याने मेथीची लागवड इतर ऋतूंच्या तुलनेत वाढते. सध्या मेथीची लागवड वाढल्याने नाशिक मार्केटमध्ये मेथीची आवक वाढली आहे. ऐरवी २५ ते ३० हजार जुड्यांची होणारी आवक तब्बल एक ते सव्वा लाख जुडीपर्यंत पोचली असल्याने मेथीच्या दरात घसरण झाली.\nहिवाळ्याच्या दिवसात सर्वांत जास्त खाल्ली जाणारी पालेभाजी म्हणून मेथीची ओळख आहे. हिवाळ्यातील वातावरण वाढीसाठी पोषक असल्याने मेथीची लागवड इतर ऋतूंच्या तुलनेत वाढते.\nखरिपाच्या हंगामातील पिके निघाल्यानंतर सिंचनाची सुविधा असलेल्या भागात पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. विशेषतः दिंडोरी, निफाड, इगतपुरी आदी तालुक्यांत पालेभाज्यांची लागवड वाढते. त्यात हिवाळ्यात वाढती मागणी लक्षात घेऊन मेथीची लागवड केली जाते.\nहिवाळ्यात ही पालेभाजी चांगली फोफावत असल्याने तिच्या लागवडीवर भर दिला जातो. यंदा पाऊस चांगला पडलेला आहे. परतीच्या पावसाने खरिपाच्या हंगामातील पिकांचे नुकसान केले असले तरी या पाण्यामुळे विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.\nदरम्यान चालू सप्ताहातही मेथीची आवक वाढती राहील व मेथीचे दर गत सप्ताहासारखेच स्थिर राहतील, असा अंदाज बाजार समितीतील सूत्रांनी व्यक्त केला आहे.\nकाढणीस लवकर तयार होणाऱ्या पालेभाज्यांमध्ये मेथीची भाजी इतर भाज्यांच्या तुलनेत चांगली येते. त्यामुळे मेथीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असतो. पावसाळ्यात जास्त पाऊस पडल्यास मेथीचे सडण्याचे प्रमाण वाढते. तसेच काढणीच्या वेळी पाऊस असल्यास काढणी करणे मुश्किल होत असते. उन्हाळ्यात जास्त उन्हाच्या तडाख्यात मेथी पीक जळून जात असल्याने या काळात लागवड कमी होते. सध्या लागवड वाढल्यामुळे मेथीची आवकही वाढली आहे. नाशिक मार्केटमध्ये मागणी स्थिर असल्यामुळे मेथीचे दर स्थिर आहे. किरकोळ विक्रीत मात्र, मेथी १० ते १५ रुपये जुडी अशी विकली जात आहे. बाजार समितीत ४ ते ८ रुपये जुडी असा मेथीला दर मिळाला.\nनाशिक बाजार समिती सिंचन पाऊस भाजीपाला शेतमाल बाजार फळभाजी\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/suresh-raina-clears-yo-yo-test/", "date_download": "2018-08-19T23:02:50Z", "digest": "sha1:RGALGDXQM5XJQZJIAEMPO4KYGHTQCWO5", "length": 8812, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सुरेश रैना झाला यो यो टेस्टमध्ये पास -", "raw_content": "\nसुरेश रैना झाला यो यो टेस्टमध्ये पास\nसुरेश रैना झाला यो यो टेस्टमध्ये पास\nमात्र भारताकडून खेळण्याची संधी मिळणार का \nनॅशनल क्रिकेट अकॅडमी बेंगलोर येथे झालेल्या यो यो फिटनेस टेस्टमध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना पास झाला आहे.\nपुढच्या महिन्यात भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरु होणार आहे. त्याआधी सुरेश रैनाने ही टेस्ट यशस्वी पार केली आहे. भारतीय संघाची दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच संघ निवड झाली आहे.\nपरंतु मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी अजूनही संघ निवड झालेली नाही. त्यामुळे सुरेश रैनाने ही टेस्ट पूर्ण केल्याने मर्यादित षटकांच्या मालिकेच्या संघ निवडीसाठी तो उपलब्ध असेल.\n“नॅशनल क्रिकेट अकॅडमी बेंगळूर येथे मी ही टेस्ट पास होण्यासाठी खूप मेहनत घेतली. तसेच प्रशिक्षक, सराव घेणारे आणि अधिकारी यांनी मला खूप पाठिंबा दिला. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. एनसीएमधील प्रशिक्षण माझ्यामध्ये उत्साह वाढवते. तसेच माझ्या क्षमतेला मी पूर्णपणे वाव द्यावा यासाठी ते मला प्रेरणा देतात.” असे सुरेश रैनाने ट्विट करून सर्वांचे आभार मानले आहेत.\nसध्या भारतीय क्रिकेट संघात प्रवेश मिळविण्यासाठी सर्वच खेळाडूंना ही टेस्ट पूर्ण करणे आवश्यक आहे. टेस्टमध्ये पास झाल्यानंतरच खेळाडूंची संघामध्ये निवड केली जाते. यासाठी खेळाडूंना किमान १६.१ इतके गुण मिळविणे आवश्यक आहे.\nतर भारताचा खेळाडू युवराज सिंग या टेस्टमध्ये सतत अयशस्वी होत होता. परंतु या यावेळेस त्याने १६.३ इतके गुण मिळवून ही टेस्ट यशस्वीपने पूर्ण केली आहे.\nसध्या सुरु असलेल्या रणजी मालिकेत रैनाने उत्तर प्रदेशकडून पाच सामने खेळले आहेत. तसेच त्याने भारताकडून टी२० सामना फेब्रुवारी महिन्यात झालेल्या इंग्लंड विरुद्ध मालिकेत खेळला होता. तर तो दक्षिण आफ्रिकेबरोबर वनडे सामना २०१५ या साली खेळला होता.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF?page=7", "date_download": "2018-08-19T23:22:37Z", "digest": "sha1:FZVWR3K7DFWQXVGK3M7UGUE7HLT3AZF2", "length": 3821, "nlines": 97, "source_domain": "palakneeti.org", "title": "आमचं ग्रंथालय | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nवाचनीय लेख व पुस्तके\nखिलौनोंका बस्ता गुप्ता अरविंद विज्ञान\nगती आणि गुरुत्वाकर्षण डॉ. नारळीकर विज्ञान\nफोडा परमाणू राशी विज्ञान\nग्रामीण तंत्रज्ञ १ विज्ञान\nमूलभूत तंत्रज्ञ २ विज्ञान\nतुमच्या चहाच्या कपातील कोडी देशपांडे/चौधरी विज्ञान\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/tattoo-quotes-for-men/", "date_download": "2018-08-19T23:57:31Z", "digest": "sha1:TAVOGUIUVQSSEAGJVAE2ABDWMN7MEOC4", "length": 11805, "nlines": 102, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "पुरुषांसाठी टॅटू कोट्स - टॅटूज कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nसोनिटॅटू डिसेंबर 21, 2016\nजे बरोबर आहे त्यासाठी लढायला जात आहे, आज मी माझे मन बोलत आहे, आणि जर आज रात्री मला मारतो, तर मी मरण्यासाठी तयार आहे, एक नायक त्याचे जीवन देण्यास घाबरत नाही, एक नायक त्या वेळेस मला वाचवणार आहे\nतो भांडणे बनू शकत नाही हा चढउतार असलाच नाही\nभूतकळा पसून शिका, वर्तमानासाठी जगा, उद्याची आशा ठेवा.\nआणि कालांतराने हे सुद्धा पास होईल\n\"एकदा तुम्ही वास्तविक असाल तेव्हा तुम्ही पुन्हा असंवादी होऊ शकत नाही. हे नेहमीच टिकते. \"\nमाझे वडील मला एक दिवस म्हणाले. एक जीवन, एक प्रेम, एक शहर\nआपण इच्छुक असल्यास शांतता युद्ध तयार\n\"एक चांगला काळ न घेण्यापासून आपले मन कधीही थांबवू नका.\"\nतुमच्यात आणि तुमच्यात जीवन प्रवाहित होते\nआपण फक्त आणि धूळ लक्षात ठेवा आपण उत्पत्ति 3 परत येईल: 18\nआत शक्ती करून मी यशस्वी होईल\nआपण जगू इच्छित जीवन प्रेम, आपण प्रेम जीवन जगणे\nआपण ज्या गोष्टींवर प्रेम करतो ते तुम्हीच आहात\nआपण काहीतरी साठी उभे नसल्यास आपण काहीही साठी येऊ शकता\nदररोज एक महान दिवस आहे\nमी नरकातून चालत गेल्यानंतरच मी स्वर्गाचे दरवाजे पाहिले आहेत\nनियंत्रण मध्ये सर्वकाही स्वतःला जाणून घ्या\nप्रेम फक्त एक मोल आहे\nज्याला जास्त दिले आहे ते आवश्यक आहे\nमी भीतीपोटी व निराश होणार नाही; माझा स्वामी माझा देव, माझ्याबरोबर आहे. यहोशवा 1: 9\nमी मृत्यूच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून चालत आहे. मी माझ्या धन्यासाठी नाही, पण तुझी चिंता करतो. Psalms 23: 4\nआयुष्यात सापडत नसलेली शांती मी मृत्यूमध्ये सापडते\nXXT X XXX: 3-5 आपल्या संपूर्ण हृदयासह प्रभूवर श्रद्धा ठेवा आणि स्वत: च्या बुद्धीवर अवलंबून राहू नका; तुमच्या सगळ्या मार्गांनी त्याचा स्वीकार करा. तो आपल्या मार्गांवर बळजबरी करितो.\nमी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेलो आहे. मी आता जिवंत आहे आणि मी मरण्यापूर्वी मला जिंकले आहे. म्हणून मी देवाच्या शरीराप्रमाणे जिवंत आहे. मी पित्यामध्ये आहे व देवाने मला माझ्या पुत्रावर विश्वास ठेवला नाही.\nवारा नेहमीच आपल्या पाठीवर आणि आपल्या चेहऱ्यावर सूर्य असू शकते आणि नशीब वाऱ्यामुळे तुम्हाला ताऱ्यांसोबत नृत्य करण्यास वर उचलता येते.\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक मीना, अर्धविराम, क्रॉस, गुलाबाची, फुलपाखरू, सर्वोत्तम मित्र, मनगट, छाती, जोडप्यांना, बोट, फुल, डोक्याची खोडा, अँकर, हत्ती, घुबड, पंख, पाय, शेर, मेंढी, परत, पक्षी आणि हृदयाची टॅटू डिझाइन . मला माझी वेबसाइटवरील वेगवेगळ्या वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडली. आम्ही चित्रांवर कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करत आहे. आपण माझे अनुसरण करू शकता गुगल प्लस आणि ट्विटर\nहिना मेहेन्दी टॅटू कमी बॅकसाठी डिझाईन डिझाइन करते\nमहिलांसाठी आदिवासी हत्ती टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांसाठी बोट टॅटू शाई डिझाइन कल्पना\nमहिलांसाठी कमळ फ्लॉवर टॅटू\nमुलांसाठी कल्पना हिना मेहंदी टॅटू डिझाइन\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 मांजर टॅटूस डिझाइन आयडिया\nआदिवासी टॅटूक्रॉस टॅटूडवले गोंदणेमांजरी टॅटूबाण टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूशेर टॅटूअर्धविराम टॅटूसूर्य टॅटूवॉटरकलर टॅटूहोकायंत्र टॅटूजोडपे गोंदणेमेहंदी डिझाइनफूल टॅटूबटरफ्लाय टॅटूकमळ फ्लॉवर टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूमोर टॅटूमान टॅटूहात टैटूगरुड टॅटूपाऊल गोंदणेचीर टॅटूमुलींसाठी गोंदणेपुरुषांसाठी गोंदणेस्लीव्ह टॅटूडोळा टॅटूस्वप्नवतचंद्र टॅटूदेवदूत गोंदणेडोक्याची कवटी tattoosउत्तम मित्र गोंदणेचेरी ब्लॉसम टॅटूफेदर टॅटूपक्षी टॅटूताज्या टॅटूमैना टटूछाती टॅटूमागे टॅटूगोंडस गोंदणड्रॅगन गोंदअनंत टॅटूडायमंड टॅटूअँकर टॅटूहत्ती टॅटूटॅटू कल्पनाहात टॅटूबहीण टॅटूहार्ट टॅटूगुलाब टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jivheshwar.com/sahitya/vaichariklekh/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7", "date_download": "2018-08-19T23:34:23Z", "digest": "sha1:4LKOGMNE5UJT2D7AKKDCOKBTLIOSNVPM", "length": 17101, "nlines": 129, "source_domain": "jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - आनंदी जीवनाचा मार्ग..! भाग - १", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nHomeसाहित्यवैचारिक लेखआनंदी जीवनाचा मार्ग..\nआपल्या संवयी, आपलं वर्तन,आपली विनयशीलता,आपली परोपकारी वृत्ती,लोकाभिमुखता इत्यादी, या गुणावर आपण लोकांना किती आवडतो हे ठरत असतं.याच गुणांमुळे लोक आपल्याकडे आपोआप आकर्षित होत असतात. हे सर्व अंगी बाणवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात, जाणीवपुर्वक अभ्यास करावा लागतो आणि तोच खरा राजमार्ग असतो आनंदी जीवनाचा\n सत्यं वद, प्रियं ब्रुयात,सत्यमप्रियं न ब्रुयात इ. आपण वाचतो, अभ्यासतो आणि नेमकं आत्मसात करायचं मात्र राहून जातं. आनंदी जीवनासाठी अशा बर्याच गोष्टी आपण आत्मसात करणं आवश्यक असतं. त्याचीच ही मला आवडलेली जंत्री \n१] लक्षपुर्वक ऐकण्याची कला -\nआपण चारचौघात असतो तेव्हां दुसर्याचे म्हणणे लक्षपुर्वक ऐकण्याची कला आत्मसात केली पाहिजे. स्वतःपेक्षा इतरांच्या विचारांना प्राधान्य दिल्यामुळे आपली पत वाढते हे ध्यानांत घेणे आवश्यक असते. इतरांना नेहमीच उत्तम श्रोता हवा असतो. यामुळे आपल्या आणि इतरांच्या आनंदात भरच पडते. हेच या कलेचं मर्म होय \n२] योग्यता अजमावून कौतुक करण्याची कला -\nचांगल्या कामासाठी धडपडणार्यांची दखल घेऊन त्यांचे कौतुक करण्याची कला आत्मसात करावी लागते. अशा प्रत्येकाला आपल्या कष्टाची दखल घेऊन कौतुक केलेले आवडत असते. इतरांच्या आनंदातच आपलाही आनंद सामावलेला असतो हे याचे मर्म\n३] गरजुंना सदासर्वकाळ सहज उपलब्ध असणं -\nआपण गरजुंना केव्हांही उपलब्ध असलं पाहिजे. असं झालं तर लोक आपल्याला सदैव स्मरणात ठेवतात. आपण नेहमी सकारात्मक व सहनशील असणं, आपले आचारविचार पारदर्शक असणं आवश्यक असतं. ”मनाचे-श्लोक” हेच सांगतात. जीवनातील निर्भेळ आनंदाचं मर्म हेच होय असं मला वाटतं\n४] वृथा बढेजाव,फुशारकी मारण्याची संवय टाळायला शिकणं -\nतुमचं पाणी जोखण्याची एक सुप्तशक्ती / कुवत लोकांच्या अंगी असते. इतरांनी मारलेला वृथा बढेजाव किंवा फुशारक्या आपल्याला आवडत नसते तसंच आपला वृथा बढेजाव किंवा फुशारकी इतरांना आवडत नसते.तेव्हां आपणही हे जाणीवपुर्वक टाळायला शिकणं आवश्यक असतं. आपल्या मनाला विचारून पाहिलं म्हणजे यांचं मर्म ध्यानात येतं \n५] नामोल्लेख फार महत्वाचा -\nलोकांना आपलं नाव,गाव फार प्रिय असतं, तेव्हा जेव्हां केव्हां भेट होईल किंवा योग येईल तेव्हां त्यांच्या नावागावाचा आवर्जुन, आदरपुर्वक पण स्पष्ट उल्लेख करायची कला आत्मसात करणं फार गरजेचं असतं.तसंच आपलं म्हणणं सुस्पष्टपणे मांडून जाणीवपुर्वक आठवण ठेऊन केलेल्या नामोल्लेखामुळे संबंध दृढ होऊन आनंद द्विगुणित होण्यास मदत होते हे याचे मर्म \n६] संभाषणा दरम्यान सकारात्मक प्रतिसाद द्यायला शिकणं-\nइतरांशी संभाषण चालू असतं तेव्हा आपण उत्तम श्रोता बनून त्यांची बोली,हावभाव,हालचाली इ.स्वीकारून प्रतिसाद द्यायला शिकणं हे मोकळं आणि खॆळीमेळीचं वातावरण निर्माण होण्यास उपयुक्त ठरतं. अतिशय आनंदात संभाषण पार पडणं हे याचं मर्म [ अतिशय कठिण अशी ही कला आत्मसात केली तर आपल्यासारखा सुखी आणि आनंदी दुसरा कॊणी नसतोच असं मला वाटतं]\n७] मदत हवी असल्यास मागणे आणि मागितल्यावर ती देणे -\nआपण कामात कितीही व्यग्र असलो तरी लोकांना मदतीची गरज असेल तेव्हा ती आनंदाने देण्याची आपली तयारी असली पाहिजे. आणि आपल्याला जेव्हां मदतीची गरज असेल तेव्हा ती आपण मागितली पाहिजे.मदत करणारी व्यक्ती नेहमी लोकांना हवीहवीशी वाटत असते हे यातील आनंदाचे मर्म\n८] आपलं म्हणणं सुस्पष्ट पण इतराना न दुखावता मांडण्याची कला -\nआपण अगम्य असं काही बोलत राहिलो तर ते लोकांना उमगत नाही. आपलं म्हणणं काय आहे त्याचं आकलन न झाल्यामुळे विनाकारण गोंधळ होऊन संबंध बिघडण्याची शक्यता निर्माण होते.म्हणून सुस्पष्ट पण इतरांचं मन न दुखावता म्हणणं माडण्याची कला आत्मसात करणं आवश्यक असतं.अनाकलनीय संभाषण टाळून, विचारांचे आदानप्रदानाद्वारे मिळणारा निखळ आनंद हे याचं मर्म \n९] खोटं बोलण्याचं टाळायला शिकणं -\nखरं बोलावे असं नेहमीच सांगितलं जातं. अप्रिय सत्य पण न बोलणं हे जसं महत्वाचं अगदी तसंच खोटं बोलण्याचं टाळायला शिकणं हे फार महत्वाचं असतं. अनेकदा खरं बोलणं खूप ताणलं जाऊन त्याचं रुपांतर केव्हा मिथ्या गोष्टित होतं हे कळत नसतं. हे टाळता आलं पाहिजे.खोटं बोललेलं लोकांना आवडत नसतं, अगदी आपल्याला सुद्धा मोजकं, नेमकं आणि लोकांना रुचेल असं खरं तेव्हढचं बोलायला आपण शिकलं पाहिजे.सत्य आणि मितभाषीपणा यामुळे निर्माण होणारा आनंद हेच याचं मर्म\n१०] नेहमी ”कृपया” आणि ”आभारी आहे/आहोत” याचा संभाषणात वापर करायला शिकणं -\nहे दोन शब्द म्हणजे आपल्या संभाषणातील तसंच लिखाणातीलसुद्धा अत्यंत महत्वाची साधनं होत. जाणीवपुर्वक या दोन शब्दांचा आपल्या संभाषणांत ’वापर करायला शिकणं’ हे आवश्यक ठरतं. या दोन शब्दांच्या उपयोगामुळे गंभीर संभाषणही आनंदपर्यावसायी होऊ शकते. या दोन शब्दांमुळे आपला सुसंस्कृतपणा दिसून आनंदी वातावरणाची निर्मिती होणं हे याचं मर्म \nलेखन - श्री.पुरुषोत्तम कुलकर्णी यांच्या सावधान या ब्लॉग मधून साभार. तुमच्या प्रतिक्रिया लेखकाला जरुर द्याव्यात.\nश्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\n\"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\" या ग्रंथाची... Read More...\nपैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ\nसाळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...\nमहापरिषदा / अधिवेशने (Sali Conferences)\nअखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...\nघरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)\nसाहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ (Sali Organizations)\nस्वातंत्र्यसैनिक / क्रांतिकारी (Sali Freedom Fighters)\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/foreign-education/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-113070600016_1.htm", "date_download": "2018-08-19T23:38:25Z", "digest": "sha1:ODY4FM2RM3FL5BMPWXYXKC3YDN66FF4I", "length": 10109, "nlines": 108, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Yoga in America | कॅलिफोर्नियाच्या शाळेत योगप्रशिक्षणाला मंजुरी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकॅलिफोर्नियाच्या शाळेत योगप्रशिक्षणाला मंजुरी\nयोगप्रशिक्षणाद्वारे हिंदू धर्माच्या संकल्पनांचा पुरस्कार केल्याचा आरोप करणार्‍या पालकांची याचिका फेटाळून लावत अमेरिकेतील न्यायालयाने दक्षिण कॅलिफोर्निया येथील शाळेत शाले अभसक्रमाचा एक भाग म्हणून योग प्रशिक्षणाला मंजुरी दिली आहे. योगप्रशिक्षणामुळे कोणत्याही धर्माचा प्रसार होत नाही, असे सॅन दिएगो येथील न्यायालयातील न्यायाधीशांनी सांगितले. योगशास्त्रातील ‘अष्टांगयोग’ या प्रकाराद्वारे हिंदू धर्मातील संकल्पनांचा प्रचार केला जात असल्याचा आरोप एन्सिनिटास युनिन डिस्ट्रिक्ट स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला होता.\nया शाळेमध्ये श्वसन आणि ताण देणार्‍या व्यायामांद्वारे विद्यार्थ्यांना सतत ताजेतवाने ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी 30 मिनिटांचा अभसक्रम आयोजित केला जात होता. अष्टांगयोगाचा प्रसार करणार्‍या संस्थेकडून त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला होता. त्यामुळेच या योगप्रशिक्षणाला पालकांनी आक्षेप घेतला होता. मात्र या प्रशिक्षणामध्ये आसनांच्या प्रकाराचेही इंग्रजी भाषांतर करण्यात आले होते. तसेच संस्कृत शब्दांचा वापरही टाळण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. तरीदेखील पालकांच्यावतीने काम पाहणार्‍या डीन ब्राईल्स यांनी या विरोधात वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.\nहे प्रकरण योगशास्त्रामुळे आरोग्याचे फायदे मिळतात की नाही आणि कोणी योगशास्त्राचा सराव करावा की करू ने याबाबत नाही, असे तंनी म्हटले आहे. सरकारी शाळांमधून एखाद्या धार्मिक संस्थेकडून दिले जाणारे प्रशिक्षण योग्य आहे की नाही आणि विशिष्ट धर्माच्या परंपरा आणि विचारसरणी प्रसारित करणे योग्य आहे की नाही याबाबतचा हा खटला आहे, असे ब्राइल्स यांनी स्पष्ट केले आहे.\nविदेशी शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती\nकला अध्ययनासाठी जर्मनीत जायचंय\nकला अध्ययनासाठी जर्मनीत जायचंय\nयावर अधिक वाचा :\nकॅलिफोर्नियाच्या शाळेत योगप्रशिक्षणाला मंजुरी\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF?page=8", "date_download": "2018-08-19T23:24:10Z", "digest": "sha1:47ONJP5H4B2ZRWDEUT6A34BFN4HU62YW", "length": 3719, "nlines": 97, "source_domain": "palakneeti.org", "title": "आमचं ग्रंथालय | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nवाचनीय लेख व पुस्तके\nछंदातून विज्ञान इटोकर विज्ञान\nसी. टी. स्कॅन पंडित डॉ. विद्यासागर विज्ञान\nडॉली द क्लोन विज्ञान\nमूलभूत अन्योन्य क्रिया विज्ञान\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2013/06/blog-post_3836.html", "date_download": "2018-08-19T22:52:06Z", "digest": "sha1:4OHWEHITIDZYFKVZJPTX5NDNSONOC5GR", "length": 11848, "nlines": 112, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: पदव्यांच्या वेतनश्रेण्या...", "raw_content": "\nशनिवार, ८ जून, २०१३\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nकधीतरी ऐकले होते की काही लोक दहावी बारावीचे गुण पेपर तपासणार्‍यांकडून वाढवून आणतात. नंतर पुन्हा कधीतरी हेच इंजिनियरींग आणि मेडीकल क्षेत्रात घडत असल्याचे ऐकले होते. काही प्रकाच्या सीइटींमध्येही हा प्रकार चालतो असे ऐकण्यात आले होते. आणि आता तेच एम.फिल./ पीएच. डी. बद्दल ऐकतोय.\nएम.फिल./ पीएच. डी. म्हणजे संशोधन. एम.फिल. मध्ये संक्षिप्त संशोधन असते तर पीएच. डी. च्या संशोधनाचा पट विस्तृत असतो. म्हणून एम.फिल. ही पीएच. डी. ची पहिली पायरी असल्याचे समजले जात होते. नंतर एम.फिल. अगदी कोणीही होऊ लागले. शंभरेक कागद लिहून काढले की एम.फिल. होता येते अशीही सर्वत्र चर्चा होऊ लागली. काही लोक याच पध्दतीने एम. फिल झालेत असेही ऐकू येत होते. नंतर विद्यापीठांकडून एम.फिल.च्या पदव्या बहाल करणार्‍या काही दलाली संस्थाही अस्तित्वात येऊ लागल्या होत्या. मात्र एम.फिल.ची घसरगुंडी झाली तरी पीएच. डी. चा दबदबा आताआतापर्यंत होताच.\nपीएच. डी. म्हणजे विद्यावाचस्पती होणे. यात संपूर्ण नवीन काही शोधून काढणे अपेक्षित नसले तरी याआधी जे संशोधन आहे त्यात नवीन थोडीफार भर टाकणे म्हणजेच रिसर्च. असे रिसर्च करायला चिकित्सक लोक दहा दहा वर्ष लावतात. अनेक जणांना पीएच. डी. करण्यासाठी दहा वर्ष लागलेले आहेत. विद्यापीठ दोन वर्षांसाठी नोंदणी करत असले तरी ही मुदत संशोधकालाच कमी पडत असल्यामुळे वेळोवेळी मुदतवाढ संशोधकाला करून घ्यावी लागते. असे असताना काही लोक मुदतवाढ न करता दोन वर्षांतच पीएच. डी. होऊ लागलीत. आणि आता तर कोणीतरी फक्त तीन महिण्यात पीएच. डी. झाल्याचे ऐकतोय.\nदोन वर्षांपूर्वी एक व्यक्ती माझ्याकडे एकूण पीएच. डी. पध्दत समजून घेण्यासाठी आली होती. त्यावेळी त्यांना पीएच. डी. करण्याचे अ ब क ड सुध्दा माहीत नव्हते. त्यांच्याशी चर्चा करतांना माझ्या असे लक्षात आले की त्यांना संशोधनाची तांत्रिक माहिती तर नाहीच पण त्या क्षेत्रातला त्यांचा प्राथमिक अभ्यासही नव्हता. त्यांनी एम.फिल.ही केलेले नव्हते. आणि सहा महिण्यापूर्वी ते मला रस्यात भेटले तर म्हणाले, मी पीएच. डी. झालो बरका सर. यावेळी माझ्या चेहर्‍यावरील आश्चर्यही त्यांना सहज दिसले असेल.\nआपण कुठे चाललो आहोत. काय करतो आहोत. याचे भान आज कोणालाही उरले नाही. विकत घेणार्‍यांनाही नाही आणि विकले जाणार्‍यांनाही नाही. एम.फिल./ पीएच. डी. वर जर प्राध्यापकांना पाच पाच वेतनश्रेण्या मिळणार असतील तर हे कधीतरी होणारच होते. प्राध्यापकांचे शोधनिबंध नियतकालिकांत प्रकाशित झाले पाहिजेत असा युजीसीने नियम केला आणि पैसे घेऊन शोधनिबंध छापणारे नियतकालिके निघू लागलीत. आज गुणवत्तेसाठी कोणी शिकतच नाही. पैसे कमवण्यासाठीच तर हे शि‍क्षण आहे. ज्ञानासाठी हे शिक्षण नव्हे. फक्त पदव्यांच्या वेतनश्रेण्या घेण्यासाठी आजचे शिक्षण आहे.\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ४:३८ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A", "date_download": "2018-08-19T23:02:40Z", "digest": "sha1:RGQ5GF25NL2ULWU6SY3D5ZGCH6XNNXSP", "length": 6720, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आना इवानोविच - विकिपीडिया", "raw_content": "\n६ नोव्हेंबर, १९८७ (1987-11-06) (वय: ३०)\n६ फुट १ इंच\nक्र. १ (९ जून २००८)\nशेवटचा बदल: ऑगस्ट २०१२.\nआना इवानोविच (सर्बियन: Ана Ивановић; जन्म: ६ नोव्हेंबर १९८७, बेलग्रेड) ही एक व्यावसायिक सर्बियन टेनिसपटू आहे. २००८ साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणारी व एके काळी जागतिक क्रमवारीत प्रथम असलेली आना सध्या १९व्या क्रमांकावर आहे.\nग्रँड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्या[संपादन]\nउप-विजेती २००७ फ्रेंच ओपन Clay जस्टिन हेनिन ६–१, ६–२\nउप-विजेती २००८ ऑस्ट्रेलियन ओपन Hard मारिया शारापोव्हा ७–५, ६–३\nविजेती २००८ फ्रेंच ओपन Clay दिनारा साफिना ६–४, ६–३\nअधिकृत संकेतस्थळ (इंग्रजी) (सर्बियन)\nविमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर आना इवानोविच (इंग्रजी)\nइ.स. १९८७ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१७ रोजी ०२:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/lavasas-special-planning-authority-status-comes-to-an-end-261285.html", "date_download": "2018-08-20T00:03:08Z", "digest": "sha1:IZPW4JZG2HJLJMCR37RARIJHVZWTAS2V", "length": 13568, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्य सरकारचा लवासाला दणका, विशेष प्राधिकरणाचा दर्जा रद्द", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nराज्य सरकारचा लवासाला दणका, विशेष प्राधिकरणाचा दर्जा रद्द\nलवासाचा विशेष प्राधिकरणाचा दर्जा रद्द करण्यात आलाय. लवासाला आता पीएमआरडीएच्या( पुणे विकास प्राधिकरण संस्था ) अंतर्गत ठेवण्यात आलंय.\n23 मे : लवासाला आज सरकारनं मोठा दणका दिलाय. लवासाचा विशेष प्राधिकरणाचा दर्जा रद्द करण्यात आलाय. लवासाला आता पीएमआरडीएच्या( पुणे विकास प्राधिकरण संस्था )\nअंतर्गत ठेवण्यात आलंय. हा निर्णय म्हणजे लवासा आणि त्याची भलामण करणाऱ्या शरद पवारांना मोठा दणका मानला जातोय.\nलवासाचे विशेष अधिकार काढून घेण्यात आलेत. लवासात आता कोणतंही बांधकाम करताना पीएमआरडीएची परवानगी घ्यावी लागणार आहे. शिवाय लवासा आता पीएमआरडीएच्या अंकित असल्यानं लवासातल्या विकासाला अनेक मर्यादा येणार आहेत. लवासावर अगोदरच कर्जाचा डोंगर असताना या आदेशाने लवासाचा पाय आणखी खोलात गेलाय.\nकाय आहे लवासा, पीएमआरडीए \nलवासा हे शरद पवारांचं स्वप्नत शहर,\nपुणे, पिंपरी चिंचवडसह अनेक तालुक्यांचा\nपीएमआरडीए म्हणजे पुणे विकास\nआतापर्यंत लवासा स्वत:चं बांधकाम,\nनिर्णय, परवानग्या स्वत:च मंजूर करायचं\nआतापर्यंत लवासाला अमर्यादीत अधिकार\nहोते आता त्याला छाटणी\nलवासात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अफरातफरीचे\nमंजुरीपेक्षा जास्त बांधकाम केल्याचाही लवासावर\nहिल स्टेशन म्हणून विकास करणं अपेक्षीत\nहोतं पण नियमाला बगल\nलवासानं पुण्यासहीत आसपासच्या गावचंही\nपाणी बांधकामासाठी पळवल्याचा आरोप\nआदीवासींच्या जमीनी लवासानं लाटल्याचा\nआरोप, तुटपुंजे पैसे दिल्याचेही आरोप\nलवासा सध्या 4 हजार कोटी रूपयांच्या\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%A9", "date_download": "2018-08-19T23:04:23Z", "digest": "sha1:7LHBN4W4L7XXVOXE6NKH2HW4YXVKIBFT", "length": 13453, "nlines": 305, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९४३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे\nवर्षे: १९४० - १९४१ - १९४२ - १९४३ - १९४४ - १९४५ - १९४६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी २७ - दुसरे महायुद्ध - ५० अमेरिकन लढाउ विमानांनी विल्हेम्सहेवन वर बॉम्बफेक केली.\nफेब्रुवारी १ - दुसरे महायुद्ध - नाझी सैन्याने व्हिडकुन क्विस्लिंगला नॉर्वेच्या पंतप्रधानपदी बसवले.\nफेब्रुवारी २ - दुसरे महायुद्ध - स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण.\nफेब्रुवारी ८ - दुसरे महायुद्ध-कुर्स्कची लढाई - रशियन सैन्याने कुर्स्क शहर काबीज केले.\nफेब्रुवारी ८ - दुसरे महायुद्ध-ग्वाडालकॅनालची लढाई - अमेरिकन सैन्याचा जपानी सैन्यावर विजय.\nफेब्रुवारी १४ - दुसरे महायुद्ध - रोस्तोव, रशियाला रशियन सैन्याने जर्मन वेढ्यातुन मुक्त केले.\nफेब्रुवारी १४ - दुसरे महायुद्ध - कॅसेरिन पासची लढाई - ट्युनिसीयात फील्ड मार्शल एर्विन रोमेलच्या आफ्रिका कोरने कॅसेरिन घाटातील दोस्त राष्ट्रांच्या सैन्यावर कडाडून हल्ला चढवला.\nफेब्रुवारी २७ - बेर क्रीक, मॉन्टाना येथे एका खाणीत स्फोट. ७४ ठार.\nमार्च २ - दुसरे महायुद्ध - बिस्मार्कच्या समुद्रातील लढाई.\nमार्च ३ - दुसरे महायुद्ध - लंडनमध्ये बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १७३ ठार.\nमार्च ८ - दुसरे महायुद्ध-बोगनव्हिलची लढाई - जपानी सैन्याने प्रतिहल्ला सुरु केला.\nमे ११ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने अल्युशियन द्वीपसमूहातील अट्टु येथील जपानी सैन्यावर हल्ला केला.\nजून १९ - बोमॉँट, टेक्सास येथे वांशिक दंगल.\nजुलै ५ - दुसरे महायुद्ध - कुर्स्कची लढाई.\nजुलै १२ - दुसरे महायुद्ध - प्रोखोरोव्ह्काची लढाई.\nजुलै १४ - अमरिकेतील सेंट लुई शहरात जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरचे स्मारक खुले.\nजुलै २४ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या विमानांनी जर्मनीतील हांबुर्ग शहरावर तुफान बॉम्बफेक सुरू केली.\nजुलै २५ - दुसरे महायुद्ध - इटलीत बेनितो मुसोलिनीची हकालट्टी.\nजुलै २८ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या जर्मनीतील हांबुर्ग शहरावरील बॉम्बफेकीत ४२,००० नागरिक ठार.\nऑगस्ट १७ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने अमेरिकेची ६० लढाउ विमाने.\nनोव्हेंबर ३० - दुसरे महायुद्ध - अमेरिकन अध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट, ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल व सोव्हियेत अध्यक्ष जोसेफ स्टालिन यांचे ऑपरेशन ओव्हरलॉर्ड बद्दल एकमत झाले. ऑपरेशन ओव्हरलॉर्ड हे जून इ.स. १९४४ मध्ये दोस्त राष्ट्रांच्या यूरोपवरील हल्ल्याच्या आराखड्याला दिलेले गुप्त नाव होते.\nमे ९ - मॉरिस फॉस्टर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.\nमे ३१ - ज्यो नेमथ, अमेरिकन 'फूटबॉल'पटू.\nजून ६ - आसिफ इकबाल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\nजुलै १२ - ब्रुस टेलर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.\nजुलै २६ - मिक जॅगर, इंग्लिश संगीतकार, गायक.\nऑगस्ट १० - शफाकत राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\nऑगस्ट २८ - बोरिस तिसरा, बल्गेरियाचा राजा.\nसप्टेंबर २६ - इयान चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर २९ - लेक वालेंसा, पोलंडचा पंतप्रधान.\nडिसेंबर ४ - फ्रान्सिस दिब्रिटो, कॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक.\nडिसेंबर ५ - डॉ.लक्ष्मण देशपांडे, मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार.\nमार्च ३ - जॉर्ज थॉम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nएप्रिल १८ - इसोरोकु यामामोटो, जपानचा दर्यासारंग.\nजुलै ३१ - हेडली व्हेरिटी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू (युद्धबंदी असताना).\nइ.स.च्या १९४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑक्टोबर २०१४ रोजी २२:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2014/06/private-browsing-in-chrome-mozilla-and.html", "date_download": "2018-08-19T23:31:34Z", "digest": "sha1:5LO674ASGTJSEGCRR2BJ7W7BW7RXLGDT", "length": 12509, "nlines": 78, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "इंटरनेटच्या दुनियेत मुशाफिरी करा गुप्तपणे - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nइंटरनेटच्या दुनियेत मुशाफिरी करा गुप्तपणे\nआपण इंटरनेट वापरताना सतत वेगवेगळ्या संकेस्थळांवर भेटी देत असतो पण बर्याचशा संकेतस्थळांवर एक अशी यंत्रणा कार्यान्वीत केलेली असते जी येणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्याची माहिती गोळा करते. आपण कोणता ब्राऊजर वापरत आहोत, आपल्या संगणकावर कोणती संगणक प्रणाली (Oprating System) प्रस्थापित केलेली आहे याशिवाय आपण जगातल्या कुठल्या देशातून, शहरातून भेट देत आहोत याची खडानखडा माहिती गोळा करणे हे संकेतस्थळावरील त्या यंत्रणेचे काम असते. आपली खासगी माहिती, संकेतस्थळ अधिकाधिक उपयुक्त आणी वापरण्यासाठी सोपे करावे म्हणून घेतली जाते. गुगलकाकांनी इथेसुद्धा पहिला क्रमांक पटकावलाय, आपली खासगी माहिती वापरून आपल्यालाच सर्वाधिक उपयुक्त ठरणाऱ्या जाहिराती दाखवल्या जातात, ज्यामुळे आपण बघत असलेल्या जाहिराती आपल्याला आवडण्याची किंवा उपयुक्त ठरण्याची दाट शक्यता असते. इतर संकेतस्थळे देखील अशा प्रकारे माहिती गोळा करून आपापल्या आवश्यकतेनुसार त्या माहितीचा वापर करतात.\nथोडक्यात काय तर बंद खोलीमधुन जरी कोणतेही संकेतस्थळ बघितले तरी तुमची माहिती ही लपवता येत नाही. आज आपण गुप्तपणे इंटरनेटवर मुशाफिरी (web surfing) कशी करता येईल हे बघुयात.\nवेब ब्राऊजरच्या मदतीने आपण आपली ओळख न उघड करता इंटरनेटवर संकेतस्थळे पाहू शकतो. गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर अशा तिन्ही वेब ब्राऊजर्समध्ये ती सोय दिली आहे. या पर्यायाला Private Browsing असे म्हणतात. प्रायवेट ब्राउझिंगचा मुख्य फायदा म्हणजे त्याच्या कुठल्याही खुणा संगणकावर रहात नाहीत (हिस्ट्री किंवा इतर टेम्प फाईल्स) याशिवाय शुद्ध इंटरनेटचा आस्वादही यामुळे मिळतो (इतर वेळी पर्सनलायझेशन ह्या गोंडस नावाखाली जवळपास ३० ते ५०% माहिती वेगळ्या स्वरुपात दाखवण्यात येते, जी बहुतेकदा तुमची आवड,वेळ,स्थळ हे पाहून ठरवली जाते). इथे तिन्ही लोकप्रिय वेब ब्राऊझर्स मध्ये Private Browsing कसे वापरावे हे चित्रासह दिले आहे.\n१) गुगल क्रोम – सर्वात सोपे आणी जलद प्रायवेट ब्राउझिंग क्रोमचा वापर करून करता येते, यासाठी प्रथम गुगल क्रोम सुरु करा, तुम्हाला क्रोम बंद करायच्या फुलीखाली तीन आडव्या पट्ट्या दिसतील (जुन्या क्रोममध्ये पाना दिसेल) त्यावर टिचकी देऊन “New Incognito Window” वर टिचकी द्या.\nएक नवीन खिडकी उघडेल, त्यात जर वर डाव्या कोपऱ्यामध्ये गुप्तहेराची आकृती दिसली की समजा तुमचे प्रायवेट ब्राउझिंग सुरु झाले आहे, आता इथे हवे ते संकेतस्थळ टाका आणी मनमुरादपणे मुशाफिरी करा.\nगुगल क्रोम प्रायवेट ब्राउझिंग साठी शॉर्टकट\n२) मोझीला फायरफॉक्स – सर्वप्रथम मोझीला फायरफॉक्स सुरु करा, त्यात तुम्हाला टूलबारवरील पर्यायांमध्ये Tools हा पर्याय दिसेल, त्यावर टिचकी देऊन Start Private Browsing निवडा\nआणी तुम्ही जर पहिल्यांदाच हे वापरत असाल तर तुम्हाला पुन्हा याबाबत विचारले जाईल (Confirmation) तिथे Do not show this message again वर टिक करून Start Private Browsing वर टिचकी द्या.\nआता नवीन खिडकी उघडेल ज्यात इथे दिलेल्या चित्राप्रमाणे एका मास्कचे चिन्ह दिसेल, इथून तुम्ही Private Browsing सुरु करू शकता.\nमोझीला फायरफॉक्स प्रायवेट ब्राउझिंग साठी शॉर्टकट\n3) इंटरनेट एक्सप्लोरर – सर्वप्रथम तुमच्या इंटरनेट इंटरनेट एक्सप्लोररची आवृत्ती ८ किंवा त्यापेक्षा पुढची असल्याची खात्री करा. (यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर सुरु केल्यावर Help निवडून About Internet Explorer) वर टिचकी द्या. नवीनतम आवृत्ती या दुव्यावर मिळेल. इंटरनेट एक्सप्लोरर सुरु केल्यावर वरील उजव्या कोपर्यात फुलीच्या खाली एक निळे चक्र दिसेल त्यावर टिचकी द्या, Safety या पर्यायावर तुमचा माउस न्या,\nनवीन खिडकीतून तुम्ही Private Browsing सुरु करू शकता.\nइंटरनेट एक्सप्लोरर प्रायवेट ब्राउझिंग साठी शॉर्टकट\nआता आवश्यक असेल तेव्हा प्रायवेट ब्राउझिंगचा नक्की वापर करा आणी इंटरनेटच्या दुनियेत गुप्तपणे मुशाफिरी करा, आणी काही अडचण उद्भवली तर इथे मांडा, आम्ही मदतीसाठी आहोतच..\nइंटरनेटच्या दुनियेत मुशाफिरी करा गुप्तपणे Reviewed by Salil Chaudhary on 07:46 Rating: 5\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/5217-home-loan-rbi", "date_download": "2018-08-19T23:09:17Z", "digest": "sha1:54NYVQWFOOQGTRJULRHTFGNMAWHAQ575", "length": 4723, "nlines": 127, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "RBI चे तिमाही पतधोरण जाहीर; गृहकर्ज धारकांना दिलासा नाहीच - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nRBI चे तिमाही पतधोरण जाहीर; गृहकर्ज धारकांना दिलासा नाहीच\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आज आपलं तिमाही पतधोरण जाहीर केलं. यात रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.\nरेपो रेट 6 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्के कायम ठेवण्यात आलेत. सलग तिसऱ्यांदा आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.\nतसेच व्याजदरांमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे गृहकर्ज धारकांना दिलासा मिळालेला नाही.\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/a-girl-suicides-in-on-wedding-eve-276882.html", "date_download": "2018-08-20T00:02:16Z", "digest": "sha1:CQPXZOZEAPA4R446RU4KJ3W4GMTQ5GDC", "length": 11947, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लग्नाच्या पूर्वसंध्येलाच तरुणीची आत्महत्या", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nलग्नाच्या पूर्वसंध्येलाच तरुणीची आत्महत्या\nमंगळवारी रात्री पिंपरी-चिंचवडच्या विद्यानगर झोपडपट्टीतील ही घटना आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सीमा सकाटे(22) असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे.तिचं साताऱ्यातील एका मुलाशी लग्न होणार होतं.\n13 डिसेंबर: लग्नाच्या पूर्वसंध्येला पिंपरी चिंचवडमध्ये एका तरूणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ माजली आहे.\nमंगळवारी रात्री पिंपरी-चिंचवडच्या विद्यानगर झोपडपट्टीतील ही घटना आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सीमा सकाटे(22) असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे.तिचं साताऱ्यातील एका मुलाशी लग्न होणार होतं.\n. लग्नाच्या काही तासांपूर्वी वधूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लग्न काही तासांवर आलं असल्याने घरात धामधूम होती. वधू पित्याची पत्रिका वाटपाची आणि राहिलेली कामं उरकण्याची धावपळ सुरू होती. या सगळ्या गडबडीतच तिने स्वत:चे आयुष्य संपवलं.\nपोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nपुण्यात 11 मजली इमारतीत आग, सुरक्षा रक्षकांनी वाचवले दोघांचे प्राण\nआंबेनळी घाटात अपघातानंतर मृत कर्मचाऱ्यांचे मोबाईल गायब\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://itstechschool.com/mr/training-venue/training-rooms-in-mumbai/", "date_download": "2018-08-19T23:33:15Z", "digest": "sha1:MIZQLTBA7FSDQI2G5WWJCWY6RO24RLAE", "length": 25055, "nlines": 385, "source_domain": "itstechschool.com", "title": "प्रशिक्षण कक्ष | मुंबई मध्ये प्रशिक्षण स्थान - तिचे", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nमुंबईतील ट्रेनिंग रूम्स भाड्याने द्या\nअभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स मुंबई आणि भारतातील सर्व भागामध्ये ट्रेनिंग आणि क्लासरूम भाड्याने देण्यासाठी अनेक तज्ञ आहेत मुंबईतील प्रशिक्षण कक्ष, महाराष्ट्र त्याच्या तांत्रिक प्रशिक्षणाची तरतूद आहे आणि प्रशिक्षण खोल्या भाडे त्यांच्या प्रशिक्षण गरजेसाठी कॉर्पोरेटसाठी त्याचे प्रशिक्षण स्थळे, मुंबई हे तांत्रिक प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह शिकण्यासाठी डिझाईन केलेले आहे.\nभाड्याने मुंबईसाठी प्रशिक्षण स्थळ\nअंधेरी पूर्व, मुंबई येथे वेगवेगळ्या ठिकाणी भाडे दर्शविण्यावर त्यांचे प्रशिक्षण ठिकाण उपलब्ध आहे. त्याचे मुंबई भाड्याने वर्ग उच्च दर्जाचे मशीन, नेटवर्क, लीज लाइन, छप्पर घातलेले प्रोजेक्टर आणि लंच साठी कॅफेटेरिया सुसज्ज आहेत. त्याच्यासाठी सर्वोत्कृष्ट विक्रेते आणि एक दुकान उपाय म्हणून ओळखले जाते तांत्रिक प्रशिक्षण or प्रशिक्षण कक्षमुंबई मध्ये, भारत\nमुंबई, महाराष्ट्र भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. अनेक एमएनसी चे विकासक केंद्र, मुम्बई लाईन एक्सडेक्सई इन्फोटेक लिमिटेड, अॅड्रिनलिन ई सिस्टम्स, अफ्टेक, एटम टेक्नॉलॉजीज, ब्ल्यू स्टार इन्फोटेक, सीजीआय ग्रुप, कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स, सायन्पस, डेलॉइट कन्सल्टिंग, डेटामेटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस, फॅक्टसेट रिसर्च सिस्टीम्स इंक, भौमितीक लि. , इंटिंक, जेपी मॉर्गन चेस, लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक, मास्टेक, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन, ऑनवर्ड टेक्नोलॉजीज, पटना कंप्यूटर सिस्टम्स, रेड हॅट इंडिया, सोनाटा सॉफ्टवेअर, सिंटेल, सदरलँड, टीसीएस, टाटा इंटरएक्टिव सिस्टीम्स, टेक महिंद्रा डब्ल्युएनएस ग्लोबल सर्व्हिसेस, झीनिथ कॉम्प्युटर्स आणि बरेच काही. अभिनव तंत्रज्ञानामुळे मुंबईतील आयटी कंपन्यांना कॉर्पोरेट ट्रेनिंग आणि प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहे.\nयेथे मेलची नोंदणी करण्यासाठीinfo@itstechschool.com\nस्नॅक्ससह 02 चहा / कॉफी\nबुफे मध्ये शाकाहारी लंच\nइंटरनेट - होय, हाय स्पीड लीज लाइन कनेक्टिव्हिटी\nसंगणक - 4 जीबी रॅम ते 32 जीबी रॅम उपलब्ध आहेत.\nइथरनेट LAN / वाय-फाय कनेक्टिव्हिटी\nविनमर हाऊस, एक्सएक्सएक्सएक्स फ्लोअर रोड नाही 2 मारोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व मुंबई 2 इंडिया\nइनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्यूशन्स ही कंपनी आहे जी आयटी आणि व्यावसायिक कौशल्यांवर व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणाखेरीज आयटीएसच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण गरजांसाठी भारताच्या सर्व कॉर्पोरेट हबमध्ये प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत. पुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-managa-bamboo-plantation-technology-agrowon-maharashtra-5649?tid=118", "date_download": "2018-08-19T22:57:54Z", "digest": "sha1:ZGQBES3FJ3UOEBJDZ5QLY63CGETTAGMI", "length": 22075, "nlines": 184, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, managa bamboo plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nव्यवस्थापन माणगा बांबू लागवडीचे...\nव्यवस्थापन माणगा बांबू लागवडीचे...\nव्यवस्थापन माणगा बांबू लागवडीचे...\nव्यवस्थापन माणगा बांबू लागवडीचे...\nरविवार, 11 फेब्रुवारी 2018\nमाणगा बांबू टणक असून, भरीव असतो. विविध प्रकारच्या जमिनीत व वेगवेगळ्या वातावरणात चांगला वाढतो. हा बांबू पाणलोट, सागरी किनारपट्टी क्षेत्र आणि आदर्श कृषी - वानिकीसाठी उपयुक्त आहे. या जातीची व्यावसायिक तत्त्वावर लागवड करणे शक्य आहे.\nमाणगा बांबू टणक असून, भरीव असतो. विविध प्रकारच्या जमिनीत व वेगवेगळ्या वातावरणात चांगला वाढतो. हा बांबू पाणलोट, सागरी किनारपट्टी क्षेत्र आणि आदर्श कृषी - वानिकीसाठी उपयुक्त आहे. या जातीची व्यावसायिक तत्त्वावर लागवड करणे शक्य आहे.\nमाणगा बांबू हे जलदगतीने वाढणारे काष्ठ गवत आहे. योग्य व्यवस्थापन असल्यास चौथ्या वर्षांपासून उत्पादन मिळण्यास सुरवात होते. नैसर्गिकरीत्या माणगा बांबू (शास्त्रीय नाव ः Dendrocalamus Stocksii किंवा Oxytenanthera Stocksii / Pseudoxytenanthera Stocksii ) मध्य पश्‍चिम घाटात आढळतो. महाराष्ट्रात चिवा, माणगा, कर्नाटकात सिमे, बिदरू, गोव्यात कोंडया आणि केरळमध्ये ओविये या स्थानिक नावांनी ओळखला जातो. माणगा बांबूची परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता चांगली असल्याने उष्ण दमट (जास्त पर्जन्यमान आणि आर्द्रता असलेल्या) कटिबंधामध्ये चांगल्या प्रकारे येतो. यास निचरा होणारी गाळाची खोल जमीन मानवते. काटेविरहीत, सुटसुटीत येणाऱ्या काठ्या जोडण्यास व व्यवस्थापनास सुलभ असतात.\nमाणगा बांबू १० ते १२ मीटर उंच, टोकाशी सरळ, जास्त फांद्या नसलेला, अणकुचीदार लहान पाने, पिवळट हिरव्या रंगाचा ताठ, मजबूत आणि चांगला भरीव असतो. पेरातील अंतर १५ ते ३० सें. मी. असून व्यास साधारणतः २.५ ते ६ सें. मी. असतो. माणगा बांबूचे गुणधर्म, वैशिष्ट्य, उपयोग आणि उपलब्धता लक्षात घेऊन नॅशनल बांबू मिशनने व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त अशा १६ प्रजातीमध्ये माणगा बांबूचा समावेश केला आहे.\nकाठीची उंची साधारणतः १०-१२ मीटरपर्यंत वाढते. बुंध्याच्या व्यास २.५ ते ६ सें. मी. व पेराची रुंदी १५-३० सें. मी. पूर्ण विकसित काठी नवीन काठीच्या तुलनेत केसरहीत हिरवीगार गुळगळीत असते. तर नवीन काठीही पांढऱ्या किंवा राखाडी रंगाची आणि दाट केसांनी आच्छादित असते.\nविकसित काठी ही हिरव्या रंगाची सुटसुटीत वाढलेले आणि काटेविरहीत असते. साधारणतः काठी बुंध्यात घन असते. (साधारणतः सहाव्या ते सातव्या पेरापर्यंत) किंवा इतर बांबूपेक्षा अर्ध्यापेक्षा अधिक उंचीपर्यंत ही घन असू शकते.\nकाठीचा पोकळपणा हा वरच्या भागात अधिक ठामपणे दिसून येतो.\nपाने साधारणतः १०-२० सें. मी. लांब, १-२ सें. मी. रुंद गोलाकार लांबूडकी आणि बुंध्यात लहान (२ मिमी) असतात. या प्रजातीत सहसा अधूनमधून घडणारा अनियमित (एकांडी) फुलोऱ्याचा प्रकार आढळून येतो.\nसुरवातीच्या काळात तणाच्या प्रादुर्भावानुसार १ ते २ वेळा खुरपणी करावी.\nस्थानिक वातावरणानुसार साधारणतः आठवड्यातून एकदा पाणी द्यावे. रोपाच्या भोवती पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.\nपावसाळ्याच्या शेवटी बेटांभोवती पालापाचोळा, गवत, शेणखताची भर व आवरणामुळे जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यास व हिवाळ्यात नवीन कोंब येण्यास मदत होते.\nबांबूला कोंब आल्यापासून तिसऱ्या वर्षी बांबू कापणीला येतो. मात्र त्याची पूर्ण वाढ चार वर्षांपर्यंत होते. चार वर्षीय बांबूचा टिकाऊपणा जास्तीत जास्त असतो.\nबांबूचे वय चार वर्षांच्या पुढे गेल्यास तो ठिसूळ व्हायला लागतो. कमकुवत होऊन तो वाळतो.\nसाधारणतः ३ ते ४ वर्षांनंतर बेटापासून बांबू काढणीस सुरवात होते.\nचांगली देखभाल असलेल्या बेटांकडून ३ ते ४ वर्षांनी सरासरी ८ ते १० बांबू मिळतात. ५ ते ६ नंतर १० ते १५ काठ्या प्रत्येक बेटापासून मिळू शकतात. प्रती हेक्‍टरी १०,००० काठ्या उपलब्ध\nप्रबळ पेरांची रचना, नैसर्गिक घनता, टिकाऊ अाणि टणक असून भरीव असतो.\nबारीक तार सोलण्यास सुलभ असल्याने विणकामासाठी अतिशय उत्कृष्ट.\nविविध प्रकारच्या जमिनीत व वेगवेगळ्या वातावरणात येतो.\nलागवड, व्यवस्थापनासाठी कमीत कमी मजूर व कमी खर्च.\nतुरळक बेटांमध्ये फुलोरा येतो, जेणेकरून संपूर्ण लागवड नष्ट होत नाही.\nकोवळ्या कोंबापासून भाजी, विविध पदार्थ तसेच लोणचे निर्मिती.\nविणकाम व विविध हस्तकलेच्या वस्तू बनवण्यासाठी उपयुक्त.\nकागद आणि लगदा उद्योगात, बांधकाम, छत्रीचे दांडे, आधाराची काठी आणि लहान बोटींचे व्हल्ले, मासेमारीत मोठ्या प्रमाणावर वापर.\nप्रबळ पेर रचना, नैसर्गिक घनता आणि चांगल्या जाडीमुळे वेताचा तुटवडा असेल तर माणगा फर्निचर उद्योगात एक पर्याय म्हणून उपयुक्त.\nशेतीउपयोगी अवजारे बनविण्यासाठी, केळी, टोमॅटो, मिरची आणि इतर पिकामध्ये आधारासाठी मोठ्या प्रमाणावर वापर.\nशेती तसेच घराभोवती सजवी कुंपण म्हणून उत्तम पर्याय.\nरासायनिक प्रक्रिया करून टिकाऊपणा वाढविलेल्या मागण्या बांबूचा उपयोग घरे, हरितगृहे, उपहारगृहे बनविण्यासाठी होतो.\nमृद संधारण, जमिनीचा कस वाढविण्यासाठी, घरगुती वापरातील अन्नधान्य ठेवण्याची टोपल्या, कणग्या बनवण्यासाठी उपयुक्त. तसेच ट्रे, तट्टे, खुराडे, सुपल्या निर्मितीसाठी उपयोगी.\nसंपर्क : डॉ. अजय राणे ७८७५४८५२२७\n( वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी)\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nजनावरांना खुराकासोबत द्या बायपास फॅट,...संतुलित पशुखाद्यामध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ,...\nदर्जेदार पशुखाद्यातून होते पोषण,...गाई-म्हशींना दूध उत्पादनासाठी बरेचसे पौष्टिक घटक...\nवंधत्व निवारणासाठी कृत्रिम रेतन फायदेशीरफायदेशीर व्यवसायासाठी जनावरे सुदृढ व प्रजननक्षम...\nपावसाळ्यात सांभाळा शेळ्यांनापावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण निश्चितच जास्त असते...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडअमरावती शहरातील ॲड. झिया खान यांनी भविष्याची सोय...\nहिरव्या, कोरड्या चाऱ्याचे योग्य नियोजन...पावसाळ्यामध्ये सर्वत्र भरपूर प्रमाणात हिरवा चारा...\nरोखा शेळ्यांमधील जिवाणूजन्य अाजारपावसाळ्यात शेळ्यांमध्ये विविध संसर्गजन्य रोगाचा...\nमहत्त्व सेंद्रिय पशुपालनाचे...सेद्रिय पशुपालन ही संकल्पना अापल्याकडे नविन असली...\nकोंबड्या, जनावरांतील वाईट सवयींचे करा...कोंबड्या अाणि जनावरांस काही वाईट सवयी असतील, तर...\nअाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे...आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या...\nबदलत्या वातावरणात जपा कोंबड्यांनापावसाळ्यात दमट हवामान असते. त्यामुळे...\nफऱ्या, तिवा, घटसपर् रोगाची लक्षणे अोळखापावसाळ्यात जनावरे आजारी पडण्याचे व त्यामुळे...\nशेतीला दिली शेळीपालनाची जोडपाटबंधारे खात्यातील नोकरी सांभाळून राम चंदर...\nपोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...\nबोटुकली आकाराच्या मत्स्यबीजाचे संवर्धन...मत्स्यबीज केंद्रावर प्रेरित प्रजननाद्वारे तयार...\nउत्कृष्ट शेळीपालन व्यवसायाचा आदर्शपरभणी जिल्ह्यातील वडाळी येथील ढोले बंधूंनी...\nपंधरा हजार ब्रॉयलर पक्ष्यांचे काटेकोर...घरची सुमारे दहा ते अकरा एकर माळरानावरची शेती. चार...\nअशी करा मत्स्यशेतीची पूर्वतयारी...मत्स्यबीज संगोपनाचे यश हे तळ्याच्या पूर्वतयारीवरच...\nकाळीपुळी रोग नियंत्रणासाठी...काळीपुळी रोग उष्ण प्रदेशात उन्हाळ्याच्या अखेरीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2016/08/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:53:33Z", "digest": "sha1:GQHZYMTXKD7W7OX7V2EMYB22IUYSGUUV", "length": 18172, "nlines": 124, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: सांस्कृतिक भारत : गोवा", "raw_content": "\nरविवार, १४ ऑगस्ट, २०१६\nसांस्कृतिक भारत : गोवा\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nगोमांचल, गोपाकापट्टम, गोपकपुरी, गोवापुरी, गोमांतक इत्यादी प्राचीन गोव्याची पूर्वीची नावे आहेत. गोवा हे ऐतिहासिक संचित स्थान म्हणून ओळखले जाते.\nउत्तर काळात गोव्याचा उज्वल इतिहास दिसून येतो. इसवी सनच्या पहिल्या शतकात सातवाहन साम्राज्य होते. नंतर कदंब, महालखेडच्या राष्ट्रकुट राजाचे अधिपत्त्य. चालुक्य व पुढे सिल्हारांचेही राज्य. 14 व्या शतकाच्या शेवटी यादवांचे राज्य. नंतर दिल्लीच्या खिलजीची स्वारी. गोव्यावर मुसलमानी अंमल सुरू झाला. वास्को द गामा यांनी 1498 मध्ये पोर्तुगाल ते भारत समुद्रमार्ग शोधला, गोव्यावर वारंवार छोट्यामोठ्या स्वार्‍या होत राहिल्या, अनेक पोर्तुगिज नागरिक भारत भूमीवर हळूहळू वस्ती करून राहू लागले. 1510 मध्ये अल्फान्सो द अल्ब्युकर्क याने विजयनगरच्या सम्राटाच्या मदतीने गोव्यावर स्वारी करून गोवा जिंकले. ख्रिस्ती पाद्री फ्रांसीस झेव्हिअरचे आगमन झाले. 1542 ला गोव्यात मोठ्या प्रमाणात धर्मांतरास सुरूवात झाली. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात शिवाजी राजांनी गोव्याच्या आजूबाजूचा भूभाग जिंकला. 1947 भारतीय स्वातंत्र्यानंतरही गोवा पोर्तुगिजांकडे होते. गोवन नागरिकांनी गोवा मुक्‍ती आंदोलन करून 19 डिसेंबर 1961 ला गोवा पोर्तुगिजांच्या अधिपत्त्यातून मुक्‍त केले. गोव्याला दिव, दमन सोबत केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले गेले. 30 मे 1987 ला गोव्याला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळाली. गोवा भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम किनार्‍यावर स्थित आहे. गोव्याच्या उत्तरेस महाराष्ट्र व गोवा वेगळे करणारी तेरेखोल नदी आहे. दक्षिणेकडे कर्नाटकाचा कनारा जिल्हा, पूर्वेकडे पश्चिमघाट, पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे. पणजी, मार्मा गोवा, वास्को, म्हापसा व पोंडा ही गोव्याची महत्वाची गावे आहेत. गोव्यात जवळजवळ 450 वर्ष पोर्तुगिज नियम होते.\nगोव्यात अनेक प्रकारची पारंपरिक लोकगीते प्रचलित आहेत. कोकणी गीते अभिजात अशा चार गटात दिसून येतात. या गीतात फुगडी आणि ढालो आहेत. दुसरा प्रकार देखणी हा आहे. हा नृत्य प्रकार पाश्चात्य आणि स्थानिक अशा सरमिसळीतून निर्माण झाला आहे. तिसरा प्रकार दुलपोड, चौथा मांडो. यात संगीत पाश्चात्य असते तर लय कोकणी दिसते. जवळजवळ 35 प्रकारच्या कोकणी गीतांत लोकगीतांचे वर्गीकरण करता येईल. त्यात वर ‍निर्दीष्ट केलेल्या गीतांसह बनवार्‍ह, दुवलो, फुगडी, कुन्नबी, लाऊनीम, ओवी, पालन्नम, ता‍घरी, तीयत्र, झागोर, झोती अशा प्रकारचे गीते आहेत.\nगोव्यातल्या कला आणि लोककला लक्षवेधी ठरतात. गोव्याला पूर्व जगातले रोम म्हटले जाते. गोव्याची लोकसंस्कृती, लोकगीते आणि ख्रिश्चन आर्कीटेक्चर मन वेधून घेते. घोडे मोंडी नावाचा नृत्य प्रकार हा हातात तलवारी घेऊन आणि पायाला घुंगरू बांधून ढोल आणि ताशांच्या नादावर केला जातो. या नाचातूर शूरवीरतेचे प्रदर्शन केले जाते. आपले पुर्वज कसे लढावू आणि शूर होते हे प्रदर्शित करण्यासाठी हा नाच असतो. मांडो हा भावनिक नृत्य प्रकार आहे. भजन, आरती आदी प्रकारात असणारा हा नृत्य प्रकार आहे. देखणी हा गाणे आणि नाचाचा संमिश्र प्रकार आहे. यात फक्‍त स्त्री नर्तिका असते. हा गीतबध्द नृत्य प्रकार घुमट या वाद्यावर होत असतो. या व्यतिरिक्‍त धनगर नृत्य, मुसळ नृत्य गोव्यात प्रचलित आहेत.\nगोव्यातील लोकवाद्य म्हणजे ढोल, मृदंग, तबला, घुमट, मादलेम, शहनाई, सुर्त, तासो, नगारा आणि तंबोरा हे आहेत. पोर्तुगिजांकडून आलेले पियानो, मांडोलीन आणि व्हायोलिन.\nगोव्याचे मुख्य अन्न तांदूळ आहे. डाळी, रागी व इतर धान्यांची लागवड होते. मुख्य पिक नारळ, काजू, ऊस, सुपारी आदी असून पोफळी, अननस, आंबे व केळी ही फळे गो्व्यात मोठ्या प्रमाणात पिकतात. अशा उत्पादनातून अर्थलाभ होतो. गोव्याला भरपूर वनसंपदा लाभली आहे.\nराज्याच्या मुख्य केंद्रात कोलबा, कलंगुट, वाग्टोर – तोर बागा, हरमाल, अंजुना, मिरा मार, समुद्र किनारा, बॉन जिझसचा बासिलिका, जुन्या गोव्यातील कॅथेड्रल चर्चेस, काविलम, मारडोल, मंगेशी, बंडोरदेवळे, अग्वादा, तेरेखोल, चापोरा, कागो द समा किल्ला, दूध साखर व हरवलेम हे धबधबे तसेच मायेम तलावाचा सुरम्य व देखणा परिसर आहे. चराओ येथील डॉ. सलीम अली पक्षी संग्रहालय पाहण्यासारखे आहे. तेरेखोल, चपोरा, बागा, मांडवी, झुआरी, साल, सालेरी, तालपोना व ‍‍गोलगीबाग या नऊ नद्या गोव्याच्या प्रमुख नद्या आहेत. पणजी, मडगाव हे गोव्याचे प्रमुख समुद्र किनारे असून जवळ जवळ एकुण 47 बीचेस गोव्याला लाभले आहेत. सर्वच बीचेसवर पर्यटक कायम गर्दी करत असतात.\nगोव्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 3702 चौरस किमी असून राज्याची राजधानी पणजी आहे. 2011 च्या जनगणनेनुसार गोव्याची लोकसंख्या 1,457,723 इतकी आहे. गोव्याच्या प्रमुख भाषा कोकणी व मराठी या दोन्ही असून काही लोकभाषाही बोलल्या जातात.\n(या व्यतिरिक्‍त अजून काही महत्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात. महाराष्ट्र शासनाच्या ‘महान्यूज’ या वेबसाईटवर महाभ्रमंती या विभागात ‘सांस्कृतिक भारत’ या नावाचे माझे साप्ताहीक सदर सुरू झाले आहे. दिनांक 27 जून 2016 ला प्रसिध्द झालेला हा लेख. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)\n– डॉ. सुधीर रा. देवरे\n1) मराठी विश्वकोश, वार्षिकी 2005, प्रमुख संपादक: डॉ. श्रीकांत जिचकार, प्रकाशक: सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,\n2. आंतरजालावरून (Internet) शोधलेली माहिती.\n3. ढोल नियतकालिक, (अहिराणी, अंक क्रमांक 1, 2, 3, 4, 5 आणि मराठी वार्षिकांक, दिवाळी 2002), संपादक: डॉ. सुधीर रा. देवरे\n4. संदर्भ शोध सहाय्य: दर्शना कोलगे.\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ४:०९ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nप्रीत-मोहर १६ ऑगस्ट, २०१६ रोजी ६:०२ म.पू.\nबरेच शब्द- उच्चार चुकीचे आहेत.\nमिपावरची गोव्यावर लिहिलेली आमचें गोंय ही लेखमाला वाचलीत तरी बरेच योग्य उच्चार सापडतील\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसंस्कार म्हणजे काय (भाग- दोन)\nसांस्कृतिक भारत : गोवा\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/912", "date_download": "2018-08-19T22:42:18Z", "digest": "sha1:44FYZQWF5GAMKM6GIE4QQ2DTTDBLKA37", "length": 6175, "nlines": 75, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सरकारचे डोके (!) | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअण्‍णा हजारेंना सरकारकडून अटक करण्‍यात आल्‍यानंतर देशभरात निषेध व्‍यक्‍त केला जाऊ लागला. त्‍यांना संविधानाने दिलेला निषेधाचा अधिकार सरकारकडून नाकारण्‍यात आला. ही सगळी परिस्थिती पाहता डॉ. रविन थत्‍ते यांना टिळकांनी लिहीलेला ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का’ या अग्रलेखाचे स्‍मरण झाले. ही सर्व परिस्थिती पाहिल्‍यानंतर आपल्‍यात आणि इजिप्‍तमध्‍ये काय फरक उरला’ या अग्रलेखाचे स्‍मरण झाले. ही सर्व परिस्थिती पाहिल्‍यानंतर आपल्‍यात आणि इजिप्‍तमध्‍ये काय फरक उरला असा सवाल ते करतात. तथापी या अटकेमधूनही काही चांगले घडेल, अशी आशाही त्‍यांन वाटते.\nस्‍वातंत्र्यूपर्व काळात लोकमान्‍य टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का’ या मथळ्याखाली अग्रलेख लिहिला होता. आजच्‍या सगळ्या घडामोडींना हा अग्रलेख चपखल बसेल. मला असे वाटते, की हे सरकार कपिल सिब्‍बल आणि मनीष तिवारीसारख्‍या धटिंगणांच्‍या हातात गेले आहे. दिग्विजय सिंह तर वेडाच आहे’ या मथळ्याखाली अग्रलेख लिहिला होता. आजच्‍या सगळ्या घडामोडींना हा अग्रलेख चपखल बसेल. मला असे वाटते, की हे सरकार कपिल सिब्‍बल आणि मनीष तिवारीसारख्‍या धटिंगणांच्‍या हातात गेले आहे. दिग्विजय सिंह तर वेडाच आहे मनमोहनसिंह हतबल, सोनिया गांधी आजारी, राहुल गांधी निष्‍प्रभ आणि मुखर्जी व चिदंबरम वेड पांघरून पेडगावला गेले आहेत. अण्‍णा हजारे यांना झालेल्‍या या अटकेतून काहीतरी चांगलेच निष्‍पन्‍न होईल असा माझा विश्‍वास आहे. मात्र वर्तमान परिस्थिती पाहिल्‍यानंतर आपल्‍यात आणि इजिप्‍तमध्‍ये किंवा सिरियामध्‍ये काय फरक उरला हेच समजेनासे झाले आहे\n- डॉ.रविन थत्‍ते, प्‍लास्टिक सर्जन, भ्रमणध्वनी: 9820523616\nपद्मजा फेणाणी-जोगळेकर - जीवन-एक मैफल\nदि पायोनियर- लाईफ अँड टाईम्स ऑफ विठ्ठलराव विखे पाटील\nसंदर्भ: साने गुरुजी, श्यामची आई\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/07/ca21and22july2017.html", "date_download": "2018-08-19T23:05:06Z", "digest": "sha1:BWCE4I5MOHI5TJTNNEHWY7RWUVWIVP33", "length": 14627, "nlines": 119, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २१ व २२ जुलै २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २१ व २२ जुलै २०१७\nचालू घडामोडी २१ व २२ जुलै २०१७\nरेल्वे मंत्रालय घेणार 'ऍपल'ची मदत\nदेशभरातील रेल्वे गाड्यांना वेगाचा बूस्टर डोस देण्यासाठी रेल्वे मंत्रालय सज्ज झाले असून यासाठी सरकार 'ऍपल'सारख्या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची मदत घेण्याच्या तयारीत आहे.\nया माध्यमातून रेल्वेचा वेग प्रतितास सहाशे किलोमीटरपर्यंत वाढविला जाणार आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज दिली.\nदिल्ली ते मुंबई आणि दिल्ली ते कोलकता या दोन वर्दळीच्या मार्गांवरील गतिमान एक्‍स्प्रेसच्या वेगामध्ये वाढ केली जाणार असून यासाठी निती आयोगाने रेल्वे मंत्रालयाच्या अठरा हजार कोटी रूपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.\nअजित दोवाल चीन दौऱ्यावर\nदेशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे पुढील महिन्यात 'ब्रिक्‍स' राष्ट्रांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बीजिंगला जाणार आहेत.\nपरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते गोपाळ बागले यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ही माहिती दिली.\nराम नाथ कोविंद भारताचे १४ वे राष्ट्रपती\nभारताच्या राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) उमेदवार राम नाथ कोविंद यांचा राष्ट्रपती निवडणूक २०१७ मध्ये विजय झाला आहे. ते भारताचे १४ वे राष्ट्रपती असतील.\nभारताचे सरन्यायाधीश जे. एस. खेहार यांच्याकडून राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर ते २६ जुलै २०१७ रोजी माननीय प्रणब मुखर्जी यांच्याकडून कार्यालयाचा कार्यभार स्वीकारतील.\n१७ जुलै २०१७ रोजी झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सर्व राज्यांच्या विधानसभांचे ४१०९ सदस्य (आमदार) आणि संसदेचे ७७१ सदस्य (खासदार) अश्या एकूण ४८८० वैध मतदारांपैकी ९९.४९% लोकांनी मतदान केले होते.\n२० जुलै २०१७ रोजी झालेल्या मतमोजणीनुसार, राम नाथ कोविंद यांनी ७,०२,०४४ मूल्यासह २९३० मते (६५.६५%) मिळाली आहेत तर मीरा कुमार यांना ३,६७,३१४ मूल्यासह १८४४ मते (३५%) मिळाली. तसेच ७७ मते अवैध ठरलेली आहेत.\n१ ऑक्टोबर १९४५ रोजी उत्तरप्रदेशच्या कानपूर देवघाट जिल्ह्यातील पाराउंख गावात जन्मलेल्या राम नाथ कोविंद यांनी वाणिज्यशास्त्राची पदवी आणि त्यानंतर कायदा शिक्षण (LLB) घेतलेले आहे.\n७२ वर्षीय राम नाथ कोविंद १२ वर्षे राज्यसभेचे सदस्य होते आणि अनेक संसदीय मंडळांचा भाग होते. त्यांनी भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष देखील होते. त्यांनी सन १९८२-१९८४ या काळात दिल्ली उच्च न्यायालयात केंद्रीय सरकारची बाजू मांडली होती.\nके. आर. नारायणन यांच्यानंतर दलित समाजातून आलेले हे दुसरे भारतीय राष्ट्रपती आहेत.\nभारतीय घटनेच्या कलम ५२ मध्ये असे म्हटले आहे की, भारताचे एक राष्ट्रपती असतील. केंद्राचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीला निहित केले जाईल. ते देशाचे प्रमुख असतील आणि राष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील.\nभारतीय संसदीय लोकशाहीमधे, राष्ट्रपती हे पहिले नागरिक आहेत आणि देशाचे प्रतिनिधित्व करतात आणि म्हणून ते कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत\nचांद्र बॅगेला लिलावात मिळाले १८ लाख डॉलर\nअमेरिकेचा अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग याने चंद्रावरून मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी जी बॅग वापरली, तिला लिलावात १८लाख डॉलर एवढी किंमत मिळाली.\nअमेरिकेच्या अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवले या घटनेला ४८ वर्षे झाली. त्यानिमित्त चांद्र मोहिमांसदर्भातील वस्तूंचा लिलाव न्यूयॉर्कमध्ये गुरुवारी झाला. लिलावात ठेवलेल्या वस्तूंमध्ये या बॅगेला सर्वाधिक किंमत मिळाली आहे.\nलिलावात अन्य वस्तूंमध्ये 'अपोलो 13' या अवकाश मोहिमेच्या लेखी प्रतीची विक्री २७५००० हजार डॉलरला झाली. अमेरिकेचे अंतराळवीर गुस ग्रीसम यांच्या 'स्पेससूट'ला ४३७५० डॉलर, तर नील आर्मस्ट्रॉंगने बझ ऑल्ड्रिनचे चंद्रावर काढलेल्या प्रसिद्ध छायाचित्राला ३५००० डॉलर मिळाले\nऑस्ट्रेलियात आढळले हजारो वर्षांपूर्वीचे मानवी अवशेष\nऑस्ट्रेलिया खंडात ६५ हजार वर्षांपूर्वी मानवाचे अस्तित्व असल्याचे पुरावे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मिळाले आहे. या शोधाने आधुनिक मानवाने आफ्रिकेतून स्थलांतराला सुरुवात केल्याच्या ज्ञात इतिहासाला बदलले आहे.\nऑस्ट्रेलिया खंडाच्या उत्तरेकडील प्राचीन काकाडूतील जाबिलूका येथील खाणींच्या पट्टय़ामध्ये पुरातत्त्व खोदकामात ऑस्ट्रेलियातील आदिवासी जमातीचे वास्तव्य येथे किमान ६५ हजार वर्षांपासून असल्याचे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना आढळून आले\nतसेच याआधी समजल्या जाणाऱ्या काळाच्या १८ हजार वर्षांपूर्वीपासून मानवाचे ऑस्टेलियात वास्तव्य होते असे आढळून आले.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/belgaum-news-rails-running-late-due-rail-track-maintenance-106444", "date_download": "2018-08-19T22:52:49Z", "digest": "sha1:SH4MYRO3ZTUHXY5W3PWOKUFAJP5OUYPX", "length": 11856, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News rails running late due to Rail track maintenance रुळाची दुरुस्ती; रेल्वे धावल्या उशिरा | eSakal", "raw_content": "\nरुळाची दुरुस्ती; रेल्वे धावल्या उशिरा\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nबेळगाव - बेळगाव-सांबरा दरम्यान रेल्वे रुळ दुरुस्तीसाठी आज (ता. 30) सकाळी काहीकाळ रेल्वे उशिरा धावल्या. रुळाच्या दुरुस्तीनंतर रेल्वे पूर्ववत झाल्या आहेत, अशी माहिती नैऋत्य रेल्वे कार्यालय अधिकारी आणि रेल्वे पोलिसांनी दिली.\nबेळगाव - बेळगाव-सांबरा दरम्यान रेल्वे रुळ दुरुस्तीसाठी आज (ता. 30) सकाळी काहीकाळ रेल्वे उशिरा धावल्या. रुळाच्या दुरुस्तीनंतर रेल्वे पूर्ववत झाल्या आहेत, अशी माहिती नैऋत्य रेल्वे कार्यालय अधिकारी आणि रेल्वे पोलिसांनी दिली.\nरेल्वे कर्मचारी आज (ता.30) सकाळी नेहमीची तपासणी करत होते तेव्हा त्यांना बेळगाव-सांबरा दरम्यान रुळात फट पडल्याचे दिसून आले. वेल्डिंगद्वारे रेल्वे रुळाच्या दुरुस्तीची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठी तातडीने रेल्वे रुळ दुरुस्ती पथकाला बोलावून घेतले आणि रुळाची दुरुस्ती करून घेतली. त्यानंतर रेल्वे पूर्ववत धावू लागल्या. पण, या प्रकाराने रेल्वे उशिरा धावल्या. प्रवाशांना नियोजित ठिकाणी पोचण्यासाठी उशिर झाला आहे.\nसकाळी 9 ते 11 या कालावधीत बेळगाव-लोंढा पॅसेंजर, बेळगाव-हुबळी पॅसेंजर, दादर-यशवंतपूर एक्‍सप्रेस धावते. पण, या दरम्यान रेल्वे रुळाची दुरुस्तीचे काम हाती घेतले. यामुळे बेळगाव, खानापूर येथून मिरजेला जाणाऱ्या सर्व रेल्वे आणि मिरज, घटप्रभा मार्गाने बेळगावकडे येणाऱ्या सर्व रेल्वे उशिरा धावू लागल्या. एक्‍सप्रेस, पॅसेंजर रेल्वे सर्वच गाड्या अर्धा ते 1 तास उशिरा धावल्या आहेत. वेगवेगळ्या स्थानकात रेल्वे थांबून होत्या, अशी माहिती रेल्वे पोलिस, रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. पण, सकाळी अकरा वाजता रुळाची दुरुस्ती झाल्यानंतर सर्व रेल्वे पूर्ववत धावू लागल्या.\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nसिग्नल यंत्रणा बिघडवून दोन रेल्वेगाड्यांत चोरी\nलोणंद- मिरज - कुर्ला- हुबळी एक्‍स्प्रेस आणि कोल्हापूर- मुंबई सह्याद्री एक्‍स्प्रेसमध्ये चोरीचे प्रयत्न झाले. आज पहाटे अडीच ते तीनच्या...\nशासकीय आरोग्य सेवा आजारी\nसोलापूर - सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये मागील काही महिन्यांपासून डॉक्‍टरांसह परिचारिका, कक्षसेवक, सफाईदार, लॅब टेक्...\nमुंबईतील \"फूड आर्मी'ची केरळवासीयांना कूमक\nमुंबई - अस्मानी संकटात बुडालेल्या केरळमधील देशवासीयांच्या मदतीसाठी मुंबईतील रिंटू राठोड या गृहिणीने रविवारी (ता. 19) सोशल मीडियातून \"साथी हात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/7-years-old-swanandi-treks-sinhagad-5-and-half-our-113247", "date_download": "2018-08-19T22:52:59Z", "digest": "sha1:M43VZ6KOA5EDMRAFDZEA3W6A5PHZFSU6", "length": 12169, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "7 years old swanandi treks on sinhagad in 5 and half our 7 वर्षीय स्वानंदीने केला साडेपाच तासात सिंहगड सर | eSakal", "raw_content": "\n7 वर्षीय स्वानंदीने केला साडेपाच तासात सिंहगड सर\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nलोणी काळभोर (पुणे) : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील स्वानंदी सचिन तुपे (वय ७) या मुलीने साडेपाच तासाचे ट्रेकिंग पूर्ण करून सिंहगड किल्ला सर केला. स्वानंदी कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे यांची मुलगी आहे.\nलोणी काळभोर (पुणे) : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील स्वानंदी सचिन तुपे (वय ७) या मुलीने साडेपाच तासाचे ट्रेकिंग पूर्ण करून सिंहगड किल्ला सर केला. स्वानंदी कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे यांची मुलगी आहे.\nसचिन तुपे यांना ट्रेकिंगची आवड असल्याने त्यांनी अनेक किल्ल्यांवर ट्रेकिंग केले आहे. तसेच वडिलांपाठोपाठ स्वानंदीलाही ट्रेकिंगची आवड निर्माण झाल्याने वयाच्या पाचव्या वर्षापासून तिने ट्रेकिंगला सुरुवात केली. मागील दीड वर्षापासून ती वडिलांसोबत प्रत्येक रविवारी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रामदरा शिवालय ते झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील ज्वाला मारुती मंदिरापर्यंतचे व सोनोरी (ता. पुरंदर) गावाच्या हद्दीतील मल्हारगड पर्यंतचे ट्रेकिंग पूर्ण करते.\nदरम्यान रविवारी (ता. 29) पिंपरी चिंचवड येथील अग्निशमन दलाचे जवान अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वानंदी सिंहगड किल्ल्याच्या ट्रेकिंगमध्ये सहभागी झाली होती. रात्री साडेअकरा ते सोमवारी (ता. 30) पाहटे पाच या वेळेत 19 किलोमीटरचे अंतर पार करून तिने सिंहगड किल्ला सर केला. या मोहिमेत तिच्या समवेत वडील सचिन तुपे, पंडित झेंडे व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. अगदी कमी वयामध्ये सिंहगड किल्ल्याचे ट्रेकिंग पूर्ण केल्याने स्वानंदीचे सोशल मिडीया व सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. दरम्यान पुढीच्या रविवारी स्वानंदी लिंगाणा किल्ल्यावर ट्रेकिंग करणार असल्याची माहिती ट्रेकिंगचे मार्गदर्शक अनिल वाघ यांनी दिली.\nमहाड आदिवासी विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात\nउल्हासनगर : गेल्या तीन वर्षात तब्बल सोळा ग्रामीण क्षेत्रातील आदिवासी वाड्या-पाड्यात धाव घेऊन तेथील गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक...\nचिपीत पहिले विमान उतरणार 12 सप्टेंबरला\nमालवण - चिपी विमानतळावर 12 सप्टेंबरला पहिले विमान उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली. खासदार...\nसमाज दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी शाळा केली डिजिटल\nखामखेडा (नाशिक) : आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या हेतूने समाजातील इतरांसाठी काही तरी केले पाहिजे. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे....\nमाजी विदयार्थ्यांनी केली शाळा डिजिटल\nपाली : जिल्हा परिषद शाळेत शिकलेले अनेक विदयार्थी अाज विविध क्षेत्रात अापला ठसा उमटवित आहेत. मोठ्या हुद्यांवर असुनही अापण गावातील ज्या शासकिय...\nनदी जोडण्यापेक्षा प्रत्येक माणूस नदीला जोडण्याची गरज - राजेंद्र सिंह\nतळेरे - नदी जोडण्यापेक्षा प्रत्येक माणूस नदीला जोडला गेला पाहिजे, तरच पाण्याचा प्रश्न सुटेल. पडणारे पाणी साठवले पाहिजे, साठवलेले पाणी जिरवले पाहिजे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/wasim-jaffer-has-not-charged-an-extra-rupee-from-vidarbha-cricket-association-for-his-services-during-the-successful-ranji-trophy-campaign/", "date_download": "2018-08-19T23:03:22Z", "digest": "sha1:7PZOCIEXH2TTBX2DIGXUDBVKD2AR6ZTF", "length": 11270, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एकही पैसा न घेता वाशीम जाफर रणजी विजेत्या विदर्भाकडून खेळला -", "raw_content": "\nएकही पैसा न घेता वाशीम जाफर रणजी विजेत्या विदर्भाकडून खेळला\nएकही पैसा न घेता वाशीम जाफर रणजी विजेत्या विदर्भाकडून खेळला\nयावर्षी रणजी ट्रॉफीच्या विजेत्या विदर्भ संघाकडून खेळलेला अनुभवी फलंदाज वासिम जाफरने विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून रणजी ट्रॉफीत खेळण्यासाठी कोणतीही फी घेतली नाही.\nजाफरने विदर्भाकडून खेळण्यासाठी मागील वर्षीच करार केला होता परंतु त्याला दुखापतीमुळे २०१६-१७ च्या रणजी मोसमात खेळता आले नव्हते. याविषयी जाफरने विदर्भ क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यानंतर हिंदुस्थान टाइम्सशी संवाद साधताना माहिती दिली.\nजाफर म्हणाला, “मी मागच्या मोसमासाठी (२०१६-१७) विदर्भ क्रिकेट बरोबर करार केला होता. ज्यात ते मला ऑक्टोबर, जानेवारी आणि मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये पैसे देणार होते. मी त्यांच्या रणजी ट्रॉफी संघात महत्वाची कामगिरी करावी अशी त्यांची इच्छा होती. पण दुखापतीमुळे हे शक्य झाले नाही तरीही त्यांनी मला पैसे देण्यात कधी संकोच केला नाही.”\n“ऑक्टोबरमध्ये मी दुखापतीमुळे उपलब्ध नव्हतो त्यामुळे त्यांनी मला पैसे दिले नाहीत जे योग्य आहे. पण जानेवारीमध्ये मी फिट होतो पण मर्यादित षटकांच्या स्पर्धेसाठी त्यांनी माझी निवड केली नाही. पण तरीही त्यांनी माझा आदर ठेवत करारानुसार मला पूर्ण रक्कम दिली.”\n“मला विदर्भ क्रिकेटने माझ्याबतीत दाखवलेल्या आदराबद्दल कृतज्ञता ठेवायची होती. मी त्यांना या वर्षीच्या (२०१७-१८) मोसमासाठी कोणतीही फी न घेता खेळणार असल्याचे सांगण्यासाठी संपर्क साधला.”\nविदर्भाने यावर्षी मिळवलेले रणजी ट्रॉफी विजेतेपद जाफरचे नववे विजेतेपद होते. याआधी त्याने मुंबईकडून खेळताना ८ वेळा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले आहे.\nविदर्भाकडून खेळण्याच्या निर्णयाविषयी सांगताना जाफर म्हणाला, “मला अशा संघात खेळायचे होते ज्यात मी खेळू शकेल आणि माझे योगदान देऊन तरुण क्रिकेटपटूंना मार्गदर्शनही करू शकेल. मी योग्य निर्णय घेतला.”\nयाबरोबरच मागील काही वर्षांपासून विदर्भ खेळात चांगली सुधारणा करत आहे. त्यांचे ३ खेळाडू १९ वर्षांखालील भारतीय संघात आशिया कपमध्ये खेळले आहेत, असेही जाफरने सांगितले.\nयावर्षीच्या रणजी मोसमात जाफरने जवळजवळ ६०० धावा केल्या आहेत. त्याने जे काही कारकिर्दीत मिळवले आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “मला ईश्वराने जे काही दिले आहे त्याबद्दल आभारी आहे. मला जे मिळाले नाही त्याबद्दल मी चिंता करत नाही. तुम्ही ज्याला पात्र आहेत ते तुम्हाला मिळते यावर माझा विश्वास आहे. मला कसलीही तक्रार नाही, मला मी जिथे जाईल तिथे मिळणारा आदर खूप समाधान देतो.”\n“मी रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, इराणी कप आणि विजय हजारे या चार देशांतर्गत स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होतो, यापेक्षा मी जास्त काही मागू शकत नाही. या मोसमात विदर्भ ज्याप्रकारे खेळले आहेत त्याने मला खूप आनंद दिला आहे.”\nयामुळे गौतम गंभीरने वासिम जाफरचे ट्विटरवर जोरदार कौतुक केले आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/not-hatred-love-congress-posters-mumbai-132582", "date_download": "2018-08-19T23:13:51Z", "digest": "sha1:HEI5A47NVRI6PPMBB2CH3VKMRKKIVFS3", "length": 11437, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Not by hatred but by love Congress posters at Mumbai 'नफरत से नहीं, प्यार से जितेंगे' ; काँग्रेसची पोस्टरबाजी | eSakal", "raw_content": "\n'नफरत से नहीं, प्यार से जितेंगे' ; काँग्रेसची पोस्टरबाजी\nरविवार, 22 जुलै 2018\nराहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना आलिंगन देताना फोटो असलेले पोस्टर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी लावले. हे पोस्टर मुंबईतील अंधेरी परिसरात लावण्यात आले असून, यामध्ये नफरत से नहीं, प्यार से जितेंगे (द्वेषाने नाहीतर, प्रेमाने जिंकू) असे लिहिण्यात आले आहे.\nमुंबई : लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास ठरावावर शुक्रवारी मतदान घेण्यात आले. त्यादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आलिंगन दिले. त्यानंतर यावर सर्वत्र चर्चा सुरु असताना आता काँग्रेसकडून मुंबईत पोस्टरबाजी सुरु करण्यात आली आहे. 'नफरत से नहीं, प्यार से जितेंगे', अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले.\nराहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना आलिंगन देताना फोटो असलेले पोस्टर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी लावले. हे पोस्टर मुंबईतील अंधेरी परिसरात लावण्यात आले असून, यामध्ये नफरत से नहीं, प्यार से जितेंगे (द्वेषाने नाहीतर, प्रेमाने जिंकू) असे लिहिण्यात आले आहे.\nराहुल गांधींनी मोदी सरकारविरोधात अविश्वास ठरावावर मतदान घेतले जात असताना त्यांनी पंतप्रधानांच्या जागेवर जाऊन त्यांना आलिंगन दिले होते. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलनही केले होते. तसेच मोदींनी राहुल गांधींची पाठही थोपटली होती. राहुल गांधींच्या या कृतीमुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली.\nगोविंदांच्या विम्याला राजकीय कवच\nमुंबई - गोविंदांना सक्ती करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या विम्याला राजकारण्यांचे कवच मिळत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर...\nदादासाहेब गायकवाड योजनेत महिलांना प्राधान्य\nमुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nमहिलांना निर्णय स्वातंत्र्य द्या - किरण मोघे\nवाल्हेकरवाडी - महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. मात्र, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या...\nहॉटेलमध्‍ये डेबिट कार्डच्‍या डेटाची चोरी\nनालासोपारा - हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर डेबिट कार्ड द्वारे पैसे देणाऱ्या ग्राहकांच्या डेबिट कार्डची माहिती मिळवून त्यांच्या खात्यातील रक्‍कम...\nकेईएमचे मेडिसीन युनिट धोक्‍याच्या गर्तेत\nमुंबई : 90 वर्षांहून जुन्या असलेल्या पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील मेडिसीन युनिटच्या बाथरूममध्ये रसायनांचा साठा ठेवल्याने या विभागात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/editorial-shadow-indo-britain-relations-commonwealth-111932", "date_download": "2018-08-19T23:13:26Z", "digest": "sha1:6IDGRS6GDOPAIT7RRWJZ55P6TIEPO3AH", "length": 26615, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial Shadow of Indo-Britain relations at Commonwealth राष्ट्रकुलवर भारत-ब्रिटन संबंधांची छाया | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रकुलवर भारत-ब्रिटन संबंधांची छाया\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nलोकशाही मूल्यांवर आधारित राष्ट्रकुलचे व्यासपीठ जागतिक व्यवस्थेवर प्रभाव पाडण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळेच ‘ब्रेक्‍झिट’नंतर कमी झालेले ब्रिटनचे महत्त्व आणि जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी उत्सुक असलेला भारत हे एकत्रितपणे राष्ट्रकुलाच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून आले.\nलोकशाही मूल्यांवर आधारित राष्ट्रकुलचे व्यासपीठ जागतिक व्यवस्थेवर प्रभाव पाडण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळेच ‘ब्रेक्‍झिट’नंतर कमी झालेले ब्रिटनचे महत्त्व आणि जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी उत्सुक असलेला भारत हे एकत्रितपणे राष्ट्रकुलाच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून आले.\n‘का ळ’ ही मोठी अजब गोष्ट आहे एकेकाळी एक चतुर्थांश जगावर राज्य करणाऱ्या ग्रेट ब्रिटनसारख्या देशावर आज घायकुतीला येण्याची वेळ आली आहे. २०१६ मधील ‘ब्रेक्‍झिट’च्या तडाख्यातून अजूनही हा देश पूर्णत: सावरलेला नाही. त्यामुळेच गेल्या आठवड्यात पार पडलेली राष्ट्रकुल परिषद यशस्वी होण्यासाठी ब्रिटनने जंग जंग पछाडले होते. राष्ट्रकुल परिषदेत ब्रिटनसह ५२ देशांचे प्रतिनिधित्व आहे. या ५२ राष्ट्रप्रमुखांपैकी भारताच्या पंतप्रधानांनी या परिषदेला उपस्थित राहावे यासाठी ब्रिटिश राजघराणेदेखील विशेष आग्रही होते. त्यामुळेच गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रिन्स चार्ल्स यांनी दिल्लीमध्ये येऊन वैयक्तिकरीत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिषदेचे आमंत्रण दिले होते. इतर ५१ राष्ट्रप्रमुखांसाठी राष्ट्रकुल परिषदेदरम्यान मोठ्या आलिशान, वातानुकूलित बसची व्यवस्था करण्यात आली होती, तर खास मोदींसाठी प्रशस्त लिमोझीन मोटार राखून ठेवण्यात आली होती. तसेच ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणारे मोदी हे एकमेव नेते होते. शिवाय राणी एलिझाबेथ यांच्यासोबत बैठकीचे निमंत्रण केवळ तीन नेत्यांना देण्यात आले, त्यापैकी पहिली संधी मोदींची होती. थोडक्‍यात मोदींच्या स्वागतासाठी लाल पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या. एकेकाळी भारताच्या नेत्यांना कस्पटासमान मानणाऱ्या ब्रिटिश नेतृत्वाचे मनपरिवर्तन होण्यामागचे गुपित ब्रिटनची मंदावणारी अर्थव्यवस्था आणि भारताची प्रचंड मोठी बाजारपेठ यांच्यात लपलेले आहे. राष्ट्रकुलपेक्षा भारत आणि ब्रिटन संबंधांची छाया या परिषदेवर होती, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.\nलंडन हे जगातील वित्तीय सेवांचे केंद्र आहे. लंडनला राजसत्ता आणि अर्थसत्ता एकत्रितपणे सुखनैव नांदत आहेत. अनेक वित्तीय सेवांसाठी, तसेच युरोपातील देशांना विविध सामंजस्य करार करण्यासाठी लंडन सोयीचे पडते. ‘ब्रेक्‍झिट’नंतर हे जागतिक वित्तीय केंद्र झाकोळले जाण्याची भीती तेथील धुरिणांना वाटत आहे. अर्थव्यवस्था खोलात जाणे ब्रिटन देशाला परवडणारे नाही. २००९ नंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान राष्ट्रकुल परिषदेला उपस्थित होते. राष्ट्रकुलातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या एकट्या भारतात राहते. ‘ब्रेक्‍झिट’नंतर आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी ब्रिटनला भारताची आत्यंतिक गरज आहे.\nयुरोपातील सर्व देशांची लोकसंख्या ५० कोटी आहे. भारतातील खरेदीउत्सुक मध्यमवर्गाची संख्या ६० कोटी आहे. तसेच राणी एलिझाबेथ यांची ही शेवटची राष्ट्रकुल परिषद होती. प्रिन्स चार्ल्स यांनी राष्ट्रकुलसंदर्भात मोठा रस घेतला आहे. राणीनंतर राष्ट्रकुलचे प्रमुखपद चार्ल्स यांच्याकडे आले आहे. या स्थित्यंतराच्या प्रक्रियेत भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भारताच्या बाजूने विचार केला, तर चीनचा सहभाग नसलेले हे सर्वात मोठे जागतिक व्यासपीठ होते. त्यामुळेच हिंद महासागर आणि आफ्रिकेत चीनचा प्रभाव वाढत असताना या प्रादेशिक क्षेत्रातील देशांशी संबंध बळकट करण्यासाठी भारताने राष्ट्रकुलचा वापर केला. मोदींच्या सेशल्स, मॉरिशस देशांच्या नेत्यांसोबतच्या बैठकीतून तेच ध्वनित होते. राष्ट्रकुल देशातील ३० युवक आणि युवतींना भारतात क्रिकेटच्या दर्जेदार प्रशिक्षणाची संधी देण्याच्या बाबीचे सर्वच उपस्थित प्रतिनिधींनी स्वागत केले. तसेच राष्ट्रकुलातील छोट्या देशांच्या न्यूयॉर्क आणि जीनिव्हा येथील कार्यालयांसाठी दिला जाणारा निधी भारत दुप्पट करणार असल्याचे सांगितले. राष्ट्रकुलातील ५३ पैकी ३१ देश म्हणजे छोटी बेटेच आहेत. जगातील या छोट्या देशांपर्यंत पोचण्यासाठीही भारताला राष्ट्रकुलचे व्यासपीठ उपयुक्त ठरणार आहे. तसेच गोव्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ओशनोग्राफी’च्या माध्यमातून उपरोक्त बेटांच्या क्षमता विकसनासाठी भरीव मदत करणार असल्याचे भारताने जाहीर केले आहे. राष्ट्रकुलाच्या एकूण निधीपैकी एक चतुर्थांश हिस्सा भारत देतो, तसेच संयुक्त राष्ट्रसंघात राष्ट्रकुलाच्या असलेल्या कार्यालयासाठी निधी देणारा भारत तिसरा मोठा भागीदार आहे. त्यामुळे ‘ब्रेक्‍झिट’नंतर कमी झालेले ब्रिटनचे महत्त्व आणि जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी उत्सुक असलेला भारत हे एकत्रितपणे राष्ट्रकुलाच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्नशील आहेत.\nया परिषदेच्या निमित्ताने थेरेसा मे आणि मोदी यांची चर्चा झाली. सायबर क्षेत्र, तंत्रज्ञान हस्तांतर, जलव्यवस्थापन, शाश्वत शहरी विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा ॲनॅलिटिक्‍स या क्षेत्राबाबत करार करण्यात आले. तसेच मार्च २०१९ मध्ये ‘ब्रेक्‍झिट’च्या पूर्तीनंतर होणाऱ्या भारताबरोबरच्या मुक्त व्यापार कराराची मुहूर्तमेढ या दौऱ्यात रोवली गेली. युरोपीय महासंघासोबत मुक्त व्यापार करारासाठी भारताच्या वाटाघाटी सुरू आहेत. सध्या ब्रिटनला अधिक गरज असल्याने त्यांच्याकडून अधिकाधिक सवलती पदरात पाडून घेण्याचा भारताचा प्रयत्न असणार हे उघड आहे. विशेषत: उच्च कौशल्याधारित भारतीय नोकरदारांना व्हिसामध्ये सवलत मिळावी, तसेच भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची वाट सुकर व्हावी, असा भारताचा प्रयत्न आहे. परंतु ‘इमिग्रंट’संदर्भात द्विपक्षीय करार करण्यात दोन्ही देशांना आलेले अपयश ब्रिटन हा सेवांपेक्षा व्यापाराच्या संधींचा पुरस्कर्ता असल्याचे दर्शवते. याशिवाय आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या निमित्ताने भारत आणि फ्रान्स यांनी जगभरातील शंभराहून अधिक देशांची मोट बांधली आहे. मोदी यांच्या भेटीच्या निमित्ताने ब्रिटनने अधिकृतपणे या आघाडीत सहभागी झाल्याचे घोषित केले आहे. जागतिक व्यासपीठावर जबाबदार देश म्हणून उदयाला येण्याच्या भारताच्या प्रयत्नासाठी हे सकारात्मक चिन्ह म्हणावे लागेल. तसेच दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनात हिंद-प्रशांत क्षेत्रात मुक्त जलवाहतूक आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर केला जावा, असे नमूद करून एकप्रकारे चीनला योग्य संदेशच दिला आहे.\nराष्ट्रकुलच्या पुनरुज्जीवनासाठी लंडनमध्ये अतिभव्य घाट घातला असला, तरी परिषदेचे फलित त्यामानाने तुटपुंजे होते असेच म्हणावे लागेल. राष्ट्रकुलचे प्रमुखपद लोकशाही मार्गाने निवडले जावे, अशी कुजबुज परिषदेपूर्वी होती, मात्र प्रिन्स चार्ल्स यांच्या निवडीने भ्रमनिरास झाला असावा. सागरी व्यवस्थापनासाठी ‘ब्ल्यू चार्टर’ आणि राष्ट्रकुल देशांच्या व्यापारवृद्धी आणि गुंतवणुकीसाठी कनेक्‍टिव्हिटीचा प्रस्ताव या परिषदेत मांडला असला, तरी त्याचा प्रत्यक्ष आराखडा अजूनही गुलदस्तात आहे. ब्रिटिश इमिग्रेशन धोरणात सकारात्मक बदल होण्याची चिन्हे थेरेसा मे यांच्याकडून दिसली नाहीत. लोकशाही मूल्यांवर आधारित राष्ट्रकुलचे व्यासपीठ जागतिक व्यवस्थेवर प्रभाव पाडण्यासाठी महत्त्वाचे आहे. वसाहतवादाच्या छायेतून निर्माण झालेले राष्ट्रकुलचे व्यासपीठ २१ व्या शतकासाठी उपयुक्त करण्यासाठी ब्रिटन धडपड करत आहे. मात्र त्याकरिता ब्रिटनला आपला तोरा विसरण्याची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रकुलच्या सर्व सदस्य देशांना समान संधी उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. मार्च २०१९ मध्ये युरोपीय महासंघाबरोबरच्या वाटाघाटीनंतर ब्रिटनचे आर्थिक चित्र स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रकुलच्या भवितव्याविषयी अधिक भाष्य करता येईल. तसेच, आपले जागतिक अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतासाठी राष्ट्रकुलाच्या व्यासपीठाची उपयुक्तता उमजून घेता येईल.\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/nationalist-congress-movement-why-does-kaku-do-not-talk-about-rising-inflation/", "date_download": "2018-08-19T23:47:58Z", "digest": "sha1:IU473U4MUADVAQ46HEGHQIEGJVL2DOIF", "length": 29345, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Nationalist Congress Movement: Why Does The 'Kaku' Do Not Talk About Rising Inflation? | राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आंदोलन : ‘त्या’ काकू आता वाढत्या महागाईवर का बोलत नाही? | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nराष्ट्रवादी कॉँग्रेसचे आंदोलन : ‘त्या’ काकू आता वाढत्या महागाईवर का बोलत नाही\nठळक मुद्देसरकारला त्याचे काहीही देणेघेणे नाही मोटारीत डिझेल, पेट्रोलसारखे इंधन भरणे परवडणारे नाही\nनाशिक : लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जाहिरातीतून सांगणा-या ‘बहुत हुवी महंगाई की मार..’ असे म्हणणा-या ‘त्या’ काकू आता कुठे गेल्या पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅसचे दरवाढ होत असताना आता काकू जाहिरातीतून का बोलत नाही पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅसचे दरवाढ होत असताना आता काकू जाहिरातीतून का बोलत नाही असा प्रश्न राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने उपस्थित करत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सत्ताधारी सरकारच्या विरोधात बुधवारी (दि.३१) जोरदार आंदोलन करण्यात आले.\nपेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस यासारख्या इंधनाच्या होणा-या भरमसाठ दरवाढीमुळे राज्यातील नव्हे तर देशाची जनता त्रस्त झाली आहे; मात्र सरकारला त्याचे काहीही देणेघेणे नाही. सातत्याने पेट्रोल, डिझेलची भाववाढ केली जात आहे यामुळे जनता वेठीस धरण्याचा प्रकार सरकारकडून सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने यावेळी निवेदनातून करण्यात आला. आंदोलनात ढकलगाडीवर ठेवण्यात आलेली दुचाकी लक्षवेधी ठरली.\nभाजप-शिवसेना युती सरकारने राज्यातील इंधन दरवाढ नियंत्रणात आणावी, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. काही दिवसांपुर्वी शिवसेनच्या वतीने द्वारकेवर चक्का जाम आंदोलन करुन राज्य सरकारला घरचा आहेर देण्यात आला होता. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने काढलेल्या या मोर्चाद्वारे शिवसेनेने हस्तक्षेप करावा, आणि इंधन दरवाढ त्वरित कमी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनाप्रसंगी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सत्ताधारी भाजपा सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करत इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात प्रदेश चिटणीस अर्जुन टिळे, सोमनाथ खताळे, जिल्हा परिषदेच्या सभापती अर्पणा खोसकर, प्रेरणा बलकवडे, पुरूषोत्तम कडलग, अंबादास खैरे, नंदन भास्करे आदिंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.\nइंधनाच्या होणा-या भरमसाठ दरवाढीमुळे मोटारीत डिझेल, पेट्रोलसारखे इंधन भरणे परवडणारे नाही, या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष्याच्या कार्यकर्त्यांनी मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोटार उभी करुन तीला दोरखंड बांधून ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोटारीला बांधलेला दोर दुतर्फा उभे राहून ओढत भाजपा सरकार व वाढती महागाईविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.\nnashik collector officeNCPBJPनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा\nधुळ्यातील राईनपाड्याचे हत्याकांड, अराजकाचा इशारा - उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका\nराज्यातील सर्व निवडणुकांमध्ये भाजपा विरोधी प्रचार करणार\n‘आपत्ती’ निवारण करणाऱ्यांवरच ‘आपत्ती’\nप्रदेश भाजपला नांदेडची चिंता\nविधान परिषदेवर जाण्यासाठी भाजपमध्ये अनेकांचे लॉबिंग\nकाँग्रेसवर 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार; भूखंड घोटाळ्याच्या आरोपानंतर भाजपा आक्रमक\nकळवणला जलसंपदाचे दप्तर जळून खाक\nस्वच्छता सर्वेक्षणात नाशिक आघाडीवर\n‘सावाना’चा चौकशी अहवाल सादर\nगोविंदनगर रस्त्यावर ‘बर्निंग कार’ थरार\nनियम तोडणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई : मुंढे\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/entertainment/diljit-dosanjh-punjabi-film-sajjan-singh-rangroot/", "date_download": "2018-08-19T23:48:00Z", "digest": "sha1:MGQITMGEP2WSZCSC5XPQ6ONULRVDTXG2", "length": 32802, "nlines": 487, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सोमवार २० ऑगस्ट २०१८", "raw_content": "\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nदिलजीत दोसांझचा आगामी सिनेमा 'सज्जन सिंह रंगरूट'\nदिलजीतचे चाहते त्याचा आगामी 'सज्जन सिंह रंगरूट' सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.\nचाहत्यांच्या उत्सुकतेपोटी 'सज्जन सिंह रंगरूट' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.\nसिनेमामध्ये क्रिकेटर युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.\nसिनेमामध्ये सुनंदा शर्मादेखील मुख्य भूमिकेमध्ये झळकणार आहे.\nया सिनेमामध्ये दिलजीत वेगळ्याच रुपात चाहत्यांसमोर येणार आहे.\nहा सिनेमा पहिल्या महायुद्धातील एका वीर महाराज सज्जन सिंह यांच्या कहाणीवर आधारित आहे.\nमनीष मल्होत्राच्या पार्टीमध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी\nSui Dhaaga trailer: ‘सुई-धागा’चा ट्रेलर लाँच\nसाऊथचा सुपरस्टार महेश बाबूच्या आलिशान घराचे खास फोटोज\n'या' सेलिब्रिटींची मुलं शिकतात अंबानींच्या प्रशस्त शाळेत\nकंगना राणावतचे नवीन लुक्स पाहा\n'तो' पन्नाशीचा, 'ती' २५ ची... साऊथच्या सिनेमांची वेगळीच 'केमिस्ट्री'\nप्रियांकाच्या वर्कआऊट फोटोवर रणवीर सिंहने दिली अशी प्रतिक्रिया\nFriendship Day 2018 सेलिब्रिटींचे हे आहेत खऱ्या आयुष्यातील बेस्ट फ्रेंड\nबॉलिवूड शाहरुख खान सलमान खान\n'या' सहा वेबसीरिज नक्की पाहा... आवडतील\n...जेव्हा सलमान आणि कतरिना एकाच रॅम्पवर उतरतात\nरणबीर कपूर बनला सेल्समन, फोटो झाले वायरल\nसाऊथमधील स्टार्सना चाहत्यांनी दिली आहेत 'ही' टोपण नावं\nचित्रपटसृष्टीत पदार्पणाआधी अभिनेते करत होते हे काम\nRainy - पावसाळ्यातील अफलातून क्लीक\nया आहेत टॉलिवूडमधील दक्षिण भारतीय नसलेल्या स्टार अभिनेत्री\nसोनाली बेंद्रेचे अपहरण करणार होता पाकिस्तानचा ' हा ' क्रिकेटपटू\nजगातल्या टॉप मार्शल आर्ट आर्टिस्टमध्ये 'या' भारतीय अभिनेत्याचा समावेश\nविराट कोहलीबरोबर ही अभिनेत्री करत होती डेटिंग\nइंडिया कूटुर वीकमध्ये कंगनाचा शोस्टॉपर म्हणून रॅम्प वॉक\nसुवर्ण मंदिरातल्या भेटीचे नेहा-अंगदचे फोटो व्हायरल\nइंडिया कुटुर वीक- 2018मध्ये करिना, अदिती आणि कंगनाचा रॅम्पवॉक\n टायगर श्रॉफची कार्बन कॉपी पाहिलीत का\n'रिंग' रिंग रिंगा... बॉलिवूड नायिकांच्या महागड्या अंगठ्या पाहून 'चमकाल'\nटिकीट टू हॉलिवूड..... बॉलिवूडच्या या स्टार्संनी हॉलिवूडमध्ये दाखवलाय जलवा\nसेलिब्रिटी हॉलिवूड अमिताभ बच्चन ओम पुरी प्रियांका चोप्रा दीपिका पादुकोण इरफान खान अनुपम खेर अनिल कपूर नसिरुद्दीन शाह मल्लिका शेरावत\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nव्हायरल फोटोज् 26/11 दहशतवादी हल्ला मुंबई सीरिया\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nसलमान खान अनिल कपूर रणवीर सिंग रणबीर कपूर अमिताभ बच्चन हृतिक रोशन टायगर श्रॉफ\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\nसलमानला बॉलीवुडचा 'दबंग' का म्हणतात याचा प्रत्यय हे फोटो पाहिल्यावर येईल.प्रत्येकजण त्याला हवी असाणारी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. आपल्या स्वप्नातील आवडती गोष्टीविषयी अनेक वेगवेगळ्या कल्पना रंगवू लागतो.असेच काहीसे स्वप्न सलमानचेही असावे. विशेष म्हणजे आजपर्यंत अनेकदा बॉलिवूड कलाकारांच्या आलिशान घराचे बाहेरील आणि आतील छायाचित्रे अनेकदा समोर आली आहेत. अगदी त्याचप्रमाणे आता व्हॅनिटी व्हॅनचेही फोटो समोर येत आहेत. सलमान व्हॅनिटी व्हॅनचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.लग्झरिअस व्हॅनिटीचे इंटेरिअरही खास पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे. सलमान खान सध्या माल्टामध्ये त्याच्या आगामी 'भारत' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दरम्यान भारतचे निर्माते निखिल नमित यांनी सलमानच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये त्याची व्हॅनिटी व्हॅन अतिशय लग्झरिअस दिसतेय. व्हॅनिटीचा आउटलूकसुद्धा जबरदस्त आहे. हे आहे सलमानच्या व्हॅनिटीचे खास वैशिष्ट्य म्हणजे व्हॅनिटी व्हॅनमध्ये मेकअप रुमशिवाय स्टडी रूमसुद्धा असून येथे तो चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचतो आणि रिहर्सल करतो.व्हॅनमध्ये शॉवर आणि टॉयलेटव्यतिरिक्त मूडनुसार अॅडजस्ट होणारी लाइटिंगसुद्धा आहे. सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबाबतची गोष्ट. ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. आता असाच एक सेलिब्रिटी चर्चेत आला आहे,तो स्वतःमुळे नाही तर त्याच्या या फोटोमुळे. एरव्ही सलमानला पाहताच अनेक जण त्याच्या भोवती एक फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. मात्र हा फोटो पाहून तुम्हीही विचारात पडला असणार. कारण फोटोत चक्क सलमान खान फोटोग्राफर बनत सुनिल ग्रोव्हरचे विविध पोज कॅमे-यात कॅप्चर करताना दिसतो आहे.‘भारत’ सिनेमात सुनिल ग्रोव्हरही विशेष भूमिकेत झळकणार आहे. सध्या या सिनेमाचे माल्टामध्ये शुटिंग सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण स्टारकास्ट माल्टा येथे शूटिंगमध्ये बिझी आहेत.\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nलग्न सोहळा असेल,पुरस्कार सोहळा असेल किंवा मग आणखीन काही निक आणि प्रियंका दोघेही एकत्रच हातात हात घेत एंट्री मारताना दिसले.\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nहॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर\nसचिन पिळगांवकर बॉलिवूड सेलिब्रिटी\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAtal Bihari Vajpayee: आत्मविश्वास अन् विकास... अटलबिहारी वाजपेयींनी देशाला काय-काय दिलं\nजगातले सर्वोत्तम सनसेट पॉइंट तुम्हाला माहिती आहेत का...\nहॅप्पी वाला बर्थ डे 'सैफू'\nसैफ अली खान बॉलिवूड\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jivheshwar.com/msamajdarshan/saliculture/diwali-bhaubij", "date_download": "2018-08-19T23:32:49Z", "digest": "sha1:ZTD4TOEY3YPI7CU3RRIJQPF6ZSRTDT63", "length": 13995, "nlines": 138, "source_domain": "jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - भाऊबीज (यमद्वितीया)", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nहा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भूमिका आहे.' आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. ज्या समाजात भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस, म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस.\n२. कथा व विधी :\n`कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया हे नाव आहे. हा दिवस भाऊबीज या नावानेही प्रसिद्ध आहे. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले. या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्‍नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे, असे सांगितले आहे. या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो व त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.' एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळतात. अपमृत्यु येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी व यमद्वितीयेस मृत्यूची देवता यमधर्म याचे पूजन करून त्याच्या चौदा नावांनी तर्पण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे अपमृत्यु येत नाही. अपमृत्यु निवारणार्थ `श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ' असा संकल्प करून तर्पण करावयाचे. हा विधि पंचांगात दिला आहे, तो पहावा. कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमराज पूजन केले जाते. या पूजेला 'यम द्वितीया' असे म्हटले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळवे यासाठी पूजा करते.\nभाऊबीजेच्या दिवशी काय करावे\nसकाळीच लवकर उठून शरीरावर तेल लावून स्नान करावे.\nबहिणीने खालील मंत्र बोलून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.\nभ्रातस्तवानुजाताहं भुंक्ष्व भव मिमं शुभंप्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषत:\nतसेच भावाला गोड जेवण घालून त्याच्या कपाळावर टिळा लावावा.\nत्यानंतर भावाने बहिणीच्या पाया पडून तिला भेटवस्तू द्यावी.\nया दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन जेवण केले पाहिजे.\nभावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.\nबहिणीला भेटवस्तू देवून तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करावी. नंतर तिच्या पाया पडून आशिर्वाद घ्यावा.\nया दिवशी यमपूजा केली जाते.\nयम पूजा करण्यासाठी मंत्र\nधर्मराज नमस्तुभ्यं नमस्ते यमुनाग्रज\nपाहि मां किंकरै: सार्धं सूर्यपुत्र नमोऽस्तु ते\nचित्रगुप्ताची पूजा करण्यासाठी खालील मंत्राचा उपयोग करावा\nमसिभाजनसंयु ध्यायेत्तं च महाबलम्\nसर्वांना दीपावली च्या हार्दिक आणि मंगलमय . . शुभेच्छा\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...\nविवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...\nग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय\nफायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...\nजगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...\nहे बघ, \"मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन\"... \"जशी माझी लेक तशी... Read More...\nएखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...\nजोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...\nठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-alpha-slt-a37-dslr-18-55mm-kit-lens-black-price-p1dTOf.html", "date_download": "2018-08-19T23:16:00Z", "digest": "sha1:7JR6Q22MBWBLWJ4SY24AQHSH6I5RRDXW", "length": 16290, "nlines": 404, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी अल्फा सलत अ३७ दसलर 18 ५५म्म किट लेन्स ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी अल्फा सलत अ३७ दसलर\nसोनी अल्फा सलत अ३७ दसलर 18 ५५म्म किट लेन्स ब्लॅक\nसोनी अल्फा सलत अ३७ दसलर 18 ५५म्म किट लेन्स ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी अल्फा सलत अ३७ दसलर 18 ५५म्म किट लेन्स ब्लॅक\nसोनी अल्फा सलत अ३७ दसलर 18 ५५म्म किट लेन्स ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी अल्फा सलत अ३७ दसलर 18 ५५म्म किट लेन्स ब्लॅक किंमत ## आहे.\nसोनी अल्फा सलत अ३७ दसलर 18 ५५म्म किट लेन्स ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसोनी अल्फा सलत अ३७ दसलर 18 ५५म्म किट लेन्स ब्लॅकहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nसोनी अल्फा सलत अ३७ दसलर 18 ५५म्म किट लेन्स ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 29,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी अल्फा सलत अ३७ दसलर 18 ५५म्म किट लेन्स ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी अल्फा सलत अ३७ दसलर 18 ५५म्म किट लेन्स ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी अल्फा सलत अ३७ दसलर 18 ५५म्म किट लेन्स ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 4 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी अल्फा सलत अ३७ दसलर 18 ५५म्म किट लेन्स ब्लॅक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 18 - 55 mm\nअपेरतुरे रंगे f / 3.5 5.6\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.1 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000 sec\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 16.1\nईमागे फॉरमॅट JPEG (RAW)\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nसोनी अल्फा सलत अ३७ दसलर 18 ५५म्म किट लेन्स ब्लॅक\n4/5 (4 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/polytechnic-admission-issue-126799", "date_download": "2018-08-19T23:04:48Z", "digest": "sha1:WZ77SK3XIXABCF4SSUAJE7ETBQQVBZSO", "length": 14370, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "polytechnic admission issue पॉलिटेक्‍निकचे ‘तंत्र’ बिघडले | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 28 जून 2018\nनागपूर - अभियांत्रिकीप्रमाणे प्रवेशाच्यावेळी पॉलिटेक्‍निकमध्येही जातवैधता प्रमाणपत्राची सक्ती करण्यात येत असल्याने २२ हजारांवर जागांसाठी सहा दिवसांत केवळ ४५० विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली आहे. आधीच मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत असताना वैधतेमुळे महाविद्यालयांचे तंत्र बिघडले आहे. विशेष म्हणजे समाजकल्याण विभागाकडून कुठलाही अध्यादेश नसल्याने जातवैधता प्रमाणपत्र देता येणे शक्‍य नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.\nअभियांत्रिकी शाखेत नोंदणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या दाखला देत, जातवैधता प्रमाणपत्राशिवाय नोंदणी करण्याचे आदेश राज्यातील सीईटी सेलने दिले.\nनागपूर - अभियांत्रिकीप्रमाणे प्रवेशाच्यावेळी पॉलिटेक्‍निकमध्येही जातवैधता प्रमाणपत्राची सक्ती करण्यात येत असल्याने २२ हजारांवर जागांसाठी सहा दिवसांत केवळ ४५० विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली आहे. आधीच मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत असताना वैधतेमुळे महाविद्यालयांचे तंत्र बिघडले आहे. विशेष म्हणजे समाजकल्याण विभागाकडून कुठलाही अध्यादेश नसल्याने जातवैधता प्रमाणपत्र देता येणे शक्‍य नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.\nअभियांत्रिकी शाखेत नोंदणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या दाखला देत, जातवैधता प्रमाणपत्राशिवाय नोंदणी करण्याचे आदेश राज्यातील सीईटी सेलने दिले.\nनोंदणीला अर्धे दिवस उरले असताना, या नियमाला शिथिल करून प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर मिळणाऱ्या स्लीपवर नोंदणीची मुभा देण्यात आली. याचाच फटका अभियांत्रिकी प्रवेशाला बसला. २१ हजार जागांसाठी केवळ १६ हजारावर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामुळे या शाखेमध्ये सात हजारांवर जागा रिक्त राहण्याचे संकट आहे. २१ जूनपासून पॉलिटेक्‍निक प्रवेशासाठी नोंदणी सुरू झाली. या नोंदणीसाठीही जातवैधता प्रमाणपत्राची अट टाकण्यात आली. यासाठी बऱ्याच पालकांनी समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर केले.\nमात्र, त्यांना पॉलिटेक्‍निकसाठी असा कुठलाही अध्यादेश नसून केवळ जातवैधता प्रमाणपत्राऐवजी जातप्रमाणपत्रावर प्रवेश घेता येत असल्याचे सांगून पालकांना परत पाठविण्यात येत आहे. १६ जुलै नोंदणीची शेवटली तारीख असल्याने त्यात फारशी वाढ होण्याची शक्‍यता नाही.\nअध्यादेश नसताना सक्ती का\nपॉलिटेक्‍निकसाठी अशाप्रकारची कुठलीही तरतूद नाही. नोंदणीसाठी केवळ जातप्रमाणपत्र आवश्‍यक असताना त्याची सक्ती का केली जात आहे, असा प्रश्‍न पालकांचा आहे.\nप्रोफार्मा देण्यास शाळांचा नकार\nपालकांना जातवैधता प्रमाणपत्रासाठी ज्या शाळेत विद्यार्थी शिकला त्या शाळेतून एक प्रोफार्मा भरून घेतला जातो. मात्र, शाळांतर्फे प्रोफार्मा देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत आहेत.\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nबारामती - केंद्र सरकारची नोटाबंदी, जीएसटीसह सर्वोच्च न्यायालयाने दारू दुकानांबाबत केलेल्या नियमांचा फटका एका वर्षानंतर यंदा द्राक्ष उत्पादकांना...\nमाझे पती निर्दोष; सीबीआयकडून फसवणूक - शीतल अंदुरे\nऔरंगाबाद - \"\"माझे पती सचिन अंदुरे निर्दोष आहेत. एटीएसने निर्दोष असल्याचे सांगून घरी आणून सोडले होते. त्यानंतर लगेचच सीबीआयने त्यांना ताब्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-reservation-nashik-maharashtra-2747", "date_download": "2018-08-19T22:54:55Z", "digest": "sha1:4W3QDIIV7PLEXDH3Y3WLUZVA6HGQ3YIM", "length": 18486, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, water reservation, nashik, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाणी आरक्षणाची ३४ गावांना प्रतीक्षा\nपाणी आरक्षणाची ३४ गावांना प्रतीक्षा\nमंगळवार, 7 नोव्हेंबर 2017\nयेवला, जि. नाशिक : यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाची म्हणावी तशी न झालेली कृपादृष्टी, परतीच्या पावसानेदेखील चांगलीच पाठ फिरवताना सरासरी पर्जन्यमानात पिछाडीवर गेलेला तालुका म्हणजे येवला. सध्या ढासळलेली भूजल पाणीपातळी बघता येवला तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील विशेषतः पालखेड डाव्या कालवा लाभक्षेत्रातील गावांमधील जनतेच्या नजरा या जिल्हा प्रशासनामार्फत केल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील प्रासंगिक पाणी आरक्षणाकडे लागल्या आहेत.\nयेवला, जि. नाशिक : यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाची म्हणावी तशी न झालेली कृपादृष्टी, परतीच्या पावसानेदेखील चांगलीच पाठ फिरवताना सरासरी पर्जन्यमानात पिछाडीवर गेलेला तालुका म्हणजे येवला. सध्या ढासळलेली भूजल पाणीपातळी बघता येवला तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील विशेषतः पालखेड डाव्या कालवा लाभक्षेत्रातील गावांमधील जनतेच्या नजरा या जिल्हा प्रशासनामार्फत केल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील प्रासंगिक पाणी आरक्षणाकडे लागल्या आहेत.\nअत्यल्प पावसामुळे येत्या काळातील संभाव्य टंचाईची दाहकता कमी व्हावी, पाण्यासाठी वणवण नशिबी येऊ नये, यासाठी पाणी आरक्षणावर नजर ठेवून असलेल्या तालुक्‍यातील ३४ गावांनी गावातील बंधारे, साठवण तलाव भरून देण्याच्या मागणीचे ठराव ग्रामसभेत केले आहेत. या ३४ गावांकडून येवला पंचायत समितीकडे आलेले ठराव अन्‌ तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेले प्रस्ताव लक्षात घेता या गावांसाठी यंदा एकूण ५५६.८६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण करण्याची मागणी आहे.\nयेवला तालुक्‍याचा उत्तर पूर्व भाग हा तर पाटपाण्याचा कुठलाही स्त्रोत नसलेला टंचाईग्रस्त भाग आहे. पालखेडच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या उर्वरित भागाची अवस्था म्हणजे ‘पाणी मिळाले तर टंचाईवर काहीशी मात, नाहीतर संकट’ अशीच. त्यामुळेच दरवर्षी ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिना सुरू झाला की, तालुक्‍यातील जनतेची दरवर्षी नजर असते ती जिल्हा प्रशासन व पालकमंत्र्यांकडून मंजूर केल्या जाणाऱ्या पाणी आरक्षणाकडे.\nयेवला तालुक्‍यातील पाटोदा, रायते, पारेगाव, चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द, बल्हेगाव/वडगाव बल्हे, पिंप्री, कोटमगाव बुद्रुक, कोटमगाव खुर्द, खामगाव, शेवगेधुळगाव, पुरणगाव, देवळाणे, सातारे, जऊळके, धामणगाव, भाटगाव, अंतरवेली, बोकटे, मातुलठाण, आंबेगाव, बदापूर, दुगलगाव, नागडे, पिंपळगाव लेप, अंदरसूल, पिंपळगाव जलाल, गवंडगाव, आडगाव चोथवा, नांदेसर, मानोरी, सुरेगाव रस्ता व अंगणगाव या ३३ ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठराव करून यंदा गावासाठी पालखेड धरणातून पाणी आरक्षण ठेवण्याची मागणी केली आहे. तर तालुक्‍यातील मुखेड गावाने यंदाही नांदूरमध्यमेश्वर (दारणा) मधून गावासाठी पाणी आरक्षण मागितले आहे.\nवार्षिक सरासरी पर्जन्यमानापेक्षा यंदा अत्यंत कमी झालेला पाऊस लक्षात घेता येत्या एप्रिल व मे महिन्यात तालुक्‍याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे गावासाठी प्रत्यक्ष लागणारे पाणी व संभाव्य ५० टक्के तूट लक्षात घेऊन ३४ गावांमधील बहुतांशी गावांनी यंदा अधिक पाण्याची मागणी नोंदवली आहे.\nपालखेड धरणातून पाणी आरक्षण मागणाऱ्या येवला तालुक्‍यातील ३३ गावांनी एकूण ४९६.८६ दशलक्ष घनफूट इतके पाणी तर मुखेड गावाने नांदूरमध्यमेश्वरमधून ६० दशलक्ष घनफूट पाणी मागितले आहे. तालुक्‍यातील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, नगरपालिकाचे कायमस्वरूपी पाणी आरक्षण व त्यातून मिळणारे पाणी वेगळे असणार आहे.\nपाणी आरक्षण पाऊस नाशिक\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५ वाड्यांमध्ये...\nपुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणे ओसं\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/due-water-drowning-dam-two-die-113044", "date_download": "2018-08-19T22:50:10Z", "digest": "sha1:X6XUDDSIYWCM7WRWZHW55I5S2AENB7OX", "length": 9801, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Due to the water drowning in the dam the two die पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोघांचा धरणात बुडून मृत्यू | eSakal", "raw_content": "\nपाणी पिण्यासाठी गेलेल्या दोघांचा धरणात बुडून मृत्यू\nरविवार, 29 एप्रिल 2018\nपाणी पिण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. तालुक्यातील वळजी भेंडी धरणावर ही घटना घडली.\nखामगाव : पाणी पिण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. तालुक्यातील वळजी भेंडी धरणावर ही घटना घडली.\nमिळालेल्या माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा गावाला पाणी पुरवठा होत असलेल्या वाडजी भेंडी धरण परिसरात मेंढ्या चराईसाठी निंबाजी महादेव खाडपे, भालेगाव व मंगेश विलास हटकर नांद्री हे दोघे गेले होते. पाणी पिण्यासाठी गेले असता धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nवडगाव मावळ - मावळात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पवना, वडिवळे व आंद्रा ही महत्त्वाची धरणे शंभर टक्के भरली असून, सर्व...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीर\nकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी सांभाळत शेखर महाकाळ यांनी मानोली (जि. वाशीम) येथील स्वतःच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये पीक बदल करत...\nऔदुंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली\nसांगली - चांदोली धरण परिसरातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने कृष्णा आणि वारणा नदी पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. तसेच कोयनेतूनही पाण्याचा विसर्ग होत...\nखडकवासला - धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येते. त्या ठिकाणी जीव धोक्‍यात घालून पाण्याजवळ जाणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी अटकाव करण्याची गरज आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-meeting-shareholder-farmers-mahabeej-akola-1734", "date_download": "2018-08-19T23:05:55Z", "digest": "sha1:5I7XMQPIJF3MC5UGMNU5XOK7QENRTWDX", "length": 19395, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Meeting of the shareholder farmers, Mahabeej, akola | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभागधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी गाजली महाबीजची सभा\nभागधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी गाजली महाबीजची सभा\nगुरुवार, 5 ऑक्टोबर 2017\nसभेला सुरवात होताच बोलणाऱ्या प्रत्येक सभासदाने महाबीज ही शेतकऱ्यांची संस्था असून गेल्या काही वर्षांत अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रशासन चालविले असल्याचे सांगितले.\nअकोला : सातत्याने नफ्यात राहणाऱ्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या भागधारकांची सर्वसाधारण सभा शेतकऱ्यांनी केलेल्या विविध प्रश्नांच्या सरबत्तीने गाजली. बियाण्याचे दर, गेल्या हंगामातील हरभरा बियाणे वाटप घोटाळा, कर्मचारी पतसंस्थेतील भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे स्पायरल सेपरेटर वाटप, अभ्यास दौरे अशा विविध मुद्यांवर शेतकरी भागधारकांनी महाबीज प्रशासनावर थेट ताशेरे अोढले.\nमहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या भागधारकांची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (ता. ४) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात अायोजित करण्यात अाली होती. यावेळी राज्याचे कृषी अायुक्त सचिंद्रप्रताप सिंह, खासदार संजय धोत्रे, वल्लभराव देशमुख, डॉ. अनिता चोरे, व्यवस्थापकीय संचालक अोमप्रकाश देशमुख, अामदार रणधीर सावरकर व इतर व्यासपीठावर उपस्थित होते.\nसभेच्या सुरवातीलाच महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे सचिव विजयकुमार हे अनुपस्थित असल्याचे निदर्शनास येताच शेतकरी सभासदांनी गोंधळ घालणे सुरू केले. अध्यक्षच नसल्याने या सभेला काही अर्थ नसल्याचे सांगत बऱ्याच शेतकऱ्यांनी नाराजी नोंदवत सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले. बराच काळ हा गोंधळ सुरू होता.\nथोड्या वेळाने वातावरण निवळले.\nत्यानंतर सभेला सुरवात होताच बोलणाऱ्या प्रत्येक सभासदाने महाबीज ही शेतकऱ्यांची संस्था असून गेल्या काही वर्षांत अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रशासन चालविले असल्याचे सांगितले. महाबीज कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेतील घोटाळा गेली अनेक महिने गाजत अाहे. महाबीजमध्ये नोकरीला असलेल्या पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध बडतर्फीची कारवाई का होत नाही, असा प्रश्ना उपस्थित करण्यात अाला.\nगेल्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना वाटलेल्या हरभऱ्याचे प्रकरण वर्षभरापासून गाजत अाहे. कृषी केंद्रधारक शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन प्रतिज्ञापत्र भरून मागत अाहेत. कृषी विभागाने केलेल्या चौकशीत महाबीजने अधिक प्रमाणात देयक सादर केल्याचे समोर अाले अाहे. असे असताना कारवाई का केली जात नाही, असे भागधारकांनी विचारले.\nसध्या बीज प्रमाणीकरण यंत्रणा चुकीच्या पद्धतीने काम करीत अाहे. भ्रष्टाचार बोकाळला असून कंपनी ॲक्टनुसार कामकाज चालत नसल्याचा ठपका एका भागधारकाने केला. कंपनी कायद्यानुसार दोन टक्के सीएसअार खर्च होणे गरजेचा असताना गेल्या तीन वर्षातील एक कोटी ९३ लाख रुपये तसेच पडून असल्याची बाब या शेतकऱ्याने सभागृहाच्या निदर्शनास अाणून दिली.\nमहाबीजच्या पुढाकाराने होणारे भागधारकांचे दौरेसुद्धा चुकीच्या पद्धतीने घेतले जातात. काही विशिष्ट लोकांना लाभ दिला जात असल्याचा अारोपही करण्यात अाला. बुलडाणा जिल्ह्यातील रामेश्वर पाटील नावाच्या भागधारक शेतकऱ्याने तर मागील हंगामात मध्य प्रदेशात सोयाबीन बियाणे बाजारदरापेक्षा अधिक खरेदी केल्याचा अारोप करीत यात लाखाेंचा घोळ असल्याचे सांगतिले.\nएका भागधारकाने अाजच्या या सभेची वेळच चुकीची असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांचा सोयाबीन काढणीचा हंगाम, रब्बीची तयारी सुरू झालेली असताना सभा घेणे अयोग्य असल्याचे हा शेतकरी म्हणाला. शिवाय ज्या सभागृहात सभा घेतली जात होती त्यामध्ये कुणाचेच बोलणे कुणाला समजत नव्हते. सभागृहात समोरील लोकांना तेवढे एेकायला येत होते. मागे बसलेल्यांमध्ये सारखा गोंधळ सुरू होता.\nकारवाई करणार ः सिंह\nअकोला जिल्ह्यात गाजत असलेल्या हरभरा बियाणे वाटप घोळ प्रकरणाचा अहवाल कालच प्राप्त झाला अाहे. त्यानुसार दोषींविरुद्ध निश्चित कारवाई केली जाईल, असे यावेळी कृषी अायुक्त सचिंद्रप्रताप सिंह म्हणाले.\nप्रशासन administrations अकोला सिंह विजयकुमार रब्बी हंगाम कृषी विभाग भ्रष्टाचार bribery सोयाबीन\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी\n२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे सरासरी वार्षिक\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची...\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी\nब्रॉयलर्सचा बाजार श्रावणातही किफायती, तेजी टिकणार\nसंतुलित पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात श्रावण महिन्यातही ब्रॉयलर\nवायदे बाजारातून शेतमाल विक्री व्यवस्था बळकटीचे...\nउत्पादन शेतकऱ्यांच्या हाती असले तरी विक्री आणि तत्पश्चात विपणन व्यवस्थेमुळे तो अनेकवेळा प\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/ninty-two-percent-people-in-india-have-wealth-less-than-six-and-half-lakhs-274911.html", "date_download": "2018-08-20T00:04:31Z", "digest": "sha1:4SLJGM7W2U7CQL2EKE4MVMDI27DPG55X", "length": 13329, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतातील 92 टक्के लोकांची संपत्ती 6.5 लाखाहूनही कमी", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nभारतातील 92 टक्के लोकांची संपत्ती 6.5 लाखाहूनही कमी\nतसंच भारतातील 0.5 टक्के लोकांचं उत्पन्न 65 लाखाहून अधिक असल्याची माहिती या अहवालातून स्पष्ट झाली आहे. भारतातील लोकांची सरासरी मालमत्ता ही3 लाख ,88 हजारच्या आसपासची असल्याची माहिती या अहवालात स्पष्ट झाली आहे.पण तसंच या अहवालात एक आशावाद ही व्यक्त केला आहे.\n22 नोव्हेंबर: स्विस ब्रोकरेज क्रेडिट सुईसने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतातील 92 टक्के लोकांची मालमत्ता 6.50 लाखाहूनही कमी असल्याचं समोर आलंय. यामुळे देशात फक्त 8 टक्के लोकंच श्रीमंत असल्याचे स्पष्ट होतं आहे.\nतसंच भारतातील 0.5 टक्के लोकांचं उत्पन्न 65 लाखाहून अधिक असल्याची माहिती या अहवालातून स्पष्ट झाली आहे. भारतातील लोकांची सरासरी मालमत्ता ही3 लाख ,88 हजारच्या आसपासची असल्याची माहिती या अहवालात स्पष्ट झाली आहे.पण तसंच या अहवालात एक आशावाद ही व्यक्त केला आहे. भारतातील आर्थिक वाढ पाहता 2022पर्यंत भारतीयांच्या सरासरी मालमत्तेत 2022 पर्यंत विलक्षण वाढ होईल असं या अहवालाने सांगितलं आहे. आजच्या भारताची परिस्थितीही 90 वर्षांपूर्वीच्या अमेरिकासारखी आहे असंही या अहवालाने नोंदवलं आहे. जगात स्वित्झर्लंड ,ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील नागरिकांकडे सर्वाधिक मालमत्ता असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. भारताचा शेजारी राष्ट्र असलेल्या चीनच्या 62 टक्के लोकांची एकूण मालमत्ता ही साडेसहा लाख रूपयांहून कमी असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.\n2022 पर्यंत लोकांच्या मालमत्तेमध्ये भारतात 12 टक्क्यांनी वाढ होईल असंही या अहवालात म्हटलं आहे. तसंच भारतीयांची एकूण संपत्ती गेल्या 17 वर्षात पाच पटीने वाढली आहे. पण तरी देखील भारतात गरिबीचं प्रमाण प्रचंड असल्याचं या अहवालात स्पष्ट झालं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bedhadak/who-is-responsible-for-deaths-of-farmers-271763.html", "date_download": "2018-08-20T00:03:30Z", "digest": "sha1:O7Q6XZVXTGG3ZTVUG2FAFWPUPAZUTKMP", "length": 9091, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कीटकनाशकांच्या बळींची जबाबदारी कुणाची?", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nकीटकनाशकांच्या बळींची जबाबदारी कुणाची\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-fm-service-close-mumbai-university-59671", "date_download": "2018-08-19T22:59:35Z", "digest": "sha1:6IN7NVAERPDT6HWZDQ3BQCSHEJPASR52", "length": 10118, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news fm service close in mumbai university मुंबई विद्यापीठाची एफएम सेवा बंद | eSakal", "raw_content": "\nमुंबई विद्यापीठाची एफएम सेवा बंद\nशनिवार, 15 जुलै 2017\nमुंबई - मुंबई विद्यापीठाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेली एफएम रडिओ सेवा पूर्णपणे बंद पडली आहे. विद्यापीठाने 23 लाख रुपये खर्च करून एफएम रेडिओ सेवा सुरू केली होती.\nमुंबई - मुंबई विद्यापीठाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेली एफएम रडिओ सेवा पूर्णपणे बंद पडली आहे. विद्यापीठाने 23 लाख रुपये खर्च करून एफएम रेडिओ सेवा सुरू केली होती.\nया सेवेवर दर वर्षी 12 लाख रुपये खर्च करण्यात येतो. सध्या ती पूर्णपणे बंद असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना विद्यापीठाने दिली आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी 8 फेब्रुवारी 2008 रोजी एफएम रेडिओचे उद्‌घाटन केले होते. त्यावेळीच रेडिओ स्टेशनसाठी 25 लाखांची तरतूद करण्यात आली. त्यापैकी 22 लाख 80 हजार 798 रुपये वापरले गेले. ट्रान्समीटर नादुरुस्त असल्याने सेवा बंद असल्याचे उत्तर गलगली यांना देण्यात आले आहे.\nगोविंदांच्या विम्याला राजकीय कवच\nमुंबई - गोविंदांना सक्ती करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या विम्याला राजकारण्यांचे कवच मिळत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर...\nदादासाहेब गायकवाड योजनेत महिलांना प्राधान्य\nमुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nमहिलांना निर्णय स्वातंत्र्य द्या - किरण मोघे\nवाल्हेकरवाडी - महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. मात्र, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या...\nहॉटेलमध्‍ये डेबिट कार्डच्‍या डेटाची चोरी\nनालासोपारा - हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर डेबिट कार्ड द्वारे पैसे देणाऱ्या ग्राहकांच्या डेबिट कार्डची माहिती मिळवून त्यांच्या खात्यातील रक्‍कम...\nदाऊदच्या \"मुनिमा'स ब्रिटनमध्ये अटक\nलंडन: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा फायनान्स मॅनेजर जाबिर मोतीला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे. दाऊदचा \"मुनिम' म्हणून ओळखला जाणारा जाबिर मोती हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/06/International-Trade.html", "date_download": "2018-08-19T23:04:20Z", "digest": "sha1:FODYMOQ3HZAMLV57KBN5UQ7WYXP6VT7G", "length": 12981, "nlines": 140, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "आंतरराष्ट्रीय व्यापार - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nअंतर्गत व्यापार (Internal Trade)\nकोणत्याही अर्थव्यवस्थेत कोणत्याही वेळी विदेशी चलनाची जी व्यवस्था असते. त्यास परकिय चलन भांडार असे म्हणतात. ही एक व्यापक संकल्पना असुन यामध्ये\n०१. विदेषी मुद्रा भांडार (RBI कडे)\nही एका प्रकारे IMF मधील देशाची पत असते. ज्याद्वारे परकिय चलन तात्काळ उपलब्ध होउ शकते. या चारींना एकत्र करून कोणत्याही देशाचा परकिय चलन साठा तयार होतो यास Forex असे म्हणतात. हे Foreign Exchange चे लघुरूप आहे.\nचलनाचा विनिमय दरजगामध्ये सर्व देशाची अर्थव्यवस्था एक दुसऱ्यांवर अवलंबुन असते. त्यासाठी चलनाचे मुल्य निर्धारण (विनिमय दर) झाले पाहिजे. म्हणजेच विनिमय दर निर्धारित केल्याशिवाय वैश्विक व्यापार असंभव आहे.\nजगातील विविध चलनाचे विनिमय दर निर्धारित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेस मुद्रा व्यवस्था असे म्हणतात हा विनिमय दर खालील ३ संस्था ठरवु शकतात.\nचलनाच्या विनिमय दराचे प्रकार\nस्थिर विनिमय दर (Fixed Currency Rate)या व्यवस्थेमध्ये IMF द्वारे सदस्य राष्ट्रांच्या चलनाचा विनिमय दर निश्चित करण्यासाठी जगातील पाच सर्वात महत्वपुर्ण चलनाच्या दरावरून एक बास्केट तयार केला जातो व ज्या देशात स्थिर विनिमय दर वापरांत असेल ते देश त्या बास्केट दराशी तुलना करून विनिमय दर ठरवत असतात.\nज्या वेळेस बाजारातील शक्तीवर (Market Forces) आधारित विनिमय दर व्यवस्था असते त्यास मुक्त विनिमय दर असे म्हणतात.\nइंग्लड मध्ये १९६० च्या दशकापर्यंत स्थिर विनिमय दर वापरात होता. पण १९६० च्या दशकात इंग्लड मध्ये परकीय चलनाचे संकट गंभीर बनले आणि त्यांनी मुक्त विनिमय दर स्वीकारला.\nस्थिर व मुक्त विनिमय दराचे एकत्रिकरण करून ज्यावेळेस त्या दरावर शासन नियंत्रण ठेवते त्यास नियंत्रित विनिमय दर असे म्हणतात.\nआज जगात बहुतांश देशानी मुक्त विनिमय दर स्वीकारला आहे पण ज्यावेळेस विनिमय दर खुपच उग्र होतो. त्यावेळेसच सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करते.\nव्यवहार तोल [Balance of Payment] एका आर्थिक वर्षात भारताचे जगातील सर्व देशाशी झालेल्या सर्व प्रकारच्या व्यापाराचा एकत्रित ताळेबंद म्हणजे व्यवहार तोल होय.\nयात खालील दोन बाबी येतात\nचलु खाते हा शब्द दोन अर्थ सुचित करतो.\n०१. एखादया व्यावसायिक किंवा कंपनीद्वारे बैकेत काढलेले अकाउंट\n०२. हे विदेशी व्यवहारासंबंधी ज्यामध्ये ज्यामध्ये सर्व चालु स्वरूपाच्या आयात निर्यातीचा समावेश होतो.\nभारतामध्ये या खात्याचे प्रबंधन RBI द्वारे केले जाते.\nया मध्ये कमी कालावधीसाठी होणाऱ्या व्यवहारांचा समावेश होतो.\nवस्तु व सेवांचा अल्प कालावधीसाठीचा व्यापार म्हणजे चालु खाते होय.\nयाचे दोन प्रकार पडतात.\n०१. दृष्य खाते (व्यापार खाते) (किंवा वस्तु व्यापार खाते)\nयामध्ये आपल्याला दिसु शकणाऱ्या वस्तु व्यापाराचा समावेश होतो म्हणुन त्यांस दृष्य खात्यावरील व्यापार असे म्हणतात. उदा. पेट्रोल आयात, साखर निर्यात.\n०२. अदृश्य खाते (सेवा व्यापार खाते)\nज्या खात्यांवर सेवांची देवाण घेवाण नोंदवली जाते त्यास सेवा व्यापार खाते असे म्हणतात. तो व्यवहार डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळे त्यास अदृश्य खात्यावरील व्यवहार असे म्हणतात.\nजगातल्या विविध देशांमध्ये होणाऱ्या सर्व दीर्घ मुदतीच्या व्यवहाराची नोंद भांडवली खात्यावर होते. यामध्ये परकीय कर्ज तसेच FDI यांचाही समावेश होतो.\nभारतामध्ये या खात्याचे प्रबंधन RBI कडे आहे.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%A8", "date_download": "2018-08-19T23:03:45Z", "digest": "sha1:RQH6D2DQIV2GOSSI6ODIHTAW7YXN37YR", "length": 18694, "nlines": 355, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लेबेनॉन - विकिपीडिया", "raw_content": "\nलेबेनॉनचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) बैरूत\nइतर प्रमुख भाषा फ्रेंच\n- राष्ट्रप्रमुख तम्माम सलाम (कार्यवाहू)\n- पंतप्रधान तम्माम सलाम\n- फ्रेंच लेबेनॉन १ सप्टेंबर १९२०\n- संविधान २३ मे १९२६\n- स्वातंत्र्याची घोषणा ८ नोव्हेंबर १९४३\n- फ्रान्सकडून स्वातंत्र्याला मान्यता २२ नोव्हेंबर १९४३\n- फ्रेंच सैन्याची माघार ३१ डिसेंबर १९४६\n- एकूण १०,४५२ किमी२ (१६६वा क्रमांक)\n- पाणी (%) १.८\n-एकूण ४८,२२,००० (१२३वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ७७.४०३ अब्ज अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न १७,३२६ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक (२०१३) ▲ ०.७६५ (उच्च) (६५ वा)\nराष्ट्रीय चलन लेबनीझ पाउंड\nआंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९६१\nलेबेनॉनचे प्रजासत्ताक (देवनागरी लेखनभेद: लेबनॉन; अरबी: اَلْجُمْهُورِيَّة اَللُّبْنَانِيَّة , अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया ; फ्रेंच: République libanaise, रेपुब्लिक लिबानेस ;) हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. लेबेनॉनच्या उत्तरेस व पूर्वेस सीरिया व दक्षिणेस इस्राएल या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. बैरूत ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. त्रिपोली व सैदा ही येथील इतर मोठी शहरे आहेत.\nमानवी इतिहासाची नोंद होण्यापूर्वी लेबेनॉनमध्ये लोकवस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. सुमारे इ.स. पूर्व १५५० ते इ.स.पूर्व ५४३ दरम्यान हा भूभाग फीनिशिया संस्कृतीचा भाग होता. इ.स.पूर्व ६४ मध्ये लेबेनॉन रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतरच्या अनेक शतकांमध्ये येथे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढत राहिला. मध्य युगाच्या सुरूवातीच्या काळात मुस्लिमांनी येथे आक्रमण करण्यास सुरूवात केली. इ.स. १५१६ ते इ.स. १९१८ ह्या दरम्यानच्या ४०० वर्षांच्या काळात लेबेनॉनवर ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. पहिल्या महायुद्धामध्ये ओस्मानी साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर ओस्मानी भूभागाच्या वाटण्या करण्यात आल्या. लेबेनॉनवर १९२० ते १९४३ दरम्यान फ्रान्सची सत्ता होती. २२ नोव्हेंबर १९४३ रोजी लेबेनॉनने स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४६ साली दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रेंच सैन्य लेबेनॉनमधून बाहेर पडले.\nस्वातंत्र्यानंतर लेबेनॉनची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत गेली व बैरूत जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक बनले. १९७५ ते १९९० दरम्यान चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये लेबेनॉनमधील पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. युद्धानंतर पंतप्रधान रफिक हरिरीने लेबेनॉनला पुन्हा प्रगतीपथावर नेण्याचे प्रयत्न केले. २००५ मधील हरिरीच्या हत्येनंतर लेबेनॉनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे सिरियाने लेबेनॉनमधील आपले सर्व सैन्य काढून घेतले व अनधिकृतपणे बळकावलेला भूभाग परत दिला. २००६ साली लेबेनॉनच्या हिझबुल्ला ह्या अतिरेकी पक्षाने इस्रायलसोबत पुकारलेल्या युद्धामध्ये लेबेनॉनची पुन्हा पडझड झाली.\nअनेक धर्मीय लोकांचे वास्तव्य असलेल्या लेबेनॉनमध्ये धर्मावर आधारित संसदीय लोकशाही पद्धतीचे सरकार अस्तित्वात आहे. संविधानानुसार देशामधील सर्व १८ धर्म व जातीच्या लोकांना सरकारमध्ये प्रतिनिधीत्व मिळते. लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष मरोनाईट ख्रिश्चन, पंतप्रधान सुन्नी मुस्लिम, संसद अध्यक्ष शिया मुस्लिम तर उपपंतप्रधान व संसद-उपाध्यक्ष ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्मीय असणे बंधनकारक आहे.\nलेबेनॉनमध्ये १९३२ सालानंतर जनगणना घेण्यात आली नसल्यामुळे तेथील अचूक लोकसंख्या उपलब्ध नाही. परंतु २०१० मधील अंदाजानुसार लेबेनॉनची लोकसंख्या ४१,२५,२४७ इतकी होती. अरबी ही येथील राजकीय व अधिकृत भाषा असून फ्रेंच देखील वापरात आहे.\nबैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लेबेनॉनमधील एकमेव विमानतळ असून सर्व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक येथूनच हाताळली जाते.\nलेबेनॉनच्या वैशिष्टपूर्ण भौगोलिक स्थानामुळे येथे उन्हाळी व हिवाळी खेळ खेळले जातात. फुटबॉल हा लेबेनॉनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. लेबेनॉन फुटबॉल संघ आशियाच्या ए.एफ.सी. मंडळाचा सदस्य असून लेबेनॉनने २००० सालच्या ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले होते.\nव्हॉलीबॉल, बास्केटबॉल, रग्बी लीग हे खेळ देखील लेबेनॉनमध्ये लोकप्रिय आहेत.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nलेबानी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ (अरबी व फ्रेंच मजकूर)\nविकिव्हॉयेज वरील लेबेनॉन पर्यटन गाईड (इंग्रजी)\nकझाकस्तान१ • किर्गिझस्तान • उझबेकिस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान पूर्व आशिया\nचीन • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • जपान • मंगोलिया • तैवान\nसौदी अरेबिया • बहरैन • संयुक्त अरब अमिराती • इराण • इराक • इस्रायल • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • कतार • सीरिया • येमेन आग्नेय आशिया\nम्यानमार • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया३ • लाओस • मलेशिया • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • बांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका उत्तर आशिया सायबेरिया (रशिया)\n१ काही भाग युरोपात • २ काही भाग आफ्रिकेत • ३ काही भाग ओशानियामध्ये\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ५ नोव्हेंबर २०१४ रोजी ११:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/dabang-delhi-vs-haryana-steelars/", "date_download": "2018-08-19T23:05:45Z", "digest": "sha1:LU6YSRUG5UV7CUTCPMVMIULRD64JRO45", "length": 9979, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दबंग दिल्ली समोर हरयाणा स्टीलर्सचे तगडे आव्हान -", "raw_content": "\nदबंग दिल्ली समोर हरयाणा स्टीलर्सचे तगडे आव्हान\nदबंग दिल्ली समोर हरयाणा स्टीलर्सचे तगडे आव्हान\nप्रो कबड्डीमध्ये ७४ वा सामना मोतीलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्ट्स,सोनिपत येथे हरयाणा स्टीलर्स आणि दबंग दिल्ली यांच्यात होणार आहे. एका दिवसाच्या विश्रांती नंतर हरयाणाचे खेळाडू पुन्हा घरच्या मैदानावर सामना खेळतील. मागील सामन्यातील मानहानीकारक पराभव विसरून ते या सामन्यात दाखल होतील.\nहरयाणाचा संघ मागील सामन्यांपर्यंत उत्तम लयीत होता. परंतु त्यांना मागील सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. या सामन्यात हरयाणा संघाने खेळाच्या सर्व पातळ्यांवर नांग्या टाकल्या. तेलुगू टायटन्सने त्यांना सामन्यात डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. मागील सामन्यात दुखापतग्रस्त विकास कंडोलाची उणीव हरयाणा संघाला भासली. मागील सामन्यात या संघाचा एकही रेडर प्रभावी कामगिरी करू शकला नाही. प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील सर्वोत्तम डिफेन्सीव्ह संघ म्हणून बिरुद मिरवणाऱ्या या संघाला डिफेन्समध्ये देखील चांगली कामगिरी करता आली नाही.\nहरयाणा स्टीलर्स संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या रेडर्स आणि डिफेंडर्स यांना उत्तम कामगिरी करावी लागेल. मागील शेवटचा सामना वगळता रेडींगमध्ये प्रशांतकुमार राय, वजीर सिंग हे उत्तम कामगिरी करत होते. त्यांना दिपक दहिया तिसरा मुख्य रेडर म्हणून चांगली साथ देत होता. या सामन्यात त्यांना पुन्हा चांगली कामगिरी करावी लागणार आहे. या संघाची मजबुती या संघाचा डिफेन्स आहे. त्यामुळे या सुरिंदर नाडा आणि मोहित चिल्लर या अनुभवी जोडीदारांना पुन्हा लयीत येणे गरजेचे आहे.\nदबंग दिल्लीच्या संघ सततच्या पराभवाच्या मालिकेतून बाहेर आला आहे. त्यांनी मागील पाच सामन्यात फक्त एक पराभव स्वीकारला आहे. तीन सामन्यात विजय तर एक सामना बरोबरीत सोडवण्यात या संघाला यश आले आहे. हा संघ खेळाच्या दोन्ही पातळ्यांवर चांगला खेळ करत असून या संघाचा कर्णधार मेराज शेख चांगल्या लयीत आहे. डिफेन्समध्ये निलेश शिंदे आणि बाजीराव होडगे उत्तम कामगिरी करत आहेत. महाराष्ट्रीयन प्रशिक्षक रमेश भाईंदिगिरी यांच्या सर्व चाली योग्यवेळी सामन्याचे चित्र बदलावण्यात यशस्वी ठरत आहे. एकंदरीत हा संघ सध्या उत्तम कामगिरी करत आहे.\nया सामन्यात हरयाणा स्टीलर्स संघाला विजयाची जास्त संधी आहे. परंतु मागील सामन्यातील पराभव विसरून त्यांना या सामन्यात रेडींगमध्ये उत्तम कामगिरी करावी लागेल. हा सामना दबंग दिल्लीचे रेडर विरुद्ध हरयाणाचे डिफेंडर्स असा होण्याचे जास्त चिन्हे आहेत.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/top-6-performance-from-rising-pune-supergiant/", "date_download": "2018-08-19T23:05:49Z", "digest": "sha1:QHSTLFELP76GORQYU24ZGKETQSMPSRE6", "length": 13556, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पुण्याला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून देणारे ६ मोहरे... -", "raw_content": "\nपुण्याला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून देणारे ६ मोहरे…\nपुण्याला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून देणारे ६ मोहरे…\nआयपीएलच्या इतिहासात देशाची सांस्कृतिक शहर असलेलया पुण्याची टीम प्रथमच अंतिम फेरीत पोहचली. अतिशय खराब सुरुवात करूनही नंतरचे सामने अपेक्षेपेक्षाही चांगली खेळून पुण्याने अंतिम फेरीत गाठली. स्पर्धेत सर्वात जास्त सामने जिंकलेल्या मुंबई इंडियन्सला पुण्याने ह्याच आयपीएलमध्ये ३ वेळा पराभूत केले. ह्या विजयात पुण्याकडून सर्वच खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. परंतु त्यातील काही असे खेळाडू आहेत ज्यांनी अतिशय जबदस्त कामगिरी करून तसेच जबाबदारी घेऊन संघाला अंतिम फेरीत नेले. असे ५ खेळाडू…\nसौराष्ट्राकडून रणजीमध्ये खेळणारा आणि भारतीय संघाकडून ८ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला २६ वर्षीय जयदेव उनाडकतच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर पुणे संघाच्या गोलंदाजी विभागाला एक बळकटी आली. यापूर्वी कोलकाता आणि बेंगलोरकडून खेळलेल्या उनाडकतने यावेळी पुण्याकडून खेळताना जबदस्त कामगिरी केली. ११ सामन्यांत खेळताना त्याने २२ बळी घेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळविला. यात त्याची सरासरी होती १३.७७ शेवटच्या सामन्यात जर त्याने ३ बळी मिळवले तर पर्पल कॅपचाही तोच मानकरी ठरेल.\nआयपीएल २०१७ ची बोली सुरु सुरु असताना जागतिक टी२० प्रकारात गोलंदाजीमध्ये पहिल्या स्थानावर असूनही इम्रान ताहीरला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. पुण्याकडून आयपीएलमध्ये खेळणारा मिशेल मार्श दुखापतग्रस्त झाल्यामुळे इम्रान ताहीरची त्याच्या जागी वर्णी लागली आणि त्याने ती किती योग्य आहे हे त्याने १२ सामन्यात खेळलेल्या कामगिरीने दाखवून दिले. १२ सामन्यात खेळताना ताहिरने १८ बळी घेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथा क्रमांक मिळविला.\nएक मुंबईकर असून मुंबई विरुद्ध खेळलेल्या तीनही सामन्यात अजिंक्य रहाणे मुंबईच्या गोलंदाजांवर असा काही बरसला की तो प्रत्येक सामन्यात एक कट्टर पुणेकर वाटत होता. मुंबई विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात ४८ चेंडूत ६०, दुसऱ्या सामन्यात ३२ चेंडूत ३८ आणि कालच्या सामन्यात ४३ चेंडूत ५३ धावा रहाणेने केल्या. आणि हीच कामगिरी पुण्याला आयपीएलमधील वाटचालीसाठी महत्वाचे ठरले. रहाणेने ह्या आयपीएलमध्ये सर्व सामने अर्थात १५ सामन्यांत २४.१४ च्या सरासरीने ३३८ धावा केल्या आहेत.\nअतिशय कमी किमतीत पुण्याने आयपीएल २०१७ मध्ये संघात समावेश केलेला खेळाडू अर्थात राहुल त्रिपाठी. परंतु या खेळाडूने अशी काही कामगिरी केली की तिची किंमत पैश्यात मोजणे कठीण. आज २०१७ च्या आयपीएलमध्ये सर्वांच्या तोंडावर ज्या एकाच खेळाडूचे नाव आहे ते म्हणजे राहुल त्रिपाठी. राहुल त्रिपाठीने १३ सामन्यांत खेळताना सलामीवीराची जबाबदारी अनुभवी राहणेबरोबर चोख बजावली. १३ सामन्यांत खेळताना त्रिपाठीने २९.८५ च्या सरासरीने ३८८ धावा करत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ८व्या क्रमांकावर झेप घेतली.\nऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथची एमएस धोनीला हटवून जेव्हा पुण्याच्या कर्णधार पदावर नियुक्ती केली तेव्हा त्याच्या निवडीबद्दल जोरदार टीका झाली होती. परंतु ही निवड किती योग्य आहे हे त्याने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. लीड फ्रॉम फ्रंट अशी कामगिरी करत स्मिथ कर्णधार आणि खेळाडू अश्या दोनही आघाड्यांवर यशस्वी ठरला. स्मिथने १४ सामन्यांत ३८.५७ च्या सरासरीने तब्बल ४२१ धावा करत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ५व्या क्रमांकावर झेप घेतली.\nएवढी किंमत देऊन बेन स्ट्रोक्सला संघात का घेतले असेल याचे उत्तर आयपीएलच्या पुण्याच्या पहिल्या काही सामन्यांत जरी मिळाले नसेल तरी त्याचे आज उत्तर नक्की सांगण्याचीही गरज भासणार नाही. अष्टपैलू कामगिरी कशी असते याच उत्तम उदाहरण त्याने घालून दिले. त्यामुळे साखळी सामन्यांनंतर जेव्हा तो मायदेशी परतला तेव्हा पुण्यासह सर्व क्रिकेट चाहत्यांनी निराशा व्यक्त केली. ११ सामन्यांत ३१.६० च्या सरासरीने स्ट्रोक्सने ३१६ धावा करतानाच १२ बळी सुद्धा घेतले आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-poetry/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E2%80%8D-%E0%A4%BD%E0%A4%BD%E0%A4%BD%E0%A4%BD%E0%A4%BD%E0%A4%BD-108062800029_1.html", "date_download": "2018-08-19T23:38:09Z", "digest": "sha1:EFFAAGWQBJRJKO5NQBPFFAPNN2XJ4RBM", "length": 6634, "nlines": 110, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्रिया प्रिया प्रिया‍ ऽऽऽऽऽऽ | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्रिया प्रिया प्रिया‍ ऽऽऽऽऽऽ\nस्व. सौ. मीना आठल्ये\nपाहते प्रिया मी वाट पसरल्या धुक्यात दाट\nपश्चिमेस उधळले केशरी रंग सांजचे\nपाखरेही परतली शिखांतरीच जायचे\nपाहते प्रिया मी वाट\nकुंज रातराणीचे धुंद गंध उधळुनी\nधरा अधीर जाहली अमृत सिंचन प्राशनी\n पाहते प्रिया मी वाट\nआर्त भाव आळविले प्रीतीगीत गुंफिले\nसूर सूर जुळविले हृदयतार छेडिले\n पाहते प्रिया मी वाट\nखूप काही मनात आहे....\nयावर अधिक वाचा :\nप्रिया प्रिया प्रिया ऽऽऽऽऽऽ\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/u-19-world-cup-final-australia-elect-to-bat-against-india/", "date_download": "2018-08-19T23:04:23Z", "digest": "sha1:ERM3YKY5HKTR6JQJ3463KBND4UC3W6ZO", "length": 6545, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पृथ्वी शॉच्या टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका -", "raw_content": "\nपृथ्वी शॉच्या टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका\nपृथ्वी शॉच्या टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ६व्याच षटकात ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर मॅक्स ब्रायंटला ईशान पोरेलने अभिषेक शर्माकडे झेल देण्यास भाग पाडले.\nब्रायंटने १२ चेंडूचा सामना करताना १४ धावा केल्या. परंतु त्यानंतर जॅक एडवर्ड्स आणि कर्णधार जेसन संघा यांनी डाव चांगलाच सावरला होता.\nजेसन १९ चेंडूत ७ धावांवर खेळत असून चांगली फलंदाजी करत असलेला जॅक एडवर्ड्स २९ चेंडूत २८धावा करून बाद झाला.त्यालाही ईशान पोरेलनेच बाद केले.\nसध्यस्थितीत ऑस्ट्रेलियाने १० षटकांत २ बाद ५२ धावा केल्या आहेत.\n१९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आजपर्यंत ५ पैकी ३ लढती जिंकला आहे तर ऑस्ट्रेलियाने ४ पैकी ३ विजेतेपद मिळवली आहेत.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/the-number-soldiers-who-died-during-the-modi-regime-has-not-1071549.html", "date_download": "2018-08-19T23:13:51Z", "digest": "sha1:72Z45YEBUG37XILQAQ2KS3PSZ6BOSCO7", "length": 6387, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "मोदींच्या कार्यकाळात सर्वाधिक जवान शहीद -शिवसेना | 60SecondsNow", "raw_content": "\nमोदींच्या कार्यकाळात सर्वाधिक जवान शहीद -शिवसेना\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर कारवाई करताना भारतीय लष्कराचे चार जवान शहीद झाले. या घटनेवरून शिवसेनेने भाजपावर निशाला साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेवर आल्यापासून जेवढे जवान सीमेवर शहीद झाले. तेवढे मागच्या 50 वर्षातही मारले गेले नाहीत असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. जवान शहीद झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे त्यानंतर शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला.\nमहिला कॉन्स्टेबलची दादागिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nमहिला कॉन्स्टेबलने शॉपिंग मॉलमध्ये दादागिरी करत तब्बल 50 हजार रुपये हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. नागपूर येथील मानकापूर परिसरात दुकानदाराच्या डोक्यावर बाटली फोडत या कॉन्स्टेबलने 50 हजार रुपये हिसकावून घेतले. रविवारी महिला पोलीस कॉन्स्टेबल काही महिलांसह शॉपिंग मॉलमध्ये आली होती. मॉलमधील एका दुकानदाराला बाटलीने मारहाण करीत 50 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आले.\n' 'मोमो' खेळामुळे राजस्थानमध्ये एका तरूणीची आत्महत्या\nजगात आणि भारतात 'ब्लू व्हेल' या सोशल मीडियावरच्या गेमने अनेक तरूणांचा जीव घेतला. त्याचा प्रभाव कमी होत नाही तोच आता 'मोमो''चॅलेंजने धुमाकूळ घातला आहे. या चॅलेंजचे लोण भारतातही आले असून राजस्थानमध्ये एका तरूणीने 'मोमो'च्या नादी लागून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानातल्या ब्यावर इथल्या 10वीतल्या विद्यार्थीनीने 31 जुलैला आत्महत्या केली.\nपाठ्यपुस्तकात मिल्खा सिंगचा धडा अन् फोटो मात्र फरहान अख्तरचा\nपश्चिम बंगालच्या शालेय पुस्तकात भारताचे धावपटू मिल्खा सिंग यांच्यावर धडा देण्यात आला आहे. परंतु या धड्यामध्ये मिल्खा सिंग यांच्या फोटोच्या स्थानी चक्क अभिनेता फरहान अख्तरचा फोटो छापण्यात आला आहे. त्यावर फरहान अख्तरची प्रतिक्रिया समोर आली आहे. फरहानने ट्विटरवर शिक्षण मंत्र्यांना ही चूक दुरुस्त करण्याचे आणि पुस्तके बदलण्याचे आवाहन केले आहे. पुस्तकात झालेली चूक स्पष्टपणे दिसून येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/sports/kohli-close-to-become-legend-1072764.html", "date_download": "2018-08-19T23:13:48Z", "digest": "sha1:YXQ2A2HCRKVOLXQZFIMZW2BK6ZGIQNXY", "length": 6373, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "विराट कोहली महान खेळाडू होण्याच्या जवळ पोहोचला - धोनी | 60SecondsNow", "raw_content": "\nविराट कोहली महान खेळाडू होण्याच्या जवळ पोहोचला - धोनी\nविराट कोहली आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. वनडे क्रिकेटमध्येही कोहली पहिल्या क्रमांकावरच आहे. कोहलीच्या या कामगिरीचंही धोनीनं कौतुक केलं आहे. विराट कोहली महान खेळाडू होण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. विराटनं देशातच नाही तर परदेशातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कर्णधाराकडून अशाच कामगिरीची सगळ्यांना अपेक्षा असते, अशी प्रतिक्रिया धोनीनं दिली आहे.\nमहिला कॉन्स्टेबलची दादागिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nमहिला कॉन्स्टेबलने शॉपिंग मॉलमध्ये दादागिरी करत तब्बल 50 हजार रुपये हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. नागपूर येथील मानकापूर परिसरात दुकानदाराच्या डोक्यावर बाटली फोडत या कॉन्स्टेबलने 50 हजार रुपये हिसकावून घेतले. रविवारी महिला पोलीस कॉन्स्टेबल काही महिलांसह शॉपिंग मॉलमध्ये आली होती. मॉलमधील एका दुकानदाराला बाटलीने मारहाण करीत 50 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आले.\n' 'मोमो' खेळामुळे राजस्थानमध्ये एका तरूणीची आत्महत्या\nजगात आणि भारतात 'ब्लू व्हेल' या सोशल मीडियावरच्या गेमने अनेक तरूणांचा जीव घेतला. त्याचा प्रभाव कमी होत नाही तोच आता 'मोमो''चॅलेंजने धुमाकूळ घातला आहे. या चॅलेंजचे लोण भारतातही आले असून राजस्थानमध्ये एका तरूणीने 'मोमो'च्या नादी लागून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानातल्या ब्यावर इथल्या 10वीतल्या विद्यार्थीनीने 31 जुलैला आत्महत्या केली.\nपाठ्यपुस्तकात मिल्खा सिंगचा धडा अन् फोटो मात्र फरहान अख्तरचा\nपश्चिम बंगालच्या शालेय पुस्तकात भारताचे धावपटू मिल्खा सिंग यांच्यावर धडा देण्यात आला आहे. परंतु या धड्यामध्ये मिल्खा सिंग यांच्या फोटोच्या स्थानी चक्क अभिनेता फरहान अख्तरचा फोटो छापण्यात आला आहे. त्यावर फरहान अख्तरची प्रतिक्रिया समोर आली आहे. फरहानने ट्विटरवर शिक्षण मंत्र्यांना ही चूक दुरुस्त करण्याचे आणि पुस्तके बदलण्याचे आवाहन केले आहे. पुस्तकात झालेली चूक स्पष्टपणे दिसून येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/navi-mumbai/due-craters-navi-mumbai-death-woman-under-crane/", "date_download": "2018-08-19T23:46:25Z", "digest": "sha1:BGBD3VQ55YUNBISVMXA7F7PQC64LKSTH", "length": 31942, "nlines": 468, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Due To Craters In Navi Mumbai, The Death Of A Woman Under The Crane | नवी मुंबईत खड्ड्यामुळे क्रेनखाली येऊन तरुणीचा मृत्यू | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nनवी मुंबईत खड्ड्यामुळे क्रेनखाली येऊन तरुणीचा मृत्यू\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nMaharashtra Bandh : नवी मुंबईत आंदोलनाला प्रतिसाद, सर्वत्र शुकशुकाट\nनवी मुंबईत आंदोलकांनी केली कार दुचाकीची जाळपोळ\nMaharashtra bandh : सायन-पनवेल महामार्गावर कळंबोलीजवळ आंदोलन चिघळले, वाहनांची जाळपोळ\nMaratha Kranti Morcha : कळंबोली येथे रास्ता रोको\nMaharshtra Bandh : नवी मुंबईत मोर्चेकऱ्यांनी अॅम्ब्युलन्सला वाट करून दिली\nNationwide Strike : नवी मुंबईतील एपीएमसी ट्रक टर्मिनल येथे चक्काजाम\nनवी मुंबई अधिक व्हिडीयो\nनवी मुंबई : मनसैनिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड\nनवी मुंबई, सायन-पनवेल मार्गावर पडलेले खड्डे व त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना यामुळे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी (16 जुलै) तुर्भेतील पीडब्ल्यूडीचे कार्यालय फोडले. सोमवारी (16 जुलै) हे आंदोलन करण्यात आले.\nसार्वजनिक बांधकाम विभागनवी मुंबई\nसायन पनवेल महामार्गावर तुर्भे येथे खड्ड्यातून मार्ग काढताना रुग्णवाहिका\nनवी मुंबई-सायन पनवेल महामार्ग तुर्भे येथे मोठया प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना रुग्णवाहिका\nनवी मुंबईत कोसळधार, वाहतूक संथ गतीनं सुरू\nनवी मुंबईला आज मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. त्यामुळे महामार्गावरची वाहतूकही काहीशी संथ गतीनं सुरू होती.\nएसटी कर्मचाऱ्यांचा मध्यरात्रीपासून अघोषित संप, अशी आहे नवी मुंबईतील स्थिती\nनवी मुंबईत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह वरूणराजाचं आगमन\nनागरिकांचा जीव उकाड्याने हैराण झाला असतानाच शनिवारी राज्यातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पावसाच्या या सुखद शिडकाव्याने लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.\nखारघरमध्ये लहान मुलं चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन\nनवी मुंबई - बेलापूर येथील सिडको भवनमधील सिडको संचालक एमडी दालनात मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'महाराष्ट्र भवन' झालेच पाहिजे,च्या घोषणा दिल्या.\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nसुवर्णपदकाचा सामना खेळताना माझ्यावर कोणतेच दडपण नव्हते. कारण दडपण घेतल्यावर तुमची कामगिरी चांगली होऊ शकत नाही. अंतिम फेरी चांगलीच रंगतदार झाली, असे बजरंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यावर पहिल्यांदाच सांगितले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nभारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 Opening Ceremony: १८ व्या आशियाई स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nशुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहे. या स्पर्धेत भारताचा तलवारबाजीचा (फेन्सिंग) संघही सहभागी होत असून, भारतीय तलवारबाजी संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचे फेन्सिंग इंडियन असोसिएशनचे सेक्रेटरी उदय डोंगरे यांनी सांगितले.\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nमुंबई : सहिष्णू भारत असहिष्णू होतोय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, असे प्रश्न हल्ली काही वेळा मनात येतात. देशातील काही घटनांमुळे नागरिकांमध्ये एक अनामिक भीती जाणवते. पण, जितकं भासवलं जातंय, तितकंही देशातलं वातावरण चिंताजनक नाही. गरज आहे ती, आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना-घडामोडींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची... नेमका हाच संदेश देण्याच्या उद्देशानं लोकमत मीडिया आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी एकत्र येऊन 'परस्पेक्टिव्ह' या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. आदिनाथ कोठारेच या लघुपटाचा दिग्दर्शकही आहे. 'परस्पेक्टिव्ह'ला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nनवी मुंबई : वाशी येथे नवी मुंबई सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नृत्य सादर करताना आदिवासी बांधव. (व्हिडीओ - संदेश रेणोसे)\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरी सह celebrates आंतरराष्ट्रीय मांजर दिन\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nडहाणूमध्ये पारंपरिक तारपा नृत्याच्या आविष्कारात आदिवासी दिन साजरा\n... आणि आस्ताद काळे पडला स्वप्नाली पाटीलच्या प्रेमात\nआस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी सांगितले त्यांच्या प्रेमकथेविषयी...\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/05/ca23and24may2017.html", "date_download": "2018-08-19T23:05:47Z", "digest": "sha1:FMLNPNWFGHJII3TIK2RMUTDUDOS5B5TD", "length": 19183, "nlines": 130, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २३ व २४ मे - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २३ व २४ मे\nचालू घडामोडी २३ व २४ मे\n'जीएसटी' विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर\nमहाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक अर्थात जीएसटी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. देशात १ जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे.\nकेंद्रात जीएसटी विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात शनिवारपासून तीन दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. सोमवारी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी जीएसटीसंदर्भातील विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.\nकेंद्र सरकारने घटना दुरुस्तीने 'जीएसटी'चे विधेयक मंजूर केले असल्याने प्रत्येक राज्याला हा कायदा मंजूर करणे बंधनकारक होते.\nमहापालिकांना जकात, एल.बी.टी.चे २०१६-१७ चे उत्पन्न गृहीत धरून नुकसान भरपाईची रक्कम ठरवणार. प्रत्येक वर्षी या रकमेवर ८ टक्के चक्रवाढ पद्धतीने वाढ दिली जाईल\nराज्याचा ऊस खरेदी कर, केंद्रीय विक्रीकर, वाहनावरील प्रवेशकर, वस्तूवरील प्रवेशकर, बेटिंग कर, लॉटरी कर, वन उत्पन्न कर, तसेच जकात व एलबीटी हे कर रद्द होतील.\nएवरेस्ट सर करणारा प्रथम भारतीय नौदल संरक्षण अधिकारी ठरले ब्रिझ शर्मा\nब्रिजमोहन शर्मा (ब्रिझ शर्मा) हे एवरेस्ट सर करणारा प्रथम भारतीय नौदल संरक्षण अधिकारी बनले आहेत. शर्मा हे यापूर्वी २०१६ साली अमेरिकेमधील 'बॅडवॉटर' शर्यतीत सर्वात वेगवान भारतीय ठरले होते.\nNASA, ISRO मिळून NISAR उपग्रह विकसित करणार\nनॅशनल एरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस अॅडमिनिसट्रेशन (NASA) आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) यांनी US$ १.५ अब्ज खर्चाचे जगातील सर्वात महागडे अर्थ-इमेजिंग उपग्रह विकसित करणार आहे.\nNASA-ISRO Synthetic Aperture Radar (NISAR) उपग्रह वर्ष २०२१ मध्ये पृथ्वीच्या कक्षेत पाठवले जाण्याची शक्यता आहे. हा उपग्रह भारताच्या GSLV द्वारे सोडण्यात येईल.\nNISAR 2,200 किलोग्रॅम वजनी असणार आणि प्रगत रडार इमेजिंग तंत्रज्ञान वापरून पृथ्वीचे एक तपशीलवार दृश्य प्रदान करेल. पृथ्वीच्या काही सर्वात जटिल प्रक्रियांचे निरीक्षण आणि मोजमाप करणार आहे.\nNISAR मार्फत संकलित माहितीमुळे पृथ्वीच्या जमिनीची स्थिती उघड होणार आणि त्यामुळे शास्त्रज्ञांना ग्रहांच्या प्रक्रिया आणि हवामान बदल समजून घेता येईल आणि भविष्यातील संसाधन आणि धोके व्यवस्थापीत होण्यास मदत होईल.\nया उपग्रहामध्ये NASA चे L-बॅन्ड (२४सेंटीमीटर तरंगलांबी) पोलरिमेट्रिक SAR आणि ISRO चे S-बॅन्ड (१२ सेंटीमीटर तरंगलांबी) पोलरिमेट्रिक SAR ही वैज्ञानिक उपकरणे प्रस्थापित करण्यात येतील. हा उपग्रह १२ दिवसांत संपूर्ण जगाची माहिती गोळा करू शकणार आहे.\nWWE च्या रिंगणात जिंदर महालला मिळाली चॅम्पियनशीप\nवर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट’च्या (डब्ल्यूडब्ल्यूई) रिंगणात भारताने पराक्रम केला आहे. भारताचा खेळाडू जिंदर महाल याने डब्ल्यूडब्ल्यूईची चॅम्पियनशीप पटकावली आहे. 'डब्ल्यूडब्ल्यूई'मध्ये अशी कामगिरी करणारा जिंदर महाल पहिला भारतीय ठरला.\nयाआधी 'ग्रेट खली'ने या क्षेत्रात भारताची ओळख निर्माण केली होती. खलीने थेट ‘वर्ल्ड हेवी वेट चॅम्पियनशीप’ला गवसणी घातली होती. पण त्याला आजवर डब्ल्यूडब्ल्यूच्या चॅम्पियनशीपचा बेल्ट जिंकता आला नाही.\n'डब्ल्यूडब्ल्यूई'च्या रिंगणात जिंदर महालची 'दि महाराजा' अशी ओळख आहे.\nजिंदर महालने तब्बल १३ वेळा चॅम्पियशीपचा बेल्ट जिंकलेल्या सुपरस्टार रँडी ऑर्टनचा पराभव केला.\n'जेम्स बाँड' स्टार सर रॉजर मूर यांचे निधन\nमाजी 'जेम्स बॉंड' स्टार सर रॉजर मूर यांचे कर्करोगाने स्विर्त्झलंड येथे निधन झाले. ते ८९वर्षांचे होते.मूर यांच्या कुटुंबियांनी ट्विटरवरून सर रॉजर मूर यांच्या निधनाची माहिती दिली.\nहॉलिवूडमध्ये जेम्स बाँड मालिकेतील सात चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. यामुळे जेम्स बाँड म्हणून त्यांची ओळख झाली होती.\nस्टायरोफोमइतकी घनता असलेल्या ग्रहाचा शोध\nपृथ्वीपासून ३२० प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या मोठय़ा ग्रहाचा शोध वैज्ञानिकांनी लावला असून त्याची घनचा स्टायरोफोमइतकी आहे. स्टायरोफोम हे फुगवलेले पॉलिस्टायरिन असते व ते अन्नाचे कंटेनर तयार करण्यासाठी वापरले जाते.\nहा ग्रह फुगलेला असून त्याचा फायदा जीवसृष्टी असणाऱ्या ग्रहांचा अंदाज घेण्यासाठी करता येणार आहे, त्यासाठी तेथील वातावरणाच्या चाचण्या घ्याव्या लागतील. प्रखर ताऱ्यांभोवती फिरणारे ग्रह शोधण्यासाठी केइएलटी प्रकल्प राबवण्यात आला असून केइएलटी ११ बी या ग्रहाचा शोध यात महत्त्वाचा आहे.\nहा ग्रह फुगलेला असून त्याचे वस्तुमान गुरूच्या एक पंचमांश आहे पण तो ४० टक्के मोठा आहे. त्याचे वातावरण विस्तृत आहे.या ग्रहाचा मातृतारा चमकदार असून त्यामुळे या ग्रहाच्या वातावरणाचे मापन सहज शक्य आहे.\nइतर ग्रहांच्या वातावरणाच्या मापनासाठी हा ग्रह म्हणजे एक सराव प्रयोगशाळा ठरणार आहे. या ग्रहाचे नाव केइएलटी ११ बी असे असून तो ताऱ्याभोवतीच अगदी जवळच्या कक्षेतून फिरत आहे. या कक्षेत फिरण्यास त्याला पाच दिवस लागतात.\nकेइएलटी ११ हा तारा अणुइंधन वापरत असून त्याचे रूपांतर लाल मोठय़ा ग्रहात होत आहे. त्यानंतर तो ग्रह ताऱ्याने वेढला जाईल व पुढील शेकडो दशलक्ष वर्षांत तो तग धरू शकणार नाही.\nकेइएलटी म्हणजे किलोडिग्री लिटल टेलिस्कोपच्या पाहणीत अ‍ॅरिझोना व दक्षिण आफ्रिका अशा दोन ठिकाणच्या दुर्बिणी वापरण्यात आल्या आहेत. या दुर्बिणी ५० लाख ताऱ्यांची प्रकाशमानता मोजू शकतात.\n'एनएसजी'तील भारताच्या प्रवेशात चीनचा खोडा\nअणू पुरवठादार गटात भारताच्या प्रवेशाबाबतच्या आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही असे चीनने म्हटले आहे. चीनच्या भूमिकेमुळे एनएसजीमध्ये प्रवेश करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा हादरा बसला आहे. पुढील महिन्यात स्वित्झर्लंडमधील बर्न येथे एनएसजीतील देशांचे अधिवेशन होणार आहे.\nचीनने भारताला एनएसजी गटात प्रवेश मिळू नये यासाठी नेहमी विरोध दर्शवला आहे. भारत २००८ पासून एनएसजीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहे. एनएसजीमध्ये प्रवेश मिळाल्यास भारताला आण्विक सामग्रीच्या आयात-निर्यातीसाठी चांगली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल.\nएनएसजीमध्ये सध्या ४८ देश आहेत. या गटामध्ये नवीन सदस्य सहभागी करून घेण्याचा निर्णय एकमतानेच घेण्यात येतो. भारताच्या प्रवेशासाठी अमेरिकेने पाठिंबा दिला असला चीनने विरोध दर्शवला होता.\nएनएसजीतील आणखी एक अट म्हणजे या गटात एनपीटी म्हणजेच अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करणे बंधनकारक असते. पण भारताने अद्याप या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. चीनने हाच मुद्दा पुढे करत भारताच्या प्रवेशास विरोध दर्शवला आहे.\nभारताने एनएसजीसाठी अर्ज केल्यावर पाकिस्ताननेही या गटात प्रवेश मिळावा यासाठी अर्ज केला होता. यासाठी पाकला चीनने छुपा पाठिंबा दिल्याची चर्चाही होती.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%90%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-08-19T23:03:18Z", "digest": "sha1:RTCRQIZCCRMUZFLLGMGW6LSYP4UBE4PT", "length": 6041, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ (१० क, ५३ प)\n► महात्मा गांधी‎ (१ क, ३६ प)\n► सम्राट अशोक‎ (१ क, १६ प)\n\"ऐतिहासिक व्यक्ती\" वर्गातील लेख\nएकूण ६० पैकी खालील ६० पाने या वर्गात आहेत.\nछत्रपती चौथे शिवाजीराजे भोसले\nछत्रपती तिसरे संभाजीराजे भोसले\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/index.php/content/about-mutual-fund", "date_download": "2018-08-19T22:54:26Z", "digest": "sha1:OGIUPZEFTMQCPXIWZ3OIABTQIPU7VRR3", "length": 9092, "nlines": 173, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "म्युचुअल फंडाबाबत | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nम्युचुअल फंड म्हणजे काय\nशेअर बाजार कि म्यु.फंड\nव्यक्त करा तुमच्या आई आणि बाबांवरील प्रेम\n‹ लाभांश Up शेअरबाजारासंबंधी थोडक्यात ›\nम्युचुअल फंड म्हणजे काय\nशेअर बाजार कि म्यु.फंड\nव्यक्त करा तुमच्या आई आणि बाबांवरील प्रेम\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 4th & 5th Aug 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 4th & 5th Aug 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/10/aadhan-house-from-shipping-container.html", "date_download": "2018-08-19T23:29:05Z", "digest": "sha1:N6D4QTRL63ZQG5VJFKHYNOP7PZZRVEXV", "length": 11442, "nlines": 70, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "आदान - एक उत्कृष्ट सामाजिक व्यवसाय - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nआदान - एक उत्कृष्ट सामाजिक व्यवसाय\n\" एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ \" याचे उत्तम उदाहरण म्हणजे निखिल दुगल आणि अक्षय गोयल यांचा \"आदान\" हा नवउद्योग आपल्या व्यवहारिक जिवनात ' टाकाऊपासुन टिकाऊ ' या तत्वाचा वापर करुन उद्योगाच्या जगतात क्रान्ति घड्विण्याचा उपक्रम य जोडिने केला.\nघरबांधणी हा मानवी इतिहासाचा ए़़क भाग असुन गेल्या काही द्शकापासुन सिमेंट हा बांधकाम निर्मितीचे एक प्रमुख स्त्रोत म्ह्णुन सर्वानाच परिचित आहे.परंतु या ग्रुहनिर्मितिला एक नवे रुप देण्याचा प्रयत्न करुन या उद्योगात या दोघांनीही पहिले पाऊल टाकले. 'आदान' या त्यांच्या उपक्रमात जुने shipping container चा वापर करुन योग्य असे eco friendly infrastructure बनविणयाच्या त्यांनी यशस्वी प्रयत्न केला.\nवेगळे काहीतरी करण्याच्या विचाराने दोघांनी सामाजिक उद्योगाच्या माध्यमातुन सन २०१५ मध्ये कंपंनीची स्थापना केली. दिल्ली येथे एक योग्य जागा शोधुन त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली. परीपुर्ण सुविधांसह, उत्तम तन्त्रज्ञानाचा वापर करुन container द्वारे ग्रुहनिर्मिति करुन ती योग्य जागेवर पोचविण्याची जवाबदारी त्यांनी स्विकारली. कठिण परिश्रम करुन अनेक ठिकाणी उत्तम डिजाइनर कन्टेनर त्यांनी निर्माण केले. मानवी वस्तीपासुन दुर तसेच कोणत्याही सुविधा नसलेल्या जागी , जेथे सिमेंटचे बांधकाम करणे कठीण आणि खर्चिक ठरते अशा ठिकाणी ही कंटेनर रुपी घरे पोहचविणे हा त्यांच मुळ उद्देश्य होता.\nआज वेगवेगळ्या क्षेत्रात मग ते उद्योग-वसाहति असोत,रेस्टोरंट असोत, NGO/CSR चे ईव्हेंट्स असोत त्यांच्या ह्या डिजाइनर कंटेनरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हे कंटेनर्स वापरुन दुकाने, लायब्ररी, घरे इत्यादी वास्तु बनविता येतात. एवढेच नव्हे मोठ्या ट्रक्सवर अशा वास्तु स्थापीत करुन त्यांना \"फिरते\" स्वरुपही देता येते. म्हणजे कुठेही जागा भाड्याने घ्यायची आणि तिथे आपलं हे घर घेऊन जायचं. इतकं सोपं.\nकंटेनर पासून बनलेली घरं स्वस्त असतात, त्यांची वाहतूक करता येते आणि घरे बनविण्यास जास्त वेळ देखिल लागत नाही. इतकच नव्हे तर \"आधन\"ने घरांवर सौर उर्जा संच देऊन संपुर्ण घर बाहेरुन विज न घेता देखिल वापरता येतील अशी बनविली आहेत. आणि सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे अशी \"कंटेनररुपी\" घरे वापरल्याने घर बांधणीत होणारा पर्यावरणाचा र्‍हास देखिल थांबवता येतो.\nसध्या त्यांच्या या व्यवसायाचे ऑनलाइन तसेच ऑफलाइन मार्केटिंग चालु आहे. त्यांच्या या व्यवसायाची NDTV वरील Real Deal ह्या कार्यक्रमाने दखल घेतली. त्यानंतर त्यांच्या व्यवसायाची चांगलीच मार्केटिग झाली. आज त्यांच्या या डिजाइनर कंटेनरला सर्वात जास्त मागणी NGO मधुन येत आहे. सध्या त्यांचे प्रकल्प मुंबई,तमिळ्नाडु,छत्तिसगड्,नोइडा व इतर अनेक ठिकाणी चालु आहे. त्यांचे लक्ष्य Eco-friendiy rental store आणि High-end toilet ची निर्मीती आहे.जेणेकरुन कोणत्याही इवेंट्च्या ठिकाणी ते भाड्याने देउन व्यवसायात भर पडू श़़कते.\nआज सामाजिक उद्योगात 'आदान'ने एक महत्त्वाची भूमिका बजवली आहे. मोठ्यात मोठा व्यवसाय फ्क्त जास्त पैशाने नव्हे तर चांगल्या, अभिनव कल्पनेने मोठा होतो हे त्यांनी दाखवुन दिले. जेव्हा सगळ्यांसाठी अशक्य असते तेव्हाच काहितरी करुन दाखविण्याची संधी शोधतात तेच खरे उद्योजक्. कंटेनद्वारा ग्रुहनिर्माणाच्या ह्या नवीन संकल्पनेने मानवी जीवनाला पुर्णपणे नवे रुप देण्याचा त्यांचा प्रयन्त खरोखरच उल्लेखनीय आहे .\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/what-happened-terrorists-came-dhar-major-abhijeet-asked-question/", "date_download": "2018-08-19T23:47:05Z", "digest": "sha1:GR6POKBOXRFEU7X5GUCWEPFKOIMLGYNQ", "length": 29154, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "What Happened To The Terrorists, Came To Dhar, Major Abhijeet Asked The Question | दहशतवाद्यांचं काय झालं ?, शुद्धीवर येताच मेजर अभिजीत यांनी विचारला सवाल | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\n, शुद्धीवर येताच मेजर अभिजीत यांनी विचारला सवाल\nसुंजवां येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले मेजर अभिजित शुद्धीवर आले आहेत. शुद्धीवर येताच त्यांनी दहशतवाद्यांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थितांना विचारला आहे.\nजम्मू-काश्मीर- सुंजवां येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले मेजर अभिजीत शुद्धीवर आले आहेत. शुद्धीवर येताच त्यांनी दहशतवाद्यांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थितांना विचारला आहे. शनिवारी पहाटे जम्मूतील सुंजवां इथल्या लष्करी तळावर लष्कराच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान शहीद झालेत. लष्कराच्या जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय, हा हल्ला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केल्याचं उघड झालं होतं.\nसुंजवां इथल्या दहशतवादी हल्ल्यात मेजर अभिजीत जखमी झाले होते. त्यांच्यावर उधमपूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे शुद्धीत आल्यावर त्यांनी परिवार किंवा इतरांबद्दल काही विचारले नाही. स्वतः हल्ल्यात किती जखमी झाले आहेत, कुठला अवयव तर निकामी झाला नाही ना, अशा प्रकारेच प्रश्न न विचारता थेट दहशतवाद्यांचं काय झालं, असं विचारल्यामुळे त्यांच्या देशप्रेमानं सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. मला आता थोटं बरं वाटतं आहे. मी वारंवार डॉक्टरांशी संवाद साधतो आहे. येत्या दोन दिवसांत मी बसायला आणि चालायला लागेन. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये काय घडतंय, याबाबत मला काहीही कल्पना नाही, असंही मेजर अभिजित म्हणाले आहेत. त्यामुळे सीमा रेषेवर दहशतवाद्यांबरोबरच शेजारील सैन्याशी लढणा-या जवानांची भावना काय असते, हेसुद्धा स्पष्ट झालं आहे.\nजम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काही तासांतच दहशतवाद्यांनी काल पहाटे करणनगर येथील कॅम्पला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु सतर्क जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला. त्यानंतर तिथून पळ काढणारे दहशतवादी कॅम्पजवळच्याच इमारतीत लपले असून त्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. भारतीय लष्कराने इमारतीला वेढा घातला असून ते दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहेत. पण श्रीनगरमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे जवानांचं काम आणखी कठीण झालं होतं. अखेर जवानांनी त्या दहशतवाद्यांना 30 तासांनंतर कंठस्नान घातलं आहे.\nSunjuwan attackTerror Attackसुंजवा दहशतवादी हल्लादहशतवादी हल्ला\nपत्रकार शुजात बुखारी हत्या प्रकरण: तीन हल्लेखोरांची ओळख पटली; एकजण पाकिस्तानी\n...म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होणार एनएसजी; 'अशी' असणार सरकारची योजना\nरमजान संपताच ऑपरेशन ऑलआऊट सुरू; बांदिपुरात 4 दहशतवाद्यांचा खात्मा\n35 दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत\nजम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांवर दहशतवादी हल्ला, 3 जण जखमी\nतहरीक-ए-तालिबानचा म्होरक्या मुल्ला फजल उल्‍लाहचा अमेरिकेनं केला खात्मा\nथेट सहसचिवपदासाठी सहा हजारांहून जास्त अर्ज\nKerala Floods : राज्याकडून आणखी ३० टन सामग्री केरळला रवाना\nमणिशंकर अय्यर यांचे निलंबन काँग्रेसकडून रद्द\nदुर्मिळ योगायोग; पुढील ५ वर्षांत देशाचे ३ सरन्यायाधीश मराठी\nसिद्धूंच्या गळाभेटीवर नाराजी; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे खडे बोल\nKerala Floods : केरळच्या मदतीला २४ विमाने, ७२ हेलिकॉप्टर, इस्रोचे ५ उपग्रह\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/chandrapur/lloyds-chandrapur-district-will-have-locked-within-48-hours/", "date_download": "2018-08-19T23:48:13Z", "digest": "sha1:WUSR2TQBW6QBISINYKIOQQPHQYL2ZN2S", "length": 31431, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Lloyd'S In Chandrapur District Will Have To Locked Within 48 Hours | चंद्रपूर जिल्ह्यातील लॉयड्सला लागणार ४८ तासात टाळे | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nचंद्रपूर जिल्ह्यातील लॉयड्सला लागणार ४८ तासात टाळे\nसातत्याने प्रदूषण ओकणाऱ्या घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला येत्या ४८ तासात बंद करण्याचा आदेश मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी बजावला आहे.\nठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावले आदेश प्रदूषण रोखण्यात व्यवस्थापन अपयशी\nचंद्रपूर : सातत्याने प्रदूषण ओकणाऱ्या घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला येत्या ४८ तासात बंद करण्याचा आदेश मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी बजावला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषण सोडणाऱ्या कारखान्यांची संख्या मोठी आहे. लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला मिळालेल्या बंदच्या आदेशाने प्रदूषण ओकणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य कंपन्यांना मोठी चपराक बसली आहे.\nचंद्रपूरपासून २६ कि.मी.वर घुग्घुस येथे हा कारखाना आहे. या कारखान्यात प्रदूषण नियंत्रणासाठी असलेली यंत्रणा निकामी आहे. परिणामी कंपनीद्वारे होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजार जडले असून परिसरातील शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कंपनीद्वारे सोडण्यात येणारे पाणीही घातक असल्याची तक्रार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव व २०१४ मधील चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार महेश मेंढे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र या तक्रारीवर कोणत्याही हालचाली न झाल्याने महेश मेंढे यांनी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे धाव घेऊन प्रदूषणाची गांभिर्यता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर उपसभापती ठाकरे यांनी चंद्रपूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय कार्यालयाला चौकशीचे आदेश बजावले होते. या चौकशी अहवालात धक्कादायक वास्तव पुढे आले. यानंतर नीरीच्या माध्यमातूनही मोका चौकशी करण्यात आली. हा अहवालही आज दि. ७ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. यामध्येही कंपनीवर गंभीर ठपका ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारकर्ते महेश मेंढे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरूच होता. यासोबतच विविध पातळीवर सदर कारखान्याद्वारे होणाऱ्या प्रदूषणाच्या तक्रारीचा आधार घेऊन अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कंपनीला बंद करण्याचे आदेश काढावे लागले.\nतरच कंपनी सुरू करता येणार\nबंददरम्यान कंपनी व्यवस्थापनाने प्रदूषण रोखण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या उपायोजना केल्यानंतर कंपनी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर करावा लागणार आहे. त्यानंतर त्याची तपासणी करून कंपनी सुरू करण्याचा परवाना दिला जाणार आहे.\n‘लोकमत’ने टिपली प्रत्येक घडामोड\nकंपनीतून होणाऱ्या प्रदूषणाची तक्रार झाल्यानंतर शासन व प्रशासनाच्या पातळीवर झालेल्या प्रत्येक घडामोडींची माहिती ‘लोकमत’ने सर्वप्रथम वाचकांपर्यंत पोहचविली हे विशेष.\nलॉयड्स कंपनीच्या राक्षसी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. शेतातील कापूस काळा पडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. मात्र त्यांनी गांभिर्याने न घेतल्याने विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी ही तक्रार अतिशय गांभिर्याने घेतल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणाने अखेर कंपनीला ४८ तासात बंद करण्याचे आदेश बजावले आहे. प्रदूषणावरुन एखाद्या कंपनीला बंद करण्याची पाळी येत असेल, तर अन्य कंपन्यांनीही यापासून धडा घेण्याची गरज आहे.\n- महेश मेंढे, तक्रारकर्ते व सचिव चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटी, चंद्रपूर.\nवनक्षेत्र व वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी ‘कन्या वन समृध्दी योजना’ राबविणार\nजिल्ह्यात १ लाख ७० हजार शेतक-यांना कर्जमाफी\nगंगाधर पानतावणे यांचा पद्मश्री पुरस्कार नातेवाईकांकडे सुपूर्द\nराज्यातील वृक्षारोपणावर राहणार ड्रोनची नजर\nराज्य महिला आयोगाकडून ‘ कारभारणी प्रशिक्षण अभियान’.....\n‘त्यांना’ कधी मिळतील मुख्य प्रवाहात येण्याचे हक्क \nसमाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा\n१८ दिवसांपासून २८ जनावरे चारा-पाण्याविना कोंडवाड्यात\nचंद्रपूरसह मुंबई, पुणे, नागपुरात यंदा बांबूच्या राख्या\nअधिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी आंबटकर\nअल्प मतदान कुणाच्या पथ्यावर\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/medicines/", "date_download": "2018-08-19T23:48:11Z", "digest": "sha1:CVK7LUJCA3C3GOPJW32APSDCODNSTMGL", "length": 28853, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest medicines News in Marathi | medicines Live Updates in Marathi | औषधं बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nस्वच्छतेमुळे २५ कोटींनी औषधींची विक्री घटली\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nइंदोर झाले चकाचक, औरंगाबाद का नाही : शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते धूळकणांनी मुक्त करण्यात आले. या स्वच्छतेचे परिणामही शहरवासीयांना दिसून येऊ लागले आहेत. मागील वर्षभरात २५ कोटींनी औषधांची विक्री घटली. दमा आणि साथरोगांच्या आजाराचे प्रमाणही नगण ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरुग्णालय प्रशासनाने समाजातील दात्यांना औषधी दान करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत सोमवारी पुष्कर भातांब्रेकर यांनी मुलगा हर्ष याच्या दुसºया वाढदिवसानिमित्त ३ बॉक्स रिंगर लॅक्टेट आणि डीएनएसचे ३ बॉक्स रुग्णांसाठी दिले. ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराज्य आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे मराठवाड्यातील आरोग्यसेवा कात टाकेल, अशी अपेक्षा होती. परंतु, दौºयातून काहीच निष्पन्न झालेले नाही. परिणामी, आरोग्यसेवेची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. ... Read More\nकॅन्सरमुक्त नांदेडसाठी प्रशासन सरसावले; पाच लाख महिलांची होणार तपासणी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजिल्हाभरातील पाच लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. ... Read More\ncancerNanded collector officemedicinesकर्करोगजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडऔषधं\nचीन वाढविणार भारतीय औषधांची आयात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nव्यापार आघाडीवर चीनने मैत्रीचा हात पुढे करण्याचे संकेत देत शुल्क कमी करून भारतीय औषधांची आयात वाढविण्याचे ठरविले आहे. ... Read More\nलवकरच सर्व केमिस्टमध्ये जेनेरिक बंधनकारक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगेल्या वर्षभरापासून जेनेरिक औषधांची सक्ती करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जातो आहे. त्यात आता नव्याने आणखी निर्णय समोर आला आहे. ... Read More\nघाटीतील सोनोग्राफी यंत्रासह स्त्रीरोग ओपीडीचे स्थलांतर होणार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nघाटीतील सर्जिकल इमारतीमधील वॉर्ड क्र. ११ समोरचे तीन सोनोग्राफी यंत्र हे बाह्यरुग्ण विभागाच्या १०८ क्रमांकाच्या दालनात, तर स्त्रीरोग ओपीडी कक्षही पहिल्या मजल्यावरील एआरटी केंद्राशेजारी स्थलांतरित करण्याचा निर्णय घाटी प्रशासनाने घेतल्याचे सूत्रांनी सां ... Read More\ngovermnet hospital ghatidoctormedicinesशासकीय रुग्णालय घाटीडॉक्टरऔषधं\nजालना जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ३९ हजार रुग्णांवर झाले उपचार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगोरगरीब रुग्णांसाठी ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ ही जीवनदायी ठरली आहे. ... Read More\nमग...छोट्या स्टॅण्डवर सलाईन का नाही लावले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसाडेसात मिनिटे मुलीला सलाईन धरायला लावले, वरून छोटे स्टॅण्ड होते म्हणतात, मग छोट्या स्टॅण्डवर सलाईन का नाही लावले तुमच्या लहानशा चुकीने सगळ्या प्रशासनाची बदनामी झाली, याबाबत महाराष्ट्रभर उत्तर द्यावे लागत आहे, अशा शब्दांत शुक्रवारी (दि.२५) वैद्यकीय ... Read More\ngovermnet hospital ghatiAurangabadhospitalmedicinesशासकीय रुग्णालय घाटीऔरंगाबादहॉस्पिटलऔषधं\nमुलीला सलाईन धरायला लावली सहसंचालक लहाने यांच्याकडून घाटी प्रशासनाची कानउघडणी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nतुमच्या लहानशा चुकीने सगळ्या प्रशासनाची बदनामी झाली, याबाबत महाराष्ट्रभर उत्तर द्यावे लागत आहे, अशा शब्दात शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी घाटी रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली. ... Read More\ngovermnet hospital ghatidoctormedicinesशासकीय रुग्णालय घाटीडॉक्टरऔषधं\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/189-raj-thackeray", "date_download": "2018-08-19T23:08:40Z", "digest": "sha1:L6UKZLTRFV77MBYRVFGDACERBJEUOEE2", "length": 4700, "nlines": 109, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "raj thackeray - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...नाही तर मनसेशी गाठ आहे; राज ठाकरेंचे शाळा चालकांना आवाहन\n...म्हणून शरद पवार आणि राज ठाकरेंची मुलाखत झाली रद्द\n'बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका, वेळ पडली तर रुळ उखडून फेका' - राज ठाकरें\n'राज'पुत्राच्या साखरपुड्याचे खास फोटो\n'सामना'तून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका\n'हे सरकार फक्त थापाड्यांचं सरकार' – राज ठाकरे\n‘पोलिसांनी कधीतरी आमच्याबद्दल आपुलकी दाखवावी’- राज ठाकरेंचा पोलिसांना कानमंत्र\n“क्या है रे इकडे चलो पलिकडे” राज ठाकरेंचा कुंचल्यातून मोहन भागवतांवर निशाणा\n15 दिवसात फेरीवाले हटवा, अन्यथा आम्ही हटवू : राज ठाकरे\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nआज राज ठाकरे आणि शरद पवारांची बहुप्रतीक्षित मुलाखत\nआज राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर सभा\nआता फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का\nकरोडो रुपयांची बोली लावून नगरसेवक विकत घेतले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप\nत्यांनी राजाची “सात” सोडली पण...\nदूध रस्त्यावर फेकू नका - जानकरांचं शेतकऱ्यांना आवाहन\nपती-पत्नीच्या भांडणात पतीने काढला बाळावर राग\nफडणवीस मोदी-शहांच्या हातातलं बाहुलं...\nभायखळ्यात येऊन तोडफोड करा मग तुम्हाला दाखवतो वारीस पठाण यांचे राज ठाकरेंना आव्हान\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली मुख्यामंत्र्यांची भेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/fish-formidehyde-naturally-says-manohar-parrikar-132883", "date_download": "2018-08-19T23:18:36Z", "digest": "sha1:XEPCNYDYZRN5OVKXVCIXSZJUEWA5UZEA", "length": 13990, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fish Formidehyde Naturally says Manohar Parrikar माशांत फॉर्मेडिहाईड नैसर्गिकरित्याच : मनोहर पर्रीकर | eSakal", "raw_content": "\nमाशांत फॉर्मेडिहाईड नैसर्गिकरित्याच : मनोहर पर्रीकर\nसोमवार, 23 जुलै 2018\nमाशांवर फॉर्मलीनचा वापर होत असल्याबाबत कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व कुडचड्याचे आमदार नीलेश काब्राल यांनी यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे हा विषय उपस्थित केला होता.\nपणजी - सागरी माशांत फॉर्मेडिहाईड नैसर्गिकरीत्या असते. भारतीय अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरणाचे हे म्हणणे आहे. केवळ माशांतच नव्हे तर फळे व भाज्यांतही असते. मात्र हे अन्न गरम केल्यावर म्हणजे ७० अंश तापमान झाल्यावर त्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे ते मानवी शरीरात प्रवेश करत नाही आणि ते हानीकारक ठरत नाही असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज गोवा विधानसभेत सांगितले.\nमाशांवर फॉर्मलीनचा वापर होत असल्याबाबत कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व कुडचड्याचे आमदार नीलेश काब्राल यांनी यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे हा विषय उपस्थित केला होता. त्या सुचनेवर सव्वा दोन तास चर्चा झाली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, प्राधिकरणाचे म्हणणे या विषयांत अंतिम आहे. त्याचा अहवाल मी सभागृहात सादर करतो. सागरी माशांत फॉर्मेडिहाईडचे प्रमाण अत्यंत अल्प म्हणजे किलोमागे केवळ ५ ते १४० मिलीग्रॅम असते. मांसात ते ५ ते २० मिलीग्रॅम, फळ व भाज्यांत किलोमागे २० ते ६० मिलीग्रॅम प्रत्येक किलोमागे असते. शिंपल्यांत त्याचप्रमाण किलोमागे ४ मिलीग्रॅम आहे. गोड्या पाण्यातील माशांत ते नसते. मात्र या विषयावरून लोकांत घबराट परसल्याने सरकारने बाहेरून आणण्यात येणाऱ्या माशांवर बंदी घातली आहे.\nगोव्यात मासेमारी होते मात्र एकाच प्रकारचे मासे बऱ्याचदा मिळते. हॉटेलांत सर्व प्रकारची मासळी लागते. त्यासाठी बाहेरून मासे आणावे लागते. त्याला मासे बाजारात विकण्यासाठी येताना त्याचा नमूना तपासला जाणे आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशासन खात्याच्या प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीवर संशय घेतला जाऊ नये. बाहेरून मासे न आणल्यास येथील माशांचे दर वाढतील आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातील. मासे विक्रीत मक्तेदारी नको, त्याची काळजी घ्यावी. हा विषय फार ताणून गोव्याची प्रतिमा खराब करू नये. मासेमारी बंदीच्या काळात, डिसेंबर जानेवारी तसेच एप्रिल-मे महिन्यात माशांची मागणी वाढते. त्याकाळात तपासणीचे प्रमाण वाढवले पाहिजे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nगोविंदांच्या विम्याला राजकीय कवच\nमुंबई - गोविंदांना सक्ती करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या विम्याला राजकारण्यांचे कवच मिळत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-bench-bombay-high-court-has-given-food-and-civil-supplies-state-government-wrong", "date_download": "2018-08-19T23:18:11Z", "digest": "sha1:7II52K6E2B5G5O3OTEQHMNQJB7ACCXNQ", "length": 13549, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "The Nagpur Bench of the Bombay High Court has given the food and civil supplies to the state government for wrong action on the grain shops कॅबिनेट मंत्र्यांना न्यायालयाचा दणका | eSakal", "raw_content": "\nकॅबिनेट मंत्र्यांना न्यायालयाचा दणका\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nनागपूर - गोंदिया जिल्ह्यातील एका स्वस्त धान्य दुकानावर चुकीची कारवाई केल्याप्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्र्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे. या प्रकरणात मंत्र्यांना दहा हजार रुपयांचा दावा खर्च न्यायालयाने ठोठावला असून त्यांनी केलेली कारवाईदेखील रद्द ठरविली आहे.\nनागपूर - गोंदिया जिल्ह्यातील एका स्वस्त धान्य दुकानावर चुकीची कारवाई केल्याप्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्र्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे. या प्रकरणात मंत्र्यांना दहा हजार रुपयांचा दावा खर्च न्यायालयाने ठोठावला असून त्यांनी केलेली कारवाईदेखील रद्द ठरविली आहे.\nगोंदिया येथील दांडेगावमध्ये गणेश नेवारे यांचे १९८५ पासून स्वस्त धान्य दुकान आहे. ग्राहकांची फसवणूक करण्याचा आरोप करून त्यांच्याविरुद्ध काही लोकांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारावर गणेश नेवारे यांचा परवाना ५ ऑक्‍टोबर २०१५ ला रद्द करण्यात आला. या निर्णयाला गणेश नेवारे यांनी अन्न व नागरी पुरवठा उपायुक्तांकडे दाद मागितली. त्याठिकाणी त्यांना न्याय मिळाला व दुकान पुन्हा सुरू झाले.\nकाही दिवसांनी प्रकृतीच्या कारणाने गणेश नेवारे यांनी स्वस्त धान्य दुकान पत्नी कौशल्याच्या नावावर केले. याच कालावधीत पूर्वीच्या तक्रारकर्त्यांनी पुनर्विचार अर्ज दाखल केला व उपायुक्तांच्या आदेशाला अन्न व नागरी पुरवठामंत्र्यांकडे आव्हान दिले. यात मंत्र्यांनी गणेश नेवारे यांना नोटीस बजावली व उत्तर देण्याची संधी न देताच दुकान बंद करण्याचे आदेश दिले. दुकान बंद झाल्यावर अधिकृत आदेश काढण्यात आले, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. मंत्र्यांच्या आदेशाला कौशल्या नेवारे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. दुकान कौशल्या यांच्या नावावर असताना गणेश नेवारे यांना नोटीस बजावण्यात आली. तसेच आदेश काढण्यापूर्वीच दुकान बंद करण्याची कारवाई करण्यात आली, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला.\nयाची दखल घेत न्या. रोहित देव यांनी दुकानावरील बंदी हटविली. तसेच चुकीची कारवाई केल्याबद्दल मंत्र्यांना दहा हजार रुपयांचा दावा खर्च आज सुनावला. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली.\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nगोविंदांच्या विम्याला राजकीय कवच\nमुंबई - गोविंदांना सक्ती करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या विम्याला राजकारण्यांचे कवच मिळत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर...\nदादासाहेब गायकवाड योजनेत महिलांना प्राधान्य\nमुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/popovics-pune-hope-to-keep-dynamos-quiet/", "date_download": "2018-08-19T23:04:13Z", "digest": "sha1:I5CDRH5BYQUDCKOMVLXW5ZSGOZC4U4Q7", "length": 11732, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2017: दिल्लीला मैदानावर रोखण्याची पोपोवीच यांच्या पुणे संघाला आशा -", "raw_content": "\nISL 2017: दिल्लीला मैदानावर रोखण्याची पोपोवीच यांच्या पुणे संघाला आशा\nISL 2017: दिल्लीला मैदानावर रोखण्याची पोपोवीच यांच्या पुणे संघाला आशा\n इंडियन सुपर लीगच्या इतिहासात सहा सामन्यांत दिल्ली डायनॅमोजला एकदाच हरविणे एफसी पुणे सिटीला शक्य झाले आहे. आता चौथ्या आयएसएलमध्ये हे दोन संघ श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील स्टेडियमवर बुधवारी आमनेसामने येतील. नवे मुख्य प्रशिक्षक रँको पोपोविचयांच्या मार्गदर्शनाखाली पुणे संघाने दिल्लीच्या संघाला रोखण्याची आशा बाळगली आहे.\nसर्बियाचे पोपोविच म्हणाले की,पहिल्या सामन्यासाठी मी आतूर झालो आहे.\nआम्हाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला. खेळाडू सुद्धा फार उत्साहात आहेत.\nआम्ही अपेक्षित ध्येय साध्य करू शकू अशी आशा आहे.\nपहिला सामना घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होईल का,\nया प्रश्नावर पोपोविच म्हणाले की, तसे वाटत नाही. तुम्हाला जिंकायचे असेल तर घरच्या तसेचप्रतिस्पर्ध्याच्या मैदानावरही\nचांगला खेळ करावा लागतो, पण घरी खेळताना तीन गुण जिंकण्यासाठी जास्त पाठिंबा मिळेल.\nअर्थात त्यामुळे आमच्या खेळण्याच्यापद्धतीमध्ये बदल होणार नाही.\n50 वर्षांचे पोपोविच भारतात प्रथमच आले आहेत. प्रशिक्षक म्हणून त्यांनी दर्जा सिद्ध केला आहे.\nत्यांना स्थिरावण्यास फारसा वेळ लागत नाही. त्यांनी प्रशिक्षकम्हणून पदार्पणाच्या मोसमात\nस्पेनमध्ये द्वितीय श्रेणी साखळीत रेयाल झारागोझाला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवून दिले.\nगेल्या मोसमात त्यांनी थायलंडमधील संघाला प्रथमच मार्गदर्शन केले. बुरीराम युनायटेड\nएफसीला त्यांच्या मार्गदर्शनाखाली थाई करंडक यश संपादन करता आले.\nआता ते एफसी पुणे सिटी संघावर पहिल्याच मोसमात असाच प्रभाव पाडतील अशी आशा पुणेकर फुटबॉलप्रेमींना आहे.\nनव्या प्रशिक्षकांकडे बरेच भेदक खेळाडू आहेत. गेल्या मोसमात सर्वाधिक गोल केलेल्या मार्सेलिनो याने दिल्लीहून पुण्याला स्थलांतर केले आहे. किन लुईसही पुण्यात दाखल झाला आहे. या जोडीने मिळून गेल्या मोसमात 14 वेळा लक्ष्य साधले होते. त्यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल.\nदिल्लीला गेल्या मोसमातील सातत्य राखायचे आहे. तीन पैकी दोन मोसमांत त्यांनी प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे, पण त्यांना अद्याप अंतिम फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे नवे स्पॅनीश प्रशिक्षक मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांचे अंतिम फेरी हेच लक्ष्य असेल.\nपोर्तुगाल म्हणाले की, चांगली सुरवात करणे महत्त्वाचे असेल. पहिल्या सामन्यात माझ्या संघाच्या क्षमतेची कसोटी लागेल. स्पर्धा फार संतुलित आहे. माझ्यादृष्टिने कोणताही संघ जिंकू शकतो.\nदिल्लीला गेल्या मोसमातील काही चांगले खेळाडू गमवावे लागले, पण त्यांनी सक्षम पर्याय निर्माण केले आहेत. नायजेरियाचा स्ट्रायकर कालू उचे याच्यावर मदार असेल. याशिवाय नेदरलँड््सचा स्ट्रायकर गुयॉन फर्नांडेझ याला पाचारण करण्यात आले असून तो कालू याच्या जोडीला असेल.\nपोर्तुगाल यांनी प्रतीस्पर्धी संघाविषयी सांगितले की, पुणे संघ चांगला आहे. मार्सेलिनो, अल्फारो असे काही चांगले खेळाडू त्यांच्याकडे आहेत. संघासाठी येऊन सामना खेळण्यासाठी पुणे हे अवघड ठिकाण आहे. आम्ही जिंकण्यासाठी प्रयत्न करू. माझ्यासाठी ते महत्त्वाचे आहे, पण आमचा हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे खेळ कसा होतो ते आम्ही पाहू. इतर संघ कसे खेळतात याचाही अंदाज आम्हाला घ्यावा लागेल.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/6376-bsnl-new-plan-for-ipl-cricket-match", "date_download": "2018-08-19T23:09:46Z", "digest": "sha1:MSKTNGUA66VH3C3WIQX7F4JXANSCXBLM", "length": 4542, "nlines": 126, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आयपीएलच्या मुहूर्तावर 'बीएसएनएल'चा नवा प्लॅन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआयपीएलच्या मुहूर्तावर 'बीएसएनएल'चा नवा प्लॅन\nरिलायन्स जिओनंतर आता बीएसएनएलनेही इंडियन प्रिमीयर लीगच्या मुहूर्तावर आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर सादर केलीय. आयपीएल सीजनसाठी बीएसएनएलने 258 रुपयांमध्ये 153 जीबी डेटा सादर केलाय.\nयाची व्हॅलिडीटी 51 दिवसांची असून आयपीएल पॅक अनलिमिटेड टेडा एसटीव्ही-248 बीएसएनएल सादर करतंय. प्रीपेड ग्राहकांना यात दररोज 3 जीबी डेटा मिळणार आहे.\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bedhadak/bedhadak-on-sonu-nigam-sttement-258640.html", "date_download": "2018-08-20T00:06:13Z", "digest": "sha1:URSVFQSCYDSBDY2LPRI5ABMBWX2LLUIJ", "length": 9326, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोनू निगम यांच्या वक्तव्यानं ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय का?", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nसोनू निगम यांच्या वक्तव्यानं ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय का\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/lalbaugcha-raja-does-not-have-a-crowd-268657.html", "date_download": "2018-08-20T00:05:56Z", "digest": "sha1:CWLLORMYDZVUHFIH2DYO6A2CB7W4XFSY", "length": 12153, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...अन् लालबागच्या राजाचा 'दरबार' चक्क ओस पडला", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\n...अन् लालबागच्या राजाचा 'दरबार' चक्क ओस पडला\nलाखो भाविक तासंतास रांगेत उभं राहून राजाचं दर्शन घेतात. पण, काल चित्र वेगळं होतं.\n30 आॅगस्ट : नवसाला पावणारा राजा अशी ख्याती लाभलेल्या लालबागच्या राजाला गणेशोत्सवात तुफान गर्दी असते. लाखो भाविक तासंतास रांगेत उभं राहून राजाचं दर्शन घेतात. पण, काल चित्र वेगळं होतं. राजाचा दरबार गणेशभक्ताअभावी ओस पडला होता.\nशान कुणाची लालबागच्या राजाची...असं म्हणत सेलिब्रिटी असो, राजकीय पक्षांचे प्रमुख असो, सगळेच गणेशभक्त गणेशोत्सवात राजाच्या दरबारात हजेरी लावतात. पण, मंगळवारी मुंबईतला 12 वर्षांत झालेला रेकाॅर्डब्रेक पावसामुळे राजाचा दरबार ओस पडला.\nराजाचं दर्शन घेण्यासाठी आतूर असलेला गणेशभक्त पावसात पुरता अडकला. एवढंच नाहीतर परळ भागात पाणी साचल्यामुळे राजाच्या दरबाराकडे येणारे रस्तेही बंद झाले होते. त्यामुळे राजाच्या दरबाराकडे गणेशभक्तांचा ओस पडला. नेहमी गर्दीने घेरला राजाचा दरबार मोजक्याचं गणेशभक्तांनी भरलेला होता.\nविशेष म्हणजे गणेशभक्तांना लालबागच्या राजाचं दर्शन लवकर आणि सहज होतं नाही. पण गर्दी नसल्यामुळे हजर असलेल्या गणेशभक्तांनी अगदी आरामात दर्शन घेतलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://boltipustake.blogspot.com/2009/01/marathi-audio-books-mp3-talking-book_05.html?showComment=1354783298040", "date_download": "2018-08-19T22:51:02Z", "digest": "sha1:JXLITCL5QYEGRXHQFICCQZWPP2ZHGS5K", "length": 9616, "nlines": 121, "source_domain": "boltipustake.blogspot.com", "title": "Marathi Audio books : बोलती पुस्तके: लोकहितवादींची शतपत्रे", "raw_content": "\n३. अमोल गोष्टी (साने गुरुजी)\n४. श्यामची आई (साने गुरुजी)\n५. शेतक-याचा आसूड (म. फुले)\n७: सत्याचे प्रयोग (म. गांधी)\n९. गीता (मराठी भाषांतर)\n११. श्याम (साने गुरुजी)\n१२. स्मृतिचित्रें (लक्ष्मीबाई टिळक)\n१३. छान छान गोष्टी\n१५. गीता प्रवचने (विनोबा)\n१६. प्राईड & प्रेजुडिस (मराठी)\n२०. प्रेमपंथ अहिंसेचा (विनोबा)\nअभिनव उपक्रम. आज वाचनाचे वेड लोप पावताना दिसत आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी नक्कीच वाढेल, हा माझ्यातील शिक्षकास विश्वास आहे. - माधवराव वाबळे\nहा तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. माझ्या काकांना वाचनाची अतिशय आवड आहे. पण वयोमानानुसार त्यांना आता वाचता येत नाही. तर मी तुमची हि पुस्तके देणार आहे. म्हणूनच तुमच्या या उपक्रमाविषयी तुमचे अभिनंदन. आणि आम्हाला अजून नवीन नवीन पुस्तके ऐकायला मिळतील अशी अपेक्षा. -राहुल पाटील, पुणे.\nआपला हा उपक्रम फारच छान आहे. मला मदत करायला आवडेल. संवेद दिवेकर\nलोकहितवादी अर्थात गोपाळ हरी देशमुख यांनी १८४८ ते १८५० च्या काळात आपले मूलगामी विचार शतपत्रांच्या माध्यमातून मांडले. ते लिहितेसमयी त्यांचे वय जेमतेम २५ ते ३० वर्षांचे होते हे लक्षात घेता त्यांची प्रगल्भता अधिकच जाणवते\nआतापर्यंत वाचून तयार असलेली पत्रे:\nपत्र ३: पुण्यात लायब्ररीची स्थापना\nपत्र ४: शिमग्याचा दुराचार\nपत्र ७: छापण्याची कला आणि म्हातारपणी लग्न\nपत्र १२: इंग्रजी राज्याचा विचार\nपत्र १९: हिंदू लोकांचा आळशी स्वभाव\nपत्र २४: नशिबावर हवाला\nपत्र २९: बुद्धीने ईश्वर किती कळतो त्याविषयी\nपत्र ३१: इंग्रजी विद्या\nपत्र ३३: अर्थशून्य ब्राह्मणविद्या\nपत्र ३४: वेळेचा व्यर्थ खर्च\nपत्र ३८: इंग्रजी राज्याचे लाभ\nपत्र ४३: निरुद्योगीपणाच्या चाली\nपत्र ५०: स्वराज्यातील विद्वान\nपत्र ५५: पुराणांतील ज्ञान\nपत्र ५९: लोकांची समजूत\nपत्र ६३: अर्थावाचुन पाठ करणे\nपत्र ६५: नीति प्रशंसा\nपत्र ७४: देवळे व नेमधर्म\nपत्र ७७: पाठ करण्याची चाल\nपत्र ८०: कमती कशाची\nपत्र ८१: प्राचीन ग्रंथांचे अर्थ\nपत्र ८२: प्राचीन ग्रंथांचे महत्व\nपत्र ८४: संस्कृत विद्या\nप्रिय श्री० आनंद वर्तक यांसी,\nएका उत्तम आणि अभिनव उपक्रमाबद्दल अभिनंदन. त्याबद्दल खालील अनुदिनीवर प्रसिद्ध केलेला लेख पहा.\nउत्तम recordings आणि उत्तम पुस्तकांची निवड, खूप स्तुत्य उपक्रम असून आपण आणखी पुस्तके या स्वरुपात आणाल अशी आशा आहे. महात्मा फुले, ताराबाई शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, वि.स.खांडेकर, आणि कवितांची पुस्तके ऐकला आवडतील...\nआजपर्यन्त लोकाहीत्वादिंचे नावं फक्त आईकण्यात होते, त्यांचे लेखन वाचण्यात आलेच नाही, पण या\nउपक्रमाद्वारे लेखन विचार समाजाने फार मोठे आनंददाई आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/yavatmal/oral-exams-students-answered-prime-minister-india/", "date_download": "2018-08-19T23:48:43Z", "digest": "sha1:24U3SO3CPMJMOQ3NUQKTMSMHNYAHWS32", "length": 29231, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Oral Exams For Students But Answered By The Prime Minister Of India | तोंडी परीक्षा विद्यार्थ्यांची, मात्र उत्तरे देणार देशाचे पंतप्रधान | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nतोंडी परीक्षा विद्यार्थ्यांची, मात्र उत्तरे देणार देशाचे पंतप्रधान\nदहावीची तोंडी परीक्षा म्हणजे, शिक्षकांनी प्रश्न विचारायचे अन् विद्यार्थ्यांनी उत्तरे द्यायची. पण यंदा विद्यार्थी प्रश्न विचारणार अन् उत्तर देणार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी\nठळक मुद्देदहावी, बारावीच्या परीक्षांचे टेन्शन मोदी करणार कमी\nयवतमाळ : दहावीची तोंडी परीक्षा म्हणजे, शिक्षकांनी प्रश्न विचारायचे अन् विद्यार्थ्यांनी उत्तरे द्यायची. पण यंदा विद्यार्थी प्रश्न विचारणार अन् उत्तर देणार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी गडबडून जाऊ नका, या प्रश्नोत्तराचा परीक्षेशी संबंध नाही, संबंध आहे तो केवळ परीक्षेचे टेन्शन कमी करण्याचा. विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी चक्क पंतप्रधान त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.\nदहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थी अभ्यासाच्या तणावात आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ताण तणावातून मुक्त करण्यासाठी १६ फेब्रुवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांच्या शंकांची उत्तरे देणार आहेत. दिल्लीत हा संवाद कार्यक्रम होणार असून देशभरात त्याचे टीव्ही, रेडिओ, यूट्यूब चॅनल, फेसबुक आदींद्वारे थेट प्रसारण केले जाणार आहे.\nया कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता येणार आहेत. त्यासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत ‘माय गव्हर्मेंट’ या संकेतस्थळावर इंग्रजी किंवा हिंदी भाषेतून प्रश्न नमूद करावा लागणार आहे. या प्रश्नांचा समावेश मोदींच्या कार्यक्रमात होणार असून १६ फेब्रुवारीला सकाळी ११ ते १२ या एक तासात त्याची उत्तरे पंतप्रधान देणार आहेत.\nहा कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेत दाखविण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यासाठी १६ फेब्रुवारीला शाळेत टीव्ही, प्रोजेक्टर असे आवश्यक साहित्य तयार ठेवण्याच्या सूचना आहेत. विशेष म्हणजे, १० ते २८ फेब्रुवारी या कालावधीत दहावीच्या तोंडी परीक्षा आहेत.\nपरंतु, पंतप्रधानांच्या ‘संवाद’ कार्यक्रमासाठी १६ फेब्रुवारीला सकाळी ११ ते १२ हा एक तास तोंडी परीक्षेच्या नियोजनातून वगळावा, असेही निर्देश शिक्षण खात्याने दिले आहेत.\n‘नमों’च्या पुस्तकावर विचारा प्रश्न\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक नुकतेच ३ फेब्रुवारीला प्रकाशित झाले आहे. परीक्षांमधील मानसिक ताण-तणावाचा विषय त्यात पंतप्रधानांनी हाताळला आहे. त्यामुळे १६ फेब्रुवारीच्या कार्यक्रमात या पुस्तकाविषयी विशेष करून विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारावे, अशी अपेक्षाही शिक्षण खात्याने व्यक्त केली आहे.\nमिशन 2019 साठी 'असा' असणार भाजपाचा मेगा प्लान\nहिंदी महासागरात वाढणार भारताचे बळ, सेशल्समध्ये उभारणार नाविक तळ\nना सुरक्षा, ना सूचना... वाजपेयींना पाहण्यासाठी मोदी गुपचूप एम्समध्ये गेले अन् सगळेच अवाक् झाले\nविकासाच्या नावाखाली 'अराजक', वाढत्या आत्महत्या प्रकरणांवरुन उद्धव ठाकरेंची मोदी-फडणवीस सरकारवर टीका\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट, सोलापुरातून एकास अटक \n‘मन की बात’मधून नरेंद्र मोदींनी साधला देशवासियांशी संवाद\nतिवरंगच्या पुनर्वसनाची मागणी धूळखात\nबोंडअळीने गाजलेल्या मांगलादेवीत पुन्हा प्रकोप\nकळंब एमआयडीसीतून शासकीय धान्याची तस्करी\nरस्ता दुरुस्तीसाठी हवे ४०० कोटी\nउत्कृष्ट कार्य करणाऱ्या २२ कर्मचाºयांचा सत्कार\nहरसूल येथील लोखंडी पूल वाहून गेला\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtraspider.com/resources/7693-Maharashtra-Spider-Introduction-In-Marathi.aspx", "date_download": "2018-08-19T23:08:35Z", "digest": "sha1:OM2DYCL3HQCUS3Y37TQHZUFMAH3XPMBG", "length": 6831, "nlines": 75, "source_domain": "www.maharashtraspider.com", "title": "MaharashtraSpider Introduction In Marathi", "raw_content": "\nआपले स्वागत आहे मराठी वैभवशाली विश्वात. इथे आपण मराठी साहित्य, कथा संग्रह, कविता, चारोळ्या तसेच महाराष्ट्र बद्दल ऐतिहासिक माहिती, समाज सुधारक, महाविद्यालये, अभ्यास क्रम आणि लोकसेवा आयोया बद्दल अधिक माहिती मिळवू शकाल. आज इंटरनेट हे खूप महत्वाचे आहे, त्यातही ई प्रसारणाचे वेगळेच महत्व आहे. पूर्वीचे वर्तमान पत्र हे फक्त तेवढ्या विभाघा पुरते मर्यादित होते पण इंटरनेट वरील वार्ता हि संपूर्ण जगात नोद्विली जाते. हे संकेत स्थळ म्हणजे महाराष्ट्र राज्याचे दर्पण आहे इथील जास्तीत जास्त उमेदवार हे तरुण असून आपल्या राज्याला आणि लोकांना कसे वर न्यायचे यासाठी कार्यरत आहेत. इथल्या वाद सवांद वरून तुम्ही या गोष्टीचा आढावा घेवू शकता. जर तुम्हाला पण आपले मत या व्यासपीठ वरून मांडायचे असेल तर तुम्ही इथे नोंदणी करून आपले लेख लिहू शकता.\nMaharashtra Spider कसे पदार्पण करायचे\nतुम्ही आपले लेख हे Resources section मध्ये लिहू शकता. त्याकरिता आपणस योग्य अशी श्रेणी निवडावी लागेल. उदाहरणार्थ जर तुम्ही \"महाराष्ट्र लोकसेवा आयोग\" बद्दल माहिती पुरवीत आहात तर तुम्हाला ती श्रेणी निवडावी लागेल. आपण आपले लेख इंग्रजी आणि मराठी या दोन भाषेमध्ये लिहू शकता. जर आपणास मराठीत लिखाण करायचे असेल तर तुम्हाला \"Google Transliteratio \" वर लिहून द्यावे लागेल.\nजर आपणास चालू घडामोडी बद्दल महाराष्ट्रातील लोकांचे विचार विनिमय तसेच मत घ्यायचे असेल तर तुम्ही \" Poll \" लिहू शकता आणि त्याला \" फोरम \" मध्ये चर्चा करू शकता. फोरम मध्ये तुम्ही तुमच्या शंकाचे निवारण करू शकता. इथे तुम्हाला संपादक आणि व्यवस्थापक याचं मार्गदर्शन मिळेल. जर आपला काही व्यवसाय आहे जसे हॉटेल, दुकान, इत्यादी ते तुम्ही \" Business Directory \" मध्ये देऊ शकता. जर आपणास अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही ती फोरम मध्ये विचारू शकता. आम्हाला आपणास मदत करण्यात आनद होईल.\nमाझे नाव विलास आहे आणि मला लहान पानापासून कविता आणि लेख लिहायची आवड आहे. सध्या मी एक विद्यार्थी आहे आणि शरद पवार कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये शिकत आहे. मिळणाऱ्या वेळात मी माझे मत या संकेत स्थळावर लेख लिहून मांडत असतो. तसेच नवीन उमेदवार जे आम्हाला जोडतात त्यांना मार्गदर्शन करीत असतो. इथे केलेल्या योगदाना बद्दल मला योग्य असे मानधन ( Revenue Share ) मिळत आहे. आपण पण मला जॉईन करून आपला शैक्षिणिक खर्च कमाऊ शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-deregulating-pulses-beneficial-traders-3407", "date_download": "2018-08-19T22:50:18Z", "digest": "sha1:XF4I2LLJODVG5X664OQMMEMGZHGM7C4I", "length": 17288, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, deregulating pulses beneficial to traders? | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकडधान्य नियमनमुक्ती व्यापाऱ्यांच्या फायद्याची\nकडधान्य नियमनमुक्ती व्यापाऱ्यांच्या फायद्याची\nमंगळवार, 28 नोव्हेंबर 2017\nपुणे : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीची प्रभावी अंमलबजावणी अभावी शेतकऱ्यांची हाेणारी लूट राेखण्यास सरकार अपयशी ठरल्यानंतर, आता कडधान्य नियमनमुक्त करण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू आहेत. मात्र कडधान्य नियमनमुक्ती व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी हाेणार असल्याने पणन संचालकांनी नियमनमुक्ती शेतकरी हिताची ठरणार नसल्याचा अभिप्राय अहवाल दिल्याचे समजते. कडधान्य नियनमुक्तीमुळे साठेबाजी वाढीबराेबरच शेतकऱ्यांची माेठ्या प्रमाणावर फसवणूक हाेण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात येत अाहे.\nपुणे : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीची प्रभावी अंमलबजावणी अभावी शेतकऱ्यांची हाेणारी लूट राेखण्यास सरकार अपयशी ठरल्यानंतर, आता कडधान्य नियमनमुक्त करण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू आहेत. मात्र कडधान्य नियमनमुक्ती व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी हाेणार असल्याने पणन संचालकांनी नियमनमुक्ती शेतकरी हिताची ठरणार नसल्याचा अभिप्राय अहवाल दिल्याचे समजते. कडधान्य नियनमुक्तीमुळे साठेबाजी वाढीबराेबरच शेतकऱ्यांची माेठ्या प्रमाणावर फसवणूक हाेण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात येत अाहे.\nफळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर सरकारने अन्नधान्य, कडधान्य नियमनमुक्त करण्यासाठी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीच्या विविध बैठका झाल्या असून, अंतिम बैठक आज मंगळवारी (ता. २८) मुंबईत हाेत आहे.\nराज्यात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील सुमारे १५० बाजार समित्यांमधून कडधान्यांची सुमारे तीन हजार काेटींची उलाढाल हाेत आहे. सध्या कडधान्यावरील अडत ही खरेदीदारांकडून १ ते ३ टक्के घेतली जाते. तर व्यापाऱ्यांना १ टक्के बाजार शुल्क भरावे लागत आहे. उलाढालीत खरेदीदारांना वर्षाला सुमारे ६० काेटी आणि बाजार शुल्काद्वारे ३० काेटी रुपये द्यावे लागतात. यामध्ये शेतकऱ्यांचा कुठलीही झळ बसत नाही, असे असताना शेतकऱ्यांच्या नावाखाली व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी कडधान्य नियमनमुक्तीचा घाट घातला जात असल्याचे मत पणन विभागाकडून व्यक्त हाेत आहे.\nकडधान्याची मराठवाड्यातील सर्वांत माेठी बाजारपेठ असलेल्या लातूर बाजार समितीची वार्षिक उलाढाल सुमारे दीड हजार काेटींची आहे. बाजार समितीमध्ये खरेदीदारांकडून २ टक्के अडत घेतली जाते. नियमनमुक्ती झाल्यानंतर बाजार समितीचे बाजार शुल्काद्वारे मिळणारे सुमारे ८० लाखांचे उत्पन्न बंद हाेणार आहे. यामुळे नियमनमुक्तीचा निर्णय बाजार समित्या आणि शेतकऱ्यांसाठी धाेकादायक ठरण्याची भूमिका पणन संचालनालयाद्वारे व्यक्त हाेत आहे.\nअन्नधान्याच्या व्यवहारांची नाेंद कुठेच हाेणार नसल्याने शासनाच्या विविध याेजना राबविताना अडचणी\nअन्नधान्याच्या साठ्यांवरील शासनाचे नियंत्रण उठणार\nथेट बांधावर खरेदी व्यवहारातील रकमेची हमी काेण घेणार\nसध्या खरेदीदारांकडूनच अडत घेतली जात असल्याने शेतकऱ्यांचा काहीही ताेटा नाही.\nसरकार कडधान्य बाजार समिती उत्पन्न\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट घोंगावते आहे.\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणी\nअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी उत्पादकांसाठी मिळणारे अनुदान पूर्ववत करावे तसेच गेल्यावर\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घट\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍टरवर पेरणी\nपुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची मो\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nनगरमध्ये मुगाचे क्षेत्र वाढतेय; पण...नगर ः जिल्ह्यात खरिपात मुगाचे क्षेत्र...\nसोलापूरातील अवघ्या ५० हजार शेतकऱ्यांना...सोलापूर : कर्जमाफीची प्रक्रिया गेल्या काही...\nडाळिंबाचा प्रतिकिलो दर २० ते २२ रुपयांवरसोलापूर ः राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/fulapakharu-hero-singing-esakal-news-59111", "date_download": "2018-08-19T22:57:32Z", "digest": "sha1:NYCVI23WVZQHXK7PGEFZAV6X33B3UX7M", "length": 13184, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "fulapakharu hero singing esakal news फुलपाखरू फेम यशोमान आपटेचं सूरमयी सरप्राईज | eSakal", "raw_content": "\nफुलपाखरू फेम यशोमान आपटेचं सूरमयी सरप्राईज\nबुधवार, 12 जुलै 2017\nएक नवीन गुण प्रेक्षकांसमोर आणला आहे झी युवाच्या 'फुलपाखरू' मालिकेतील मानस म्हणजेच यशोमान आपटे याने. अभिनयासोबतच आता स्वतःच्या मालिकेसाठी एक गाणं गात गायक यशोमान प्रेक्षकांच्या समोर आला आहे.\nमुंबई : मालिकेतील कलाकार केवळ अभिनयातच अडकडून न राहता नवनवीन गोष्टी शिकण्याच्या आणि करण्याच्या प्रयत्नात असतात. कोणी दिग्दर्शन, छायांकन तर कोणी फोटोग्राफी किंवा चित्र काढून अभिनयाव्यतिरिक्त असणारे कलागुण जोपासत असतात. असाच एक नवीन गुण प्रेक्षकांसमोर आणला आहे झी युवाच्या 'फुलपाखरू' मालिकेतील मानस म्हणजेच यशोमान आपटे याने. अभिनयासोबतच आता स्वतःच्या मालिकेसाठी एक गाणं गात गायक यशोमान प्रेक्षकांच्या समोर आला आहे.\nमालिकेत मानस-वैदेही यांच्यासाठी एक रोमँटिक गाणं कंपोज केलं असून यशोमानने स्वतःसाठी प्लेबॅक केलं आहे. सिनेमात अनेकदा हिरोने स्वतःसाठी प्लेबॅक केल्याचं आपण बघितलं आहे. पण मालिकेसाठी मात्र असं अपवादानेच घडतं.\nमुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात यशोमान आपटेने आपली छाप पाडली आहेच. डहाणूकर कॉलेजमधून बीकॉम झालेल्या यशोमानने यापूर्वी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत आपली दखल घ्यायला भाग पडले आहे. झी युवा वाहिनीने या युवा टॅलेंटला हेरून आपल्या नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर आणले. सध्या ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. यशोमान साकारत मानस या तरुणाईच्या मनात घर केले आहे . झी युवामुळे यशोमानच्या सोशल मीडिया फॅन फॉलोअर्समध्येही कमालीची वाढ झालीय. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे यशोमनने काहीतरी खास करण्याचा निर्णय घेतला आणि मालिकेत शूट होणाऱ्या एका गाण्यासाठी गायचं ठरवलं.\nगायिका कीर्ती किल्लेदारसोबत गाण्याची संधी यशोमानला मिळाली. विशाल-जगदीश या संगीतकार जोडीने गाणं संगीतबद्ध केलं आहे. यशोमानचा गाण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. याबद्दल यशोमान म्हणाला, 'मला गाणी ऐकायला आणि गुणगुणायला आवडतात. पण असा प्रयत्न आपण कधी करू शकतो असं वाटलं नव्हतं. मला प्रयोगशील राहायला आवडतं. त्यामुळे गाण्याचा हा देखील प्रयत्न मी करून पहिला. यासाठी मला माझी सहगायिका कीर्ती किल्लेदारची खूप मदत झाली. तिने माझ्याकडून गाऊन घेतलं असंच मी म्हणेन.'\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nगोविंदांच्या विम्याला राजकीय कवच\nमुंबई - गोविंदांना सक्ती करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या विम्याला राजकारण्यांचे कवच मिळत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर...\nदादासाहेब गायकवाड योजनेत महिलांना प्राधान्य\nमुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nमहिलांना निर्णय स्वातंत्र्य द्या - किरण मोघे\nवाल्हेकरवाडी - महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. मात्र, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या...\nहॉटेलमध्‍ये डेबिट कार्डच्‍या डेटाची चोरी\nनालासोपारा - हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर डेबिट कार्ड द्वारे पैसे देणाऱ्या ग्राहकांच्या डेबिट कार्डची माहिती मिळवून त्यांच्या खात्यातील रक्‍कम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-sushilkumar-shinde-congress-vote-and-president-election-61499", "date_download": "2018-08-19T22:57:45Z", "digest": "sha1:PP2JKECIAZNVS3HJK4I3VVZ3VA5FLZEH", "length": 14184, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news sushilkumar shinde congress vote and president election राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली नाहीतः सुशीलकुमार शिंदे | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली नाहीतः सुशीलकुमार शिंदे\nशनिवार, 22 जुलै 2017\nसोलापूरः राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली नाहीत, असा दावा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. आज (शनिवार) दुपारी काँग्रेस भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nते म्हणाले, \"मते फुटली असे ज्यावेळी सांगितले जाते, त्यावेळी परिस्थिती उलट असते. आतापर्यंतच्या राष्ट्रपतींना झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहिली तर तेच दिसून येते. या निवडणुकीत \"क्रॉस व्होटींग' झाल्याची शक्‍यता आहे. कारण अनेक पक्षांची आघाडी, युती आहे. त्यामुळे कुणी कुणाला मतदान केले हे लवकर समजणार नाही.''\nसोलापूरः राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली नाहीत, असा दावा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. आज (शनिवार) दुपारी काँग्रेस भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nते म्हणाले, \"मते फुटली असे ज्यावेळी सांगितले जाते, त्यावेळी परिस्थिती उलट असते. आतापर्यंतच्या राष्ट्रपतींना झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहिली तर तेच दिसून येते. या निवडणुकीत \"क्रॉस व्होटींग' झाल्याची शक्‍यता आहे. कारण अनेक पक्षांची आघाडी, युती आहे. त्यामुळे कुणी कुणाला मतदान केले हे लवकर समजणार नाही.''\nहिमाचल प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदी श्री. शिंदे यांची नियुक्ती झाल्याची चर्चा असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, \"पक्ष जे सांगेल ते मी करणार आहे. यापूर्वी मी अखिल भारती काँग्रेस समितीचा सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. त्यावेळी हिमाचल प्रदेशच्या दोन निवडणुकांची जबाबदारी होती. दोन्ही वेळेस पक्षाला यश मिळाले आहे. सोनिया गांधी, राहूल गांधी सांगतील ती जबाबदारी मी घ्यायला तयार आहे.''\nकर्जमाफीसंदर्भात बोलताना श्री. शिंदे म्हणाले, \"शासनाने घेतलेल्या निर्णयाचे आदेश अद्याप खालच्या यंत्रणेपर्यंत पोचलेले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात कर्जमाफी कधी मिळेल हे आताच सांगता येत नाही.''\nई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:\nमुलीवर अत्याचाराने पाथर्डी तालुक्यात संताप;विद्यार्थ्यांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा\nकल्याण डोंबिवली: जोरदार वाऱ्यासहित मुसळधार पाऊस\nकऱ्हाड: शहर व तालुक्यात सुमारे ६५ गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव\nकोयना धरणाची पाणीपातळी झाली २१२५.१ फुट...\nमाजी मंत्री, पद्मभूषण शिवाजीराव पाटील यांचे मुंबईत निधन\nमासवण (पालघर): पुलावरून नदीत पडून तरूण बेपत्ता\nभंडारदरा ८०% भरले; मुळा पाणलोट क्षेत्र भिजून चिंब..\nसाक्री तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; मजुरांचा शेतात येण्यासाठी नकार\nमोदींच्या धोरणांमुळेच काश्‍मीर होरपळतेय: राहुल गांधी\nममतांची आता 'भाजप हटाव' मोहीम\nशासकीय आरोग्य सेवा आजारी\nसोलापूर - सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये मागील काही महिन्यांपासून डॉक्‍टरांसह परिचारिका, कक्षसेवक, सफाईदार, लॅब टेक्...\nकोल्हापूरातील तरूणास 26 लाखाचा गंडा\nकोल्हापूर - शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या अमिषाने तरुणाला महिलेसह दोघा भामट्यांनी तब्बल 26 लाखाचा गंडा घातला. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात...\nप्रेयसीसह तिघींना जाळणाऱ्या प्रियकराला अटक\nनाशिक : पंचवटीतील दिंडोरीरोडवरील कालिकानगरमध्ये प्रेयसीसह तिची मुलगी व नातीला पेटवून देऊन पसार झालेल्या संशयिताला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने...\nइम्रान खानच्या मंत्रीमंडळाची घोषणा\nलाहोर- पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज त्यांच्या मंत्रीमंडळाची घोषणा केली आहे. एकूण, 21 जणांचा या मंत्रीमंडळात समावेश असणार आहे....\nAtal Bihari Vajpayee : अटलजींच्या अस्थीकलश यात्रेला हजारोंची गर्दी\nनवी दिल्ली - सर्वसामान्यांच्या मनता दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्थान किती अढळ आहे, याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. अटलजींचा अस्थी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/article-254467.html", "date_download": "2018-08-20T00:06:24Z", "digest": "sha1:QNGW4OA6W6MN2GAW6VEONBKXP6BXFTNC", "length": 12929, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Punjab Election Results 2017 : काँग्रेसचा 'पंजा'ब, अकाली दलाचा खालसा", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nPunjab Election Results 2017 : काँग्रेसचा 'पंजा'ब, अकाली दलाचा खालसा\n11 मार्च : २०१४ नंतर सतत घसरत चाललेल्या काँग्रेसला पंजाबनं दिलासा दिलाय. पाच राज्यांपैकी केवळ पंजाब या एका राज्यात काँग्रेसनं स्वबळावर सत्ता काबीज केलीय.\nउत्तर प्रदेश, उत्तराखंडमधल्या धक्क्यानं घायाळ झालेल्या काँग्रेससाठी ही फुंकर ठरावी. पण पंजाबमध्ये राहुल गांधींचं नेतृत्व उजळून निघालं, असं म्हणायला जागा नाही. कारण या विजयाचे शिल्पकार आहेत कॅप्टन अमरिंदर सिंग...योगायोगानं अमरिंदर सिंग यांचा शनिवारीच वाढदिवस आहे. त्यांच्यसाठी ही विजयी भेट म्हणावी लागेल.\nनिकालाच्या दिवशी सकाळीच दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या घरी जल्लोषाला सुरुवात झाली होती. पण निकालाचे आकडे जसजसे येऊ लागले. तसतशी आपची निराशा झाली. दिल्लीनंतर आणखी एक राज्य जिंकण्याचं आम आदमी पार्टीचं स्वप्न मात्र धुळीला मिळालं. अकाली-भाजपच्या आघाडीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलंय.\nइतिहासात पहिल्यांदाच यावेळी पंजाबमध्ये काँग्रेस, शिरोमणी अकाली दल-भाजप आणि आप अशी तिरंगी लढाई होती.बादलांच्या घराणेशाहीला कंटाळले होते. ड्रग्ज हा या निवडणुकीतला मुख्य मुद्दा होता.\nएकीकडे सतत पराभवाला सामोरं जाण्यासाठी काँग्रेससाठी पंजाबमधला विजय दिलासादायक जरी ठरला तरी उत्तरप्रदेशमध्ये झालेला पराभवांची कारणं शोधण्याची काँग्रेसला गरज आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nअटलजींना मुखाग्नी देणाऱ्या कोण आहेत नमिता भट्टाचार्य\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/new-cyber-police-station-mumbai-110532", "date_download": "2018-08-19T22:48:29Z", "digest": "sha1:RCKUOZXLWCJ6ZFNUDKOTHACJPGV66KJ6", "length": 9981, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "new cyber police station in mumbai मुंबईत चार नवी सायबर पोलिस ठाणी | eSakal", "raw_content": "\nमुंबईत चार नवी सायबर पोलिस ठाणी\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nमुंबई - मुंबईत चार नवी सायबर पोलिस ठाणी उभारण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याबाबत 19 एप्रिलला आदेश जारी होण्याची शक्‍यता आहे. पाच सायबर पोलिस ठाणी असलेले मुंबई हे देशातील पहिले शहर ठरणार आहे. वांद्रे येथे एकाच इमारतीत प्रत्येक परिमंडळासाठी एक अशी पाच सायबर पोलिस ठाणी असतील. त्यामुळे सायगर गुन्ह्यांचा वेगाने तपास करण्यास मदत होणार आहे.\nशहरात वाढीव सायबर कक्ष स्थापन करण्याबाबत विचार सुरू होता; मात्र या कक्षांना स्वतः तक्रार दाखल करून घेण्याबाबत मर्यादा येते. त्यामुळे आणखी चार सायबर पोलिस ठाणी उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला होता. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात एक सायबर पोलिस ठाणे आहे; मात्र सायबर गुन्ह्यांत वाढ होत असल्याने आणखी चार पोलिस ठाणी निर्माण करण्यात येणार आहेत.\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल...\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी नागपूर : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी...\nगोविंदांच्या विम्याला राजकीय कवच\nमुंबई - गोविंदांना सक्ती करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या विम्याला राजकारण्यांचे कवच मिळत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/health/viral-fever-colds-cough-and-respiratory-problems/", "date_download": "2018-08-19T23:48:36Z", "digest": "sha1:V77S2VTKXL5F3NTEF3LWSVWI47GUH6FA", "length": 28161, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Viral Fever, Colds, Cough And Respiratory Problems | ‘व्हायरल’चा ताप!, सर्दी, खोकल्यासह श्वसनविकाराचा त्रास | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\n, सर्दी, खोकल्यासह श्वसनविकाराचा त्रास\nशहर-उपनगरात पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा तडाखा आणि अचानक वाढणारे आर्द्रतेचे प्रमाण यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. परिणामी, मुंबईकरांना सर्दी, खोकला आणि श्वसनविकारांचा त्रास जाणवू लागला आहे.\nमुंबई : शहर-उपनगरात पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा तडाखा आणि अचानक वाढणारे आर्द्रतेचे प्रमाण यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. परिणामी, मुंबईकरांना सर्दी, खोकला आणि श्वसनविकारांचा त्रास जाणवू लागला आहे. हवेची गुणवत्ता घसरली तसेच प्रदूषकांचे प्रमाण वाढल्यामुळे वातावरणात विषाणूंचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे बºयाच मुंबईकरांना ‘व्हायरल’ तापाचीही लागण झाल्याचे दिसून येत आहे.\nशहर-उपनगरात दुपारी उनाचा कडाका असतो. मध्येच ढग दाटून येतात. सायंकाळी अचानक हवेत गारठा जाणवू लागतो. वातावरणातील अशा विचित्र बदलांमुळे सर्दी, ताप, अंगदुखी, श्वसनविकारांचा त्रास असे आजार वाढत आहेत. कान, नाक व घसा विभागात दाखल होणाºया रुग्णांमध्ये घशात दुखणे, गिळताना त्रास होणे, घशात खवखव, घशात आतून बारीक पुरळ येणे, टॉन्सिलच्या गाठी सुजणे, सर्दीमुळे नाक चोंदणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. शहर-उपनगरात पहाटे असणारा वातावरणातील गारठा आजार पसरविणाºया व्हायरसला पोषक ठरत आहे. बदलत्या वातावरणाचा प्रभाव १२ वर्षांखालील बालकांवर दिसून येत आहे.\n>उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या वाढत आहे\nहवेतून पसरणाºया साथीच्या आजारांमुळे दवाखान्यात उपचारासाठी येणाºयांची संख्याही वाढत आहे. प्रामुख्याने ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशांना सर्दी, खोकल्याच्या आजाराचा प्रादुर्भाव लवकर होतो.\n- डॉ. शुभदा शाह, फिजिशिअन\nव्हायरस अ‍ॅक्टिव्ह होत असल्याने टॉन्सिलच्या गाठींवर सूज येऊन गिळताना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.\nइतरांना संसर्ग होऊ नये यासाठी खोकताना काळजी घ्या.\nरुमाल बाळगावा, असे कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. अपूर्वा मेहंदळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.\nडॉक्टरांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक, वेदनाशामक घ्या.\nशिंक आल्यास किंवा खोकताना रुमाल वापरा\nनाक, छाती भरून आली तर वाफारा घ्या\n>कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा\nअतितेलकट, थंड, आंबट टाळा\nआहार चांगला व वेळेत घ्या\nकोकणासह मुंबईत धुव्वाधार पाऊस\nमासळी ठेवण्यासाठी फायबर इन्स्टुलेटेड बॉक्सचा वापर करावा - किरण कोळी यांची मागणी\nमुसळधार पावसामुळे एरंगळ येथे वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा\n‘श्रीं’च्या पालखीचे वाशिम जिल्ह्यात भावपूर्ण स्वागत \nमुसळधार पावसानं वडाळ्यातील सखल भागात तुंबलं पाणी\nMumbai Rain Updates: वडाळ्यात रस्ता खचून 15 गाड्या अडकल्या ढिगा-याखाली\nजमिनीवर बसून जेवण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nचहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल\nमासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा\nया ७ गोष्टीमुळे किडनीचं होतं नुकसान, वेळीच व्हा सावध\nकाय आहे फॉरेस्ट थेरपी काय होतात याने शरीराला फायदे\nजेवण केल्यानंतरही सतत भूक लागते\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/defence/", "date_download": "2018-08-19T23:48:41Z", "digest": "sha1:UW4RPRC3SPTZWUNXNSJZ2YFVVGBSN75A", "length": 28970, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Defence News in Marathi | Defence Live Updates in Marathi | संरक्षण विभाग बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nदेशसेवेला वाहिलेले गाव-अकोला देव\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nग्रामीण भागातील अनेक गावांनी आपली एक वेगळी विशेषत: जपली आहे. टेंभुर्णीपासून अवघ्या ३ कि. मी. अंतरावर असणाऱ्या अकोला देव या गावाने मातृभूमीच्या रक्षणासाठी जवान देऊन आपली असीम राष्ट्रभक्ती जपली आहे ... Read More\nDefenceIndependence Dayसंरक्षण विभागस्वातंत्र्य दिवस\nनागपूरच्या औद्योगिक क्षेत्र बुटीबोरीत ‘बीईएल’चा प्रकल्प\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुमारे १४०० हेक्टरवर नव्याने तयार होत असलेल्या विस्तारित बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात लष्करी दलासाठी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे तयार करणारी भारत सरकारची कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) २०० एकर जागेव ... Read More\nRafael Deal: मोदी सरकारने प्रत्येक विमानामागे वाचवले ५९ कोटी, मिळवली सर्वोत्तम 'क्वालिटी'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nया विमानांमध्ये आधी व्यवहार केलेल्या विमानांपेक्षा 13 सोयी आणि वेगळी तंत्रज्ञाने वापरलेली आहेत. या सोयी इतर कोणत्याही देशांना देण्यात आलेल्या नाहीत. ... Read More\nDefenceairplaneRahul GandhiNarendra Modiसंरक्षण विभागविमानराहुल गांधीनरेंद्र मोदी\nकुरापतखोर पाकनं सिंध प्रांतात हवाईतळ उभारून तैनात केली लढाऊ विमानं, भारताच्या चिंतेत वाढ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपाकिस्तान पुन्हा एकदा गुजरातच्या सौराष्ट्रला लागू असलेल्या नियंत्रण रेषेवर सक्रिय झाला ... Read More\nPakistanfighter jetGujaratDefenceपाकिस्तानलढाऊ विमानगुजरातसंरक्षण विभाग\nसंरक्षण मंत्र्यांच्या भाषणात 'सिरी'चा अडथळा येतो तेव्हा...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फटका थेट संरक्षण मंत्र्यांना बसला तेही संसदेत भाषण करत असताना. ... Read More\nअमेरिकेचा दबाव झुगारून रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र प्रणाली घेणार भारत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरशियाकडून अत्याधुनिक S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली घेण्यासाठी भारतानं एक पाऊल पुढे टाकलं आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या दबावाला झुगारून भारतानं हा निर्णय घेतला आहे. ... Read More\nDefenceNarendra Modirussiaसंरक्षण विभागनरेंद्र मोदीरशिया\nनाशकात होणार डिफेन्स इनोव्हेशन हब : सुभाष भामरे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसंरक्षण अन्‌ हवाई उत्पादन क्षेत्रातील उत्पादनामधील संशोधनाला चालना मिळावी म्हणून नाशिकमध्ये \"डिफेन्स इनोव्हेशन हब'ची निर्मिती करण्यात येणार असून त्यामुळे नाशिकच्या औद्योगित विकासाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होई असा विश्वास केंद ... Read More\nभारताचे हे अस्त्र ठरणार शत्रूच्या ड्रोेन काळ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशत्रूराष्ट्राच्या ड्रोेनचा शोध घेणारे पहिले स्वदेशी बनावटीचे उपकरण विकसित करण्यात भारताला यश आले आहे. ... Read More\n...तर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा इशारा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. त्यामुळे भारताकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला आहे. ... Read More\nNirmala SitaramanDefenceGovernmentIndiaJammu KashmirPakistanनिर्मला सीतारामनसंरक्षण विभागसरकारभारतजम्मू-काश्मीरपाकिस्तान\nज्योत प्रज्वलीत करून शहिदांना केले अभिवादन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nयेथील केंद्रीय दारूगोळा भडांरात ३१ मे २०१६ ला झालेल्या भयावर अग्निकांडास दोन वर्ष पूर्ण झाले आहे. त्या भयावह रात्रीचे पुन्हा स्मरण नको असे असले तरी या घटनेत आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या वीर माता-पितांसह पत्नींना मान्यवरांच्या हस्ते ३१ र ... Read More\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/04/ca20and21April2017.html", "date_download": "2018-08-19T23:03:52Z", "digest": "sha1:2EDW5BGML7YEZIN62FX6Y5KU2L3LPKX5", "length": 12871, "nlines": 116, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २० व २१ एप्रिल २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २० व २१ एप्रिल २०१७\nचालू घडामोडी २० व २१ एप्रिल २०१७\nजी. श्रीकांत राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी\nराज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शासनामार्फत अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची निवड करण्यात आली आहे.\nनागरी सेवा दिनानिमित्त २१ एप्रिल रोजी मुंबईतील 'सह्याद्री' राज्य अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सन्मानित करण्यात येणार आहे.\nउल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्य शासनामार्फत राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिन प्रताप सिंह यांची निवड करण्यात आली आहे.\nराजकपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर\nराज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना, तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर झाला आहे.\nचित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, तसेच व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारासाठी अभिनेते अरुण नलावडे यांची निवड झाली आहे.\nसांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा केली.\nजीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये व स्मृतिचिन्ह, तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप ३ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे.\nसांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारार्थींची निवड केली.\nराज्यात एक मे पासून स्वस्थ अभियान\nराज्यातील गरीब, गरजू रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सेवा देऊन स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार असून, या अभियानाअंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यांत येत्या १ ते २७ मे २०१७ दरम्यान पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.\nतसेच त्यानंतर संबंधित रुग्णांवर पुढील तपासणी शासकीय योजनेतून मोफत होणार आहे. या मोहिमेसाठी संबंधित जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.\nपंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत नाशिक, पालघर, अकोला, बीड, चंद्रपूर व सांगली या सहा जिल्ह्यांत पहिल्या टप्प्यात पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.\nआशियाई स्पर्धेसाठी देशाचे नेतृत्व दुती चंदकडे\nभारताची अव्वल धावपटू दुती चंद हिच्या नेतृत्वाखाली आगामी आशियाई ग्रां.प्री. २०१७ तीन सत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी १६ सदस्यांचा भारतीय संघ चीनला रवाना होणार आहे.\nजियाजिंग आणि जिन्हुआ येथे अनुक्रमे २४ आणि २७ एप्रिलला स्पर्धेचे पहिले व दुसरे सत्र पार पडेल. यानंतर अंतिम सत्र ३० एप्रिलला चिनी तैपई येथे होईल.\n४०० मी. शर्यतीतील राष्ट्रीय विक्रमवीर मोहम्मद अनास आणि इंचिओन आशियाई क्रीडा २०१४ क्रीडा स्पर्धेत ४०० मी. शर्यतीतील कांस्यपदक विजेती पूवम्मा राजू अंतिम सत्रादरम्यान भारतीय संघात सामील होतील.\nडोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१ बी व्हिसामध्ये बदल केला\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१ बी व्हिसा प्रक्रिया अधिक कडक करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली.\nतसेच याचा भारतीय आयटी क्षेत्राला मोठा धक्का बसणार आहे. हा व्हिसा जारी करण्यासाठी संपूर्ण नवी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.\nया व्हिसाचा गैरवापर रोखण्यात यावा तसेच सर्वोच्च कुशल आणि सर्वाधिक वेतनधारी विदेशी व्यावसायिकांनाच हा व्हिसा मिळावा, असे ट्रम्प यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2016/03/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:53:54Z", "digest": "sha1:A3CQ7XDWWDPI6EL52VMP7SPXWJCN7JWK", "length": 17738, "nlines": 118, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: एक कविता : भाषेची", "raw_content": "\nसोमवार, १४ मार्च, २०१६\nएक कविता : भाषेची\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nडॉ. गणेश देवी स्थापित ‘भाषा संशोधन केंद्रा’च्या स्थापनेपासून म्हणजे 1997 पासून मी जोडला गेलो, तेव्हापासून माझे नेहमीच बडोद्याला जाणे होत राहते. मध्यंतरी अहिराणी ‘ढोल’च्या संपादनामुळे बडोद्याला जाणे नित्याचेच झाले होते. माझी मातृभाषा अहिराणी, शैक्षणिक भाषा मराठी, आणि प्रसंगी कामचलाऊ असे हिंदी, इंग्रजीचे ज्ञान. या व्यतिरिक्‍तच्या बाकी भाषा म्हणजे मला ‘काळे अक्षर म्हैस बराबर’ अशा अगम्य.\n‘ढोल’च्या एका अंकाच्या फायनल प्रुफ रीडिंगसाठी बडोद्याला गेलो असताना,\nकॉम्प्युटरशेजारी बसून स्क्रिनवर महिला ऑपरेटरकडून मी दुरुस्त्या करून घेत होतो. दोघांना समान कळणारी भाषा म्हणून आम्ही आपसात हिंदीत बोलत होतो. हिंदीच्या मला ज्या मर्यादा होत्या तशा ऑपरेट करणार्‍या महिलेलाही होत्या. माझी मातृभाषा अहिरानी- मराठी तर ‍त्यांची गुजराथी. तेवढ्यात या कामाच्या संदर्भातच त्या माझ्याशी केव्हा गुजराथी बोलू लागल्या ते त्यानांही कळलं नाही. (आपण बेसावध असलेल्या क्षणी आपली नैसर्गिक भाषा आपण आपल्या नकळत बोलायला लागतो हे ही इथे लक्षात घेतले पाहिजे.) त्या आपल्या मनाशी बोलताहेत की काय म्हणून मी गप्प. माझ्याकडून त्या महिलेला प्रतिसाद मिळत नाही असं ध्यानात आल्यावर त्यांनी माझ्याकडं पाहिलं. मी म्हणालो, ‘‘आप क्या बोल रही है, मेरी समझ में नहीं आ रहा\nमाझे हिंदी वाक्य ऐकताच त्यांनी तोंडातून जीभ बाहेर काढत कपाळावर हात मारून घेतला आणि जिभेवरची गुजराथी भाषा गुंडाळून त्या माझ्याशी पुन्हा हिंदी बोलू लागल्या.\nही छोटीशी आणि कोणालाही कायम परिचित असलेली घटना. पण बडोद्याहून परतीच्या बस प्रवासात हा प्रसंग माझ्या चिंतनाचा विषय झाला होता. भाषा आपल्याला किती केविलवाणं करून टाकते पहा आपली मातृभाषा जशी नैसर्गिकपणे आपल्याकडून बोलली जाते तशी नंतर शिकलेली- कमावलेली एखादी भाषा तिची जागा क्वचितच घेऊ शकते. मागे 1997 साली ‘साहित्य अकादमी’ आयोजित ‘लोककलां- लोकसंस्कृती’वरील चर्चासत्रासाठी मिदनापूर- कोलकत्त्याला गेलो होतो. तेव्हाही थोडीफार येणारी इंग्रजी आणि हिंदीच्या मदतीने मी संभाषणात वेळ मारून नेत होतो. पण अजिबात न कळणार्‍या बंगाली भाषेच्या संदर्भात मी अंतर्मुख झालो होतो. (दिल्ली आणि भोपाळला अशाच कृतीसत्रात पण तिथल्या स्थानिक बोलीभाषा ‘हिंदी’ मुळे असं प्रकर्षानं जाणवलं नव्हतं. चित्रपट मात्र सबटाइटल्स मुळे आपण कोणत्याही भाषेत पाहू शकतो आणि दृक हावभावातही अर्धे अधिक समजत राहतो.)\nमिदनापूर नंतर हीच घटना 2003 साली म्हैसूरला आवृत्त होत होती. जानेवारी-फेब्रुवारी दोन हजार तीन मध्ये कर्नाटकातील म्हैसूर येथील ‘केंद्रीय भाषा संस्थाना’त पंधरा दिवसांसाठी कृतिसत्रात उपस्थित होतो. दिवसभर सेमिनारमधील चर्चांचा आस्वाद घेऊन रात्री आम्ही विविध नाटकांना जायचो. नाटकांना जाताना भाषेची निवड दुय्यम ठरत होती. ज्या भाषेत उपलब्ध होईल ते पहायचं. यात यक्षगान अंतर्भूत असलेली नाटकं, जास्त करून कन्नड तर एक हिन्दी नाटकही बघायला मिळालं. एक ‘जेनु कुरुबा’ ह्या स्थानिक आदिवासी जमातीवरील त्यांच्याच बोलीतील डॉ. केकरीं नारायण लिखित व डॉ. एम. एस. सत्यू दिग्दर्शित नाटक पाहिलं. आदिवासी युवकांकडूनच (आदिवासींमधील तीस कलाकार घेऊन) बसवून घेतलेल्या या नाटकाचा आस्वादही (भाषा येत नसल्याने) केवळ सादरी करणाच्या गुणवत्तेमुळं कायम लक्षात राहील, असा मनपटलावर कोरला गेला. दैनंदिन कामाच्या संवादात तर समोरून येणारे उत्तर बहुतकरून कानडीत मिळत असे.\n‘म्हैसूर’ येथील पंधरा दिवसांच्या निवासात ह्या दैनंदिन गोष्टींमुळे चिंतनातून\nकाही निरीक्षणंही नोंदवली जात होती. त्यात भाषेचा मुद्दा अग्रक्रमाने येत होता. इंग्रजी ही परकीय देशातील भाषा आपण वाचू शकतो, लिहू शकतो, ऐकून तात्पर्य समजू शकतो. परंतु भारतातीलच मात्र परप्रांतीय भाषा - कानडी - आपण कामचलावू म्हणून सुद्धा समजून घेऊ शकत नाही, ते कोणत्या मानसिकतेमुळं (खरं तर भाषेच्या अज्ञानामुळं. मानसिकतेमुळं नव्हे (खरं तर भाषेच्या अज्ञानामुळं. मानसिकतेमुळं नव्हे) असा विचार मनात थैमान घालत खूप वेदना देऊ लागला. ही बोच काही केल्या मनातून जात नव्हती. बडोदा आणि कलकत्ता येथील घुसमटीप्रमाणेच म्हैसूरलाही भाषेची ही जीवघेणी घुसळण सुरू झाली होती.\nया अनुभवांचा इजा, बिजा, तिजा आता पूर्ण होत होता. जिथं जिथं संवादाआड भाषा येऊ लागली तिथं तिथं माझी शैक्षणिक अर्हता मला सतावू लागली होती. भाषा आली नाही तर आपलं उच्च शिक्षण आपल्या कामास येत नाही, हे लक्षात येऊ लागलं. कामकाज आटोपल्याच्या म्हैसूर मुक्कामीच एका संध्याकाळी या चिंतनाच्या घुसळीतून माझ्या तोंडातून मला न कळत उत्स्फूर्तपणे तीन ओळी आल्या:\nमी मराठीतला पीएच डी\n...अरे ही तर कविता आहे अगदी आतून आलेली. मी ताबडतोब सापडेल त्या कागदावर या तीन ओळी उतरून घेतल्या. ह्या तीन ओळी अजून लांबवून कविता मोठी करण्याची मला त्या वेळीही गरज वाटली नाही आणि आजही मी तसं करण्याचा प्रयत्न करत नाही. या तीन ओळी एकदम स्वयंभू वाटल्यात मला. कारण बडोदा ते म्हैसूर व्हाया कोलकत्त्याचे प्रसंग. म्हैसूरला पंधरा दिवस भाषेसाठी माझी जी उलघाल होत होती, त्या जाणिवेला शब्दांचं कोंदण मिळून नेमकी अभिव्यक्‍ती आविष्कृत झाली होती. फक्‍त ‘कानडी’च्या ठिकाणी आपल्याला हवी ती भाषा घातली की हा अनुभव कोणासाठीही सार्वत्रिक होत होता.\n(नुकताच महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार मिळालेल्या व पुण्याच्या पद्मगंधा प्रका‍शनाने प्रकाशित केलेल्या ‘अहिराणीच्या निमित्ताने : भाषा’ या माझ्या पुस्तकातील एक छोटेसे प्रकरण.)\n– डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ४:१२ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nभारताचा दैवाधिन पारंपरिक शेतकरी\nएक कविता : भाषेची\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/blog/4212-transgender-blog-by-manoj-joshi-part-2", "date_download": "2018-08-19T23:09:49Z", "digest": "sha1:PHJH5KXHAR3FVGZGXD2JNS45EDEASZBL", "length": 8195, "nlines": 142, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "नकारात्मकतेकडून सकारत्मकतेकडे... - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसर्वांच्या त्रासाला खूप कंटाळले... थेट रेल्वेस्टेशनवर धाव घेतली... गाडी येतच होती... मी रुळावर उडी घेणार इतक्यात तिनं मला धरलं आणि बाजूला घेऊन गेली... नंतर तिच्याबरोबरच मी मुंबईला आले...\nईश्वरी सांगत होती. ईश्वरी किन्नर (तृतीयपंथी) असून ती आंध्र प्रदेशातील आहे. तिथे राजमुंद्री जिल्ह्यात ती रहायची. तिच्या या 'वेगळेपणा'मुळे गावातील टवाळ तिला चिडवायचे, त्रास द्यायचे. घरातही भावांकडून चांगली वागणूक दिली जात नव्हती. सुरूवातीला या सर्वांशी ती लढली, पण परिस्थिती बदलली नाही. म्हणूनच तिने स्वत:ला संपविण्याचा निर्णय घेतला. तिला रेल्वेस्टेशनवर वाचविणारी किन्नरच होती. तिने तिची समजूत घालत मुंबईला आणले. ईश्वरी आता विरारला राहते.\nईश्वरीची अजूनही झुंज सुरू आहे. वडिलांचे छत्र तर लहानपणीच हिरावले गेले होते. भावांच्या मनमानी आणि बेपर्वाईमुळे तिच्या आईला घर सोडावे लागले. आईचा ओढा जास्त ईश्वरीकडेच असल्याने जणू काही त्याची फळच भोगावी लागली. पण ईश्वरी तिच्या मदतीला धावली. राजमुंद्री जिल्ह्यात तिने जमिनीचा तुकडा खरेदी केला आहे. तिथे अद्याप पक्के घर उभे राहिलेले नाही. पण आई आणि ईश्वरीने पालकत्व घेतलेला तीन वर्षांचा मुलगा तिथेच एका शेडमध्ये राहतात.\nईश्वरी सांगते की, गरीबांना-गरजूंना मदत करून त्यांना आनंद देण्याचा माझा प्रयत्न आहे.\nअशा प्रकारे नकारत्मकतेने ईश्वरीचा प्रवास सुरू होऊन, तो आता सकारत्मकतेच्या वाटेवर आहे...\nया सर्व वाटचालीत ईश्वरीला दोघांची साथ मिळाली आहे. गावाकडे एका चर्चचे फादर आहेत. त्यांनीच मुलाचे पालकत्व घेताना ईश्वरीला मदत केली. आता ती मुंबईत असताना आई आणि त्या मुलाकडे तेच लक्ष देतात.\nइथे मुंबईत ईश्वरी जिथे राहते, तिथे मुस्लीम गृहस्थ आहेत. ईश्वरी त्यांना 'पप्पा' म्हणते. ते तिची काळजी घेतात.\n- मनोज जोशी, जय महाराष्ट्र\nBlog: शिक्षणाचं बाजारीकरण थांबवाच\nराहुल गांधी, हिंदुत्व आणि गुजरात निवडणूक\nनजर नजर की बात है\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/08/blog-post.html", "date_download": "2018-08-19T23:30:50Z", "digest": "sha1:GRYMDTL3MD5YNVJ7XPXIQJKJRR652WLA", "length": 9994, "nlines": 81, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "एका वाक्यात उत्तरे द्या ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / व्यक्तिमत्व विकास (Personality Development) / व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) / एका वाक्यात उत्तरे द्या \nएका वाक्यात उत्तरे द्या \nव्यक्तिमत्व विकास (Personality Development), व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nलहानपणी शाळेत \"एका वाक्यात उत्तरे द्या\" असा प्रश्न परीक्षेत येत असे. तेव्हा हमखास मार्क्स मिळवुन देणारा हा प्रश्नप्रकार आवडायचा, जवळचा वाटायचा. त्याच धर्तीवर मी मित्रांबरोबर पुन्हा \"एका वाक्यात उत्तरे द्या\" हा खेळ खेळायचं ठरवलं (असे गमतीशीर प्रयोग करायला मला खुप आवडतं ). फरक एवढाच की प्रश्न वेगळे होते, कोणत्याही पुस्तकातील नव्हे तर जीवनातील खरेखुरे प्रश्न होते.\nखरं सांगतो तुम्हाला, माझ्या मित्रांना आणि मला स्वतःला देखिल या प्रश्नांची उत्तरे आली नाहीत. प्रश्न कठीण होते असेही नाही किंवा उत्तरे येत नव्हती असेही नाही. पण येणारी उत्तरे एका वाक्यात मावणारी नव्हती.\nहा प्रश्नोत्तराचा खेळ मला एक मोलाचा विचार देउन गेला. \"एका वाक्यात उत्तरे द्या\" हा प्रश्नप्रकार एक गोष्ट शिकवतो ती म्हणजे \"फोकस\" (Focus). कोणत्याही प्रश्नाला केवळ एकच बरोबर उत्तर असु शकते ही शिकवण. ती जर अंगी बाणवली तर \"जर्-तर\", \"पण - परंतु- किंवा\" या संकल्पना मागे पडतात. म्हणुनच आयुष्यातल्या या काही प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात किंवा शब्दात देता येणे महत्वाचे असते. आणि तसे असेल तर जीवनाचे उद्दीष्ट साध्य करणे सोपे होते.\nबघा तुम्ही पण प्रयत्न करुन या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येतात का ते\nतुमच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे\nतुमची यशाची संकल्पना काय आहे\nतुमची सुखाची व्याख्या काय आहे\nजर तुमचे आयुष्य कोण्या एका व्यक्तीसारखे घडवण्याची संधी देवाने दिली तर तुम्ही कोणती व्यक्ती निवडाल\nतुमची ओळख कोणाशी करुन द्यायची असेल तर ती एका वाक्यात कशी करुन द्याल\nतुमच्या मित्रांना तुमचे वर्णन एका वाक्यात करायला सांगीतले तर ते कसे करतील\nतुमच्या जीवनाचे उद्दीष्ट काय आहे (किंवा काय असावे) असे तुम्हास वाटते\nआपल्या उपरोक्त जगाने आपल्याबद्दल काय म्हणावे अशी तुमची इच्छा आहे\nया आठ प्रश्नांची उत्तरे ज्यांच्याकडे तयार असतील त्यांनी आपण उचित मार्गावर चाललो आहोत असे समजावे. आणि ज्यांना (माझ्यासारख्या) या प्रश्नांची उत्तरे माहीत नसतील त्यांनी आजच आपापल्या उत्तरांचा शोध सुरु करावा. त्याशिवाय यशाचा मार्ग खुला होणार नाही.\nएखाद्या प्रश्नावर तुम्ही कदाचीत अडकाल. एक निश्चीत उत्तर ठरवणे शक्य होणार नाही. अशावेळेस काय उपाय करावा ते सांगतो. (मला आलेल्या एका SMS मध्ये हा उपाय सांगीतला होता.)\nजर दोन पर्यायांपैकी एक निवडायचा असेल तर नाणेफेक करावी. उत्तर नाणे पडल्यानंतर\nमिळत नाही तर नाणे हवेत असताना तुम्ही ज्याच्याबद्दल विचार करत असता तो पर्यायच\nतुमच्या मनाचे \"उत्तर\" असतो.\n(नेटभेटच्या सर्व वाचकांना त्यांची उत्तरे शोधण्यास मदत व्हावी म्हणुन ज्यांना आपापली उत्तरे ठाउक आहेत त्यांनी कृपया ती कमेंट्स मध्ये जरुर लिहावीत.)\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nएका वाक्यात उत्तरे द्या \nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/04/blog-post.html", "date_download": "2018-08-19T23:29:00Z", "digest": "sha1:TDRHOCOOA5EYIU3P3AMSFL4635O2IJP7", "length": 10190, "nlines": 87, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "नेटभेटचा \"सोशल मिडीयाचा प्रभावी वापर\" हा ऑनलाईन कोर्स पुर्णपणे मोफत मिळवा ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / marathi online course / Social Media / उद्योजकता (Entrepreneurship) / सोशल मिडिया (Social Media) / नेटभेटचा \"सोशल मिडीयाचा प्रभावी वापर\" हा ऑनलाईन कोर्स पुर्णपणे मोफत मिळवा \nनेटभेटचा \"सोशल मिडीयाचा प्रभावी वापर\" हा ऑनलाईन कोर्स पुर्णपणे मोफत मिळवा \nमित्रहो, खालील ऑफर ही फक्त महाराष्ट्र दिनानिमित्त एका दिवसासाठी देण्यात होती. सुमारे ६०० मराठी बांधवानी या योजनेचा फायदा घेऊन आपल्या सोशल मिडीया शिक्षणाला सुरुवात केली.\nहा कोर्स आता केवळ १५० रुपयांत (Discounted price) उपलब्ध आहे. येथे क्लिक करून आपण कोर्सची सुरुवात करू शकता.धन्यवाद.\nनेटभेटच्या सर्व वाचकांना \"महाराष्ट्र दिना\"च्या खुप शुभेच्छा \nमित्रांनो आपल्या या महान राज्याविषयी आणि मातृभाषेविषयी सर्वांनाच नितांत आदर आहे आणि म्हणूनच आपण \"भाषा टिकविण्यासाठी / समृद्ध करण्यासाठी\" झटत असतो. नेटभेटचे देखिल हेच उद्दीष्ट आहे.\nआणि म्हणूनच मित्रांनो, मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी आम्ही सोप्या मराठीतून अनेक करीअरसाठी उपयुक्त असे ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध केले आहेत.\n1. आज महाराष्ट्र दिनानिमीत्त, जास्तीत जास्त लोकांना सोप्या मराठीतून शिकता यावं या उद्दीष्टाने केवळ आजच्या दिवसासाठी आम्ही सर्व मराठी बांधवांना नेटभेटचा \"सोशल मिडीयाचा प्रभावी वापर\" हा ऑनलाईन कोर्स पुर्णपणे मोफत देत आहोत. (फक्त \"JAIMAHARASHTRA\" हा कुपन कोड वापरा.\n) तेव्हा या संधीचा जरुर फायदा घ्या. हा मोफत मराठी कोर्स स्वतः सुरु करा आणि तुमच्या इतर मित्रांनाही सांगा.\nलक्षात ठेवा हा कोर्स मोफत देणारी स्कीम केवळ आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच उपलब्ध आहे. इतर दिवशी या स्कीमचा फायदा आपल्याला घेता येणार नाही.\nया कोर्समध्ये काय शिकायला मिळेल \nचांगले सोशल मिडीया प्रोफाईल कसे बनवावे. योग्य प्रोफाईल नाव निवडणे, प्रोफाईल फोटो, आणि प्रोफाईल मधील मजकूर कसा असावा \nसोशल मिडीया मध्ये चांगल्या व प्रभावी पोस्टस कशा लिहाव्यात कधी लिहाव्यात आणि चांगल्या पोस्ट्ससाठी मजकूर कसा शोधावा \nसर्व प्रमुख सोशल मिडीया साईट्स ( )मधील वेगळेपणा आणि त्यानुसार आपण आपल्या पोस्ट्स मध्ये बदल कसा करावा \nसोशल मिडीयाचा वापर व्यवसाय वाढीसाठी कसा करावा \nकोर्स बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\n2. त्याचसोबत आमच्या इतर सर्व कोर्सवर ५०% डीस्काउंट मिळवा. फक्त \"JAIMAHARASHTRA\" हा कुपन कोड वापरा.\n3. एवढच नव्हे मित्रहो आम्ही जाणतो की ज्ञान फक्त स्वतःकडे न ठेवता इतरांबरोबर वाटून घेण्यातला आनंद काही वेगळाच आहे. आणि म्हणूनच तुम्ही विकत घेतलेला प्रत्येक कोर्स आंम्ही\nतुमच्या आणखी ३ मित्रांना मोफत देणार आहोत. तेव्हा आपल्यासोबत कोणत्याही तीन व्यक्तींना मराठी ऑनलाईन कोर्स मिळवून द्या.\nमहाराष्ट्र दिनाच्या केवळ शुभेच्छा न देता, आपल्या मित्रमंडळींना हे छानसं गिफ्ट द्या \nअधिक माहितीसाठी HTTP://LEARN.NETBHET.COM येथे भेट द्या\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटचा \"सोशल मिडीयाचा प्रभावी वापर\" हा ऑनलाईन कोर्स पुर्णपणे मोफत मिळवा \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/08/how-to-start-your-ecommerce-business.html", "date_download": "2018-08-19T23:28:36Z", "digest": "sha1:BQASFDQIHGMQ77QKXXG23HFN2QD3EO62", "length": 6109, "nlines": 67, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "आपला ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करा How to start your ecommerce business - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nनेटभेटच्या \"आपला ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करा\" या एकदिवसीय कार्यशाळेची दुसरी बॅच रविवार २८ ऑगस्ट रोजी उस्फुर्त प्रतिसादात पुर्ण झाली. ई-कॉमर्स म्हणजे नक्की काय ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्याचे अनेक प्रकार, ऑनलाईन विक्रीसाठी प्रॉडक्ट्स कशी असावीत, ती कुठून मिळवावीत, कोणत्याही तांत्रिक ज्ञानाशिवाय वेबसाईट कशी बनवावी ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्याचे अनेक प्रकार, ऑनलाईन विक्रीसाठी प्रॉडक्ट्स कशी असावीत, ती कुठून मिळवावीत, कोणत्याही तांत्रिक ज्ञानाशिवाय वेबसाईट कशी बनवावीपॅकींग कसे असावे, कुरीअर कसे निवडावे अशा ई-कॉमर्स व्यवसायाशी निगडीत अनेक बारीक सारीक गोष्टींची माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात आली.\nकेवळ बिझनेस सुरु कसा करायचा एवढेच नव्हे तर बिझनेस मॅनेज कसा करायचा आणि मार्केटींगच्या सहाय्याने वाढवायचा कसा हे देखिल या प्रशिक्षणात शिकविण्यात आले.\n१५ मराठीजन आता आत्मविश्वासाने आपल्या ई-कॉमर्स व्यवसायाची सुरुवात आणि वाढ करायला सज्ज आहेत. या सर्वांना खुप शुभेच्छा आणि अभिनंदन \nकोर्सबद्दल व पुढील बॅचबद्दल अधिक महिती मिळविण्यासाठी भेट द्या - http://www.netbhet.com/start-ecommerce-business.html\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://poinnari.com/poinnari/editorial/peditorial2.htm", "date_download": "2018-08-19T23:44:14Z", "digest": "sha1:TRYC4ZT6U7VR7VBOV62BKVMDA2JPAI5W", "length": 22107, "nlines": 66, "source_domain": "poinnari.com", "title": "ಪಯ್ಣಾರಿ.ಕೊಮ್ Poinnari.Com: Konkani Research, Konkani Study, Progressive Konkanni Literature, Konkani Writing, Konkani Poetry, Creative Writing, Konkani Books, Konkani Association, Konkani Work, Fiction Writing, Poetry Criticism, Poetry Contests, Writing C", "raw_content": "\nसंपादकीय - 2: मनीस, धांवणि आनि जयत\nधांव मारचि अनिवार्य स्थिति आज सरवांक आनिवार्य, वेळाचो अभाव, उणि जाव्न आयिल्लि सोस्णिकाय, चडित जमंव्चि पिसाय ह्या संसारांत जियेतेल्यांक सभार पाव्टिं कांय आमि जीवि मात्र व यंत्रां\nकांय एका तेंपाधिं ऋशिमुनि तपस्य कर्ताले कंय, दिसांगट्ले सयरणेन बोसचाक कांय राना-मोळ्यांनि वॆळ काडताले कंय. आज्‌काल तसलिं रानां ’विकासा’ च्या पंदा चिर्डल्यांत, प्राकृतिक सोभाय, नैसर्गिक रुपां बद्लोन येतात. आमि सेंव्चें व्हारें, आमि पियेंव्चें उदाक लेगुन म्हेळें जातॆच येंवच्या ह्या काळार, एदोळ म्हणासर आमि उभि रांव्च्या भुंयचेर मात्र ट्याक्स भरुंक आस्लें तर, आतातां उदकाक सय्त ट्याक्स भरुंक पड्लां, नितळ वायाक सय्त फुडिल्या दिसांनि ट्याक्स भरुंक पडतेलें. जशें मिनरल उदाक मोलाक घेव्न सेंव्चें सामान्य जाल्लेपरिं, ऒक्सिजनाचिं पोतिं मोलाक घेंव्चें सामान्य जांव्चे दीस चड पयस नांत.\nहरयेका घडये बदलोन येंवच्या आय्चया काळार आम्चिं चिंतनां बदलतात, आमचे विचार बदलतात. हाचिं कारणां कसलींय आसोंदित, पुण आज मनिस गांवचिं घरां सोडुन फ्लॆटांनि जियेंवक पसंद कर्ताना, फ्लॆटांनि जियेतलो बंगल्यांनि जियेंवक पसंद करता. आनि समाजिक नदरेंत ’मान’ अप्णांवचाक, कितें सरव करता. चलुन वेचो गाडि घेता, ल्हान गाडि आसचो व्हड गाडि घेता. आनि ’जयतेवंत’ म्हळ्ळ्या चौकट्टांत रिगाजय तर, ऎक बंगलो आसोंक जाय, ऎक गाडि आसोंक जाय, हें आसोंक जाय, तें आसोंक जाय.... म्हळ्ळि पट्टि तयार जाता. आम्कां जन्म दीव्न व्हड केल्ल्या आमच्या प्रायेस्त आवय-बापाय्क ’आश्र्यांत’ दवर्तांव, आनि आप्ल्या बंग्ल्यांनि दॆसि-विदॆसि पेट्यांक पोसतांव. न्हय आनि ह्या पेट्यांक न्हाणंव्क, मुस्ताय्कि न्हेसंव्क, वा सदांय भाय्र भंवडांव्क म्हण नम्यार्लेले आस्तित पुण आम्च्या प्रायेस्त आवय-बापाय्क आम्च्या घरांनि पोसचि तांक जांव चिंताप सय्त आमकां ना. आमि खंय्चर्‌गी वाट चुक्ल्यांव म्हळ्ळें आपराधिं चिंताप आमचे मतिंत/काळ्जांत आसा तर्‌यी आमकां तें विमर्सुन चिंतचि श्याथि जांव सयरण ना, देकुन आम्कां हे संबंध उडासाक करुन दिंव्चे दलालि उदेल्यात. आवयांचो दिवस, बापाय्चो दिवस, आकय्चो दिवस, मामाचो दिवस म्हळ्ळे दीस उदेल्यात, आनि विपरयास म्हळ्यार आमि सय्त ह्या दिवसाक आचरण करतांव. हें संबंधाक मात कित्याक आनि ह्या पेट्यांक न्हाणंव्क, मुस्ताय्कि न्हेसंव्क, वा सदांय भाय्र भंवडांव्क म्हण नम्यार्लेले आस्तित पुण आम्च्या प्रायेस्त आवय-बापाय्क आम्च्या घरांनि पोसचि तांक जांव चिंताप सय्त आमकां ना. आमि खंय्चर्‌गी वाट चुक्ल्यांव म्हळ्ळें आपराधिं चिंताप आमचे मतिंत/काळ्जांत आसा तर्‌यी आमकां तें विमर्सुन चिंतचि श्याथि जांव सयरण ना, देकुन आम्कां हे संबंध उडासाक करुन दिंव्चे दलालि उदेल्यात. आवयांचो दिवस, बापाय्चो दिवस, आकय्चो दिवस, मामाचो दिवस म्हळ्ळे दीस उदेल्यात, आनि विपरयास म्हळ्यार आमि सय्त ह्या दिवसाक आचरण करतांव. हें संबंधाक मात कित्याक फुडिल्या दिसांनि ’पेट्यांचो दिवस’, ’माज्रांचो दिवस’, ’रेड्यांचो दिवस’, ’मोशिंचो दिवस’ येतित, आनि ते पाळतलॆंय धाराळ आसतित.\n हर्येक्लो जियेता जयतेवंत जांव्क. भॊव बरें चिंताप हें. पुण ’जयतेवंत’ म्हळ्ळ्या सबधांत कितें सर्व आटापोन आसा हें समजोंचें भॊव महत्वाचें. समाजिक नदरेन ’इल्लि आस्त, ऎक बंगलो, घर-कामाचिं, घरांत गाडि, ब्यांक ब्यालेन्स....’ इत्लेंच हें समजोंचें भॊव महत्वाचें. समाजिक नदरेन ’इल्लि आस्त, ऎक बंगलो, घर-कामाचिं, घरांत गाडि, ब्यांक ब्यालेन्स....’ इत्लेंच हें कनिश्ट मापान जाय न्हय\nबरें, तर आमकांच आमि विचारयां; आमच्याच भावा वा भय्णिक नागोवन केल्लि आस्त ति आस्त\nजन्म दातारांक दूक दीव्न भांद्‌ल्लो बंग्लो कोणाच्या सुखाक\nपेट्यांक भंव्डांव्चि गाडि जर आम्च्या अंतस्तेचि कुरुः दिता तर, कसलि ति अंतस्त\nचिंतुंक गेल्यार जाय्तिं सवालां आमच्या मतिंत उदेतित, पुण चिंतुंक कोणाक वॆळ आसा मतिक बेसोर घालुंक कोणाक सयरण आसा\nआमिं धांव्यां, पुण चलोन वेतेल्या हेरांक लोटुन घालचें नाका. आमि जिकयां पुण हेरांक सलवोंवचि जीक अमकां नाका. आमिं बरिं म्हण रुजु करुंक हेरांचें उणेंपण मेजुंक वेचें नाका. आमि व्हड जावयां पुण हेरांक ल्हान करुन न्हय.\n- वल्लि क्वाड्रस [जनेर २०१६]\nवल्लि क्वाड्रस: १९८४ थाव्न कोंक्णेंत मट्व्यो काण्यो, कादंबरि, कविता, लॆखनां बरव्न आयिल्लो, २००४ थाव्न २०११ म्हणासर दाय्ज.कोम अंतर्‌जाळिचो संपादक जाव्न वाव्र केला. काणिक, उदेव, आम्चो-युवक पत्रांनि संपादकीय वाव्र केल्ल्या हाणे ’कुवॆय्ट्‌गारांचो झेलो विशॆस अंको’, ’दिवो-दाय्ज’, ’मित्र-दाय्ज’ तशेंच कर्नाटक कोंक्णी साहित्य अकाडेमिच्या ’शेक्ड्यांच्यो मट्व्यो काण्यो’ बुकाचें संपदन केलां. MBA शिकाप जोडुन सद्द्याक IBM कंपेनिंत ग्लॊबल ट्रान्सिशन प्रॊजेक्ट म्यानेजर जाव्न वाव्र करुन आसा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/latur-nanded-highway-accident-7-people-dead-275357.html", "date_download": "2018-08-20T00:04:58Z", "digest": "sha1:OZSSD2QD2AKJMPDOHFL5HG2CFOKLOG5G", "length": 11118, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघातात 7 जण जागीच ठार", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nलातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघातात 7 जण जागीच ठार\nखमींवर लातुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.\n28 नोव्हेंबर : लातूर-नांदेड महामार्गाजवळ क्रुझर आणि टेम्पोच्या भीषण अपघातात सात जणांचा जागीत मृत्यू झालाय. तर 13 जण जखमी झाले आहे.\nलातूर नांदेड रोडवर पहाटे 6.30 वाजता हा अपघात झालाय. मेटॅडोर क्रूजर जीप आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. चाकूरहुन लातुरकडे येणारी ही गाड़ी रसत्याच्या कडेला उभ्या असलेल्या सोयाबीन घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर आदळली. ही धडक इतकी भीषण होती की यात क्रूजरचा चक्काचूर झालाय. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 13 जण जखमी झालेत. जखमींवर लातुरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-vs-australia-2017-probable-indian-odi-squad/", "date_download": "2018-08-19T23:03:39Z", "digest": "sha1:ZJ2JX7A4KV7AJF66KPKJNRGN4YOQPZGG", "length": 9540, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "या खेळाडूंना मिळू शकते ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघात स्थान -", "raw_content": "\nया खेळाडूंना मिळू शकते ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघात स्थान\nया खेळाडूंना मिळू शकते ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघात स्थान\nयेत्या १७ सप्टेंबरपासून भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका सुरु होणार आहे. ५ सामन्यांच्या या मालिकेत नक्की काय बदल होणार याचा काहीही अंदाज नाही. डिसेंबर महिन्यात भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर जात असून त्यापूर्वी तब्बल २३ आंतरराष्ट्रीय सामने हा संघ स्वदेशात खेळणार आहे. त्यामुळे खेळाडूंना विश्रांती देणे किंवा नव्या खेळाडूंना संधी देणे हे ओघानेच आले.\nया मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड होणार असून आर अश्विन सध्या काउंटी क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे त्याबद्दल नक्की काय निर्णय होतो हे लवकरच कळेल. परंतु अश्विन काउंटी क्रिकेटचं ही मालिका होईपर्यंत खेळेल असे काही मीडिया रिपोर्ट आहेत.\nपहिल्या तीन सामन्यासाठी निवड होणाऱ्या संघात रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली आणि एमएस धोनी यांची जागा पक्की असल्याचं बोललं जात आहे. रोहित आणि धवनने स्वतःला सिद्ध केलं आहे तर रहाणेला विंडीज दौऱ्यानंतर केवळ एका सामन्यात संधी देण्यात आली आहे. सध्या धोनी आणि विराट हे अफलातून फॉर्ममध्ये आहे त्यामुळे ते विश्रांती घेण्यासाठी नक्कीच उत्सुक नसतील. आपली लय कायम ठेवण्यासाठी ते नक्कीच ही मालिका खेळतील.\nकसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी करणारा केएल राहुल हा वनडेमध्ये म्हणावा तशी कामगिरी करू शकला नाही. संधी मिळालेल्या मनीष पांडेने त्याचे सोने केले. मधल्या फलित कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची क्षमता असलेल्या या खेळाडूला या मालिकेत नक्की संधी मिळेल. केएल राहुलला संघातून वगळले जाऊ शकते. यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला संघात त्याच्याजागी स्टेषन दिले जाऊ शकते.\nअष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या आणि केदार जाधव या दोनही अष्टपैलू खेळाडूंना पुन्हा संधी मिळू शकते. ही मालिका हार्दिक पंड्या साठी तेवढी चांगली राहिली नाही.\nफिरकी गोलंदाजीचा भार हा श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या गोलंदाजांवर असेल. अक्सर पटेल, युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादव यांना संघात कायम ठेवले जाऊ शकते.\nवेगवान गोलंदाजांमध्ये शार्दूल ठाकूरच्या ऐवजी मोहम्मद शमी पुन्हा संघात येऊ शकतो. तर भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह हे संघात कायम राहू शकतात.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/karnataka-finished-on-the-top-of-the-table-on-day1-though-maharashtra-finished-equal-on-the-number-of-golds/", "date_download": "2018-08-19T23:03:37Z", "digest": "sha1:Q5PEQ4FRJPOB7PU3BCJKGE3PSIOJSQA6", "length": 22629, "nlines": 90, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महाराष्ट्राच्या मिहिर आंब्रे, आर्या राजगुरू, रेना सलडाना यांना सुवर्णपदक -", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या मिहिर आंब्रे, आर्या राजगुरू, रेना सलडाना यांना सुवर्णपदक\nमहाराष्ट्राच्या मिहिर आंब्रे, आर्या राजगुरू, रेना सलडाना यांना सुवर्णपदक\n44 व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत स्वदेश मोंडल, धनुष एस, केनिशा गुप्ता, तनिश मॅथ्युयांना विक्रमासह सुवर्णपदक\nपुणे, 3 जुलै 2017: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित 44व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या केनिशा गुप्ता, पश्चिम बंगालच्या स्वदेश मोंडल, तामिळनाडूच्या धनुष एस व कर्नाटकच्या तनिश मॅथ्यु यांनी विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले.\nश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील जलतरण तलाव येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 200मी फ्रीस्टाईल प्रकारात महिला गटात महाराष्ट्राच्या रेना सलडानाने 2.11.02सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदकाची कमाई केली. मध्य प्रदेशच्या अ‍ॅनी जैनने रौप्य पदक पटकावले तर कर्नाटकच्या मयुरी लिंगराज व महाराष्ट्रच्या साध्वी धुरी यांनी 2.14.09सेकंदासह संयुक्तरीत्या कांस्य पदक पटकावले. मुलींच्या 13-14 वयोगटात कर्नाटकच्या खुशी दिनेशने 2.12.83सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदक संपादन केले. आसामच्या आस्था चौधरी व महाराष्ट्राच्या आकांक्षा शहा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.\n200मी ब्रेसस्ट्रोक प्रकारात मुलांच्या 15-17वयोगटात तामिळनाडूच्या धनुष एस याने 2015 सालचा कर्नाटकच्या लिखित एस.पी याचा 2.24.15सेकंदाचा विक्रम मोडीत काढत 2.22.44सेकंदासह सुवर्णपदक संपादन केले. तर आंध्र प्रदेशच्या लोहित एम व एसएससीबीच्या मंगल सना एम यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक मिळवले.\n200मी प्रकारात मुलांच्या 13-14 वयोगटात पश्चिम बंगालच्या स्वदेश मोंडलने 2.28.87सेकंदासह सुवर्णपदक संपादन केले. स्वदाशने 2012 सालचा कर्नाटकच्या लिखित एस.पी याचा 2.29.48सेकंदाचा विक्रम मोडीत काढला. आसामच्या भार्गव फुकन व कर्नाटकच्या लितिश गौडाने रौप्य व कांस्य पदक संपादन केले.\n200मी ब्रेसस्ट्रोक प्रकारात महिलांच्या 15-17 वयोगटात कर्नाटकच्या सलोनी दलालने 2.43.01सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. सलोनीने तामिळनाडूच्या एम राघवीचा 2011 सालचा 2.46.96सेकंदाचा विक्रम मोडला. कर्नाटकच्या हर्षीता जयाराम व गुजरातच्या कल्याणी सक्सेना यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलींच्या 13-14 वयोगटात महाराष्ट्राच्या केनिशा गुप्ताने 2.51.94सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. केनिशाने 2015चा कर्नाटकच्य सलोनी दलालचा 2.52.29सेकंदाचा विक्रम मोडला. तर एसएफआयच्या आदिती बालाजी व कर्नाटकच्या रचना एस.आर.राव यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.\n50मी बॅकस्ट्रोक प्रकारात मुलांच्या 15-17 वयोगटात कर्नाटकच्या श्रीहरी नटराजने 26.90सेकांद वेळेसह विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. श्रीहरीने सकाळी झालेल्या प्रथमीक फरीत 26.96सेकंदाचा केलेला आपलाच विक्रम मोडीत काढला. गोवाच्या झेवीअर डीसुझा व पश्चिम बंगालच्या सौम्यजीत साहा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलांच्या 13-14 वयोगटात दिल्लीच्या तन्मय दासने 28.93सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदक संपादन केले तर कर्नाटकच्या शिवांश सिंग व पंजाबच्या अक्षदिप सिंग यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.\n50मी बॅकस्ट्रोक प्रकारात महिला गटात तामिळनाडूच्या जान्हवी आर हिने 31.75सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. तर कर्नाटकच्या जहंती राजेश व हरयाणाच्या खुशी जैन यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलींच्या 13-14 वयोगटात दिल्लीच्या तनिशा मालवीयाने 32.05सेकंद वेळेसह सुवर्णपदक संपादन केले. तर कर्नाटकच्या सुआना बस्कर व तेलंगणाच्या जान्हवी गोली यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.\n50मी बटरफ्लाय प्रकारात मुलांच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्रच्या मिहिर आंब्रेने 25.88सेकंद वेळेसह सुवर्णपदक संपादन केले. मिहिर बालशिक्षण मंदिर येथे बारावी सायन्स शाखेत शिकत असून चॅम्पीयन्स येथे प्रशिक्षक विनय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तर महाराष्ट्राच्या निल रॉय व तामिळनाडूच्या आदित्य डी यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलांच्या 13-14 वयोगटात कर्नाटकच्या तनिश मॉथ्युने 26.68सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. तनिशने मध्य प्रदेशच्या हिमांशू ढाकरचा 2011 सालचा 26.86सेकंदाचा विक्रम मोडला.\n50मी बटरफ्लाय प्रकारात महिलांच्या गटात महाराष्ट्रच्या आर्या राजगुरूने 29.56सेकंद वेळेसह सुवर्णपदक संपादन केले. मुलींच्या 13-14 वयोगटात महाराष्ट्रच्या केनिशा गुप्ताने 30.17 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले.\nस्पर्धेचे उद्धाटन भारतीय जलतरण महासंघाचे अध्यक्ष दिगंबर कामत, एएसआय कमांडंट राकेश यादव, ग्लेनमार्क फार्मासिटिकल्सचे सीएमडी ग्लेन सलडाना यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र स्टेट अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅक्वेटिक असोसिएशनचे सचिव जुबिम अमेरिया व स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव कमलेश नानावटी आणि महाराष्ट्र स्टेट अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅक्वेटिक असोसिएशनचे अध्यक्ष अभय दाढे, भारतीय ऑलंपिक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष विरेंद्र नानावटी, आदी मान्यवर उपस्थित होते.\n200मी फ्रीस्टाईल महिला(15-17 वयोगट)- 1. रेना सलडाना(महाराष्ट्र, 2.11.02से), 2. अ‍ॅनी जैन(मध्य प्रदेश, 2.14.05से), 3. मयुरी लिंगराज(कर्नाटक)/साध्वी धुरी(महाराष्ट्र)(2.14.09से)\n200मी फ्रीस्टाईल मुली(13-14 वयोगट)- 1.खुशी दिनेश(कर्नाटक, 2.12.83से), 2.आस्था चौधरी(आसाम, 2.13.76से), 3.आकांक्षा शहा(महाराष्ट्र, 2.17.16से)\n200मी ब्रेसस्ट्रोक मुले(15-17 वयोगट)- 1. धनुष एस(तामिळनाडू, 2.22.44से), 3.लोहित एम(आंध्र प्रदेश 2.26.26से), 3. मंगल सना एम(एसएससीबी, 2-19.00से)\n200मी ब्रेसस्ट्रोक मुले(13-14 वयोगट)- 1. स्वदेश मोंडल(पश्चिम बंगाल, 2.28.87से), 2. भार्गव फुकन(आसाम, 2.36.53से), 3. लितिश गैडा(कर्नाटक, 2.36.90से)\n200मी ब्रेसस्ट्रोक महिला(15-17 वयोगट)- 1. सलोनी दलाल(कर्नाटक, 2.43.01से), 2. हर्षीता जयाराम(कर्नाटक, 2.49.09), 3.कल्याणी सक्सेना(गुजरात, 2.51.08से),\n200मी ब्रेसस्ट्रोक मुली(13-14 वयोगट)- 1. केनिशा गुप्ता(महाराष्ट्र, 2.51.94से), 2. आदिती बालाजी(एसएफआय, 2.52.26से), 3. रचना एस.आर.राव(कर्नाटक, 2.52.93से)\n50मी बॅकस्ट्रोक मुले(15-17 वयोगट)- 1.श्रीहरी नटराज(कर्नाटक, 26.90से), 2. झेवीअर डीसुझा(गोवा, 27.45से), 3. सौम्यजीत साहा(पश्चिम बंगाल, 28.42से)\n50मी बॅकस्ट्रोक मुले(13-14 वयोगट)- 1. तन्मय दास(दिल्ली, 28.93से), 2. शिवांश सिंग(कर्नाटक, 29.86से), 3.अक्षदिप सिंग(पंजाब, 30.11से)\n50मी बॅकस्ट्रोक महिला(15-17 वयोगट)- 1. जान्हवी आर(तामिळनाडू, 31.75से), 2. जहंती राजेश(कर्नाटक, 32.37से), खुशी जौन(हरयाणा, 32.51से)\n50मी बॅकस्ट्रोक मुली(13-14 वयोगट)- 1. तनिशा मालवीया(दिल्ली, 32.05से), 2. सुआना बस्कर(कर्नाटक, 32.31से), जान्हवी गोली(तेलंगणा, 32.33से)\n50मी बटरफ्लाय मुले(15-17 वयोगट)- 1. मिहिर आंब्रे(महाराष्ट्र, 25.88से), 2. निल रॉय(महाराष्ट्र, 26.27से), 3. आदित्य डी(तामिळनाडू, 26.28से)\n50मी बटरफ्लाय मुले(13-14 वयोगट)- 1. तनिश मॉथ्यु(कर्नाटक, 26.68से), 2. विकास पी(तामिळनाडू, 26.99से), 3. प्रसिध्द कृष्णा पी.ए(कर्नाटक, 27.60से)\n50मी बटरफ्लाय महिला(15-17 वयोगट)- 1. आर्या राजगुरू(महाराष्ट्र, 29.56से), 2. मयुरी लिंगराज(कर्नाटक, 29.86से), 3.साध्वी धुरी(महाराष्ट्र, 29.93से)\n50मी बटरफ्लाय मुली(13-14 वयोगट)- 1. केनिशा गुप्ता(महाराष्ट्र, 30.17से), 2. लियाना उमेर(केरळ, 30.48से), 3. उत्तरा गोगाई(आसाम, 30.80से)\n400मी फ्रीस्टाईल मुले(15-17 वयोगट)-1. खुशाग्रा रावत(दिल्ली, 4.07.75से), राहूल एम(कर्नाटक, 4.12.26से), 3. वेदांत खांडेपारकर(महाराष्ट्र, 4.17.09से)\n400मी फ्रीस्टाईल मुले(13-14 वयोगट)-1. आर्यन नेहरा(गुजरात, 4.21.41से), 2. परम बिरथरे(मध्य प्रदेश, 4.22.91से), 3. लिओनार्ड व्ही(तामिळनाडू, 4.25.22)\n800मी फ्रीस्टाईल महिला(15-17 वयोगट)-1. अभिशिक्ता पी.एम(तानिळनाडू, 9.36.15से), 2. रेना सलडाना(महाराष्ट्रा 9.36.35से), 3. प्राची टोकस(दिल्ली, 9.48.03से)\nपश्चिम बंगाल: 6(सौरभ सरदार 1, विशाल यादव 3, दिपांकर सरदार 1, सयान मोंडल 1) वि.वि दिल्ली:1(आर्यन सिंग दलाल 1)\nमहाराषट्र: 10(भागेश कुठे 4, भुषण पाटील 3, वैभव कुठे 1, विशाल महाजन 2) वि.वि मणिपुर: 2(एल. ऍलेक्स सिंग 1, एल. हिल्लार मांगंग 1)\nकेरळ: 10(सिबिन वर्गिस 6, मिधून ए.जे 1, संदिप डी.एस 1, अप्पू एन. एस 1, विष्ण आर 1) वि.वि पंजाब: 3(करमवीर सिंग 2, सुखदिप सिंग 1)\nमुली- पश्चिम बंगालः 10(प्रियांका साधुखान 1, तमाली नास्कर 3, अनुश्री दास 2, क्रीशा पुदाकायास्थु 2, प्रतिमा नास्कर 1, जास्मिन खतून 1) वि.वि दिल्लीः 0\nमहाराष्ट्रः 13(साची शाह , राधीका कडू 1, रुचीका किराड 1, पायल घनकरी 1, महिमा मोसेस 7, अदिती वरूनका 1) वि.वि मणिपुरः 0\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/psycho-husband-knife-attack-wife-107760", "date_download": "2018-08-19T22:53:37Z", "digest": "sha1:SW5UECYN4KRGL76R2IE6UIXHNX4VZJKZ", "length": 10047, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "psycho husband knife attack on wife मनोरूग्ण पतीकडून पत्नीवर पिस्तुल व चाकूने खुनी हल्ला | eSakal", "raw_content": "\nमनोरूग्ण पतीकडून पत्नीवर पिस्तुल व चाकूने खुनी हल्ला\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nटाकळी ढोकेश्वर (नगर) : तालुक्यातील जामगाव येथील रहिवासी असलेल्या नवनाथ पोपट काळे (वय ४८, रा. जामगाव ता. पारनेर) याने आपल्या पत्नीवर गोळीबार करून व तिच्यावर चाकूने वार करून खुनी हल्ला केला असल्याची घटना गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली आहे. या महिलेचे नाव वैशाली नवनाथ काळे (वय ४५) असे असुन तिच्या पोटावर व छातीवर चाकुचे वार डोक्याला जखमा आढळून आल्या आहेत.\nटाकळी ढोकेश्वर (नगर) : तालुक्यातील जामगाव येथील रहिवासी असलेल्या नवनाथ पोपट काळे (वय ४८, रा. जामगाव ता. पारनेर) याने आपल्या पत्नीवर गोळीबार करून व तिच्यावर चाकूने वार करून खुनी हल्ला केला असल्याची घटना गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली आहे. या महिलेचे नाव वैशाली नवनाथ काळे (वय ४५) असे असुन तिच्या पोटावर व छातीवर चाकुचे वार डोक्याला जखमा आढळून आल्या आहेत.\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nशासकीय आरोग्य सेवा आजारी\nसोलापूर - सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये मागील काही महिन्यांपासून डॉक्‍टरांसह परिचारिका, कक्षसेवक, सफाईदार, लॅब टेक्...\nमुंबईतील \"फूड आर्मी'ची केरळवासीयांना कूमक\nमुंबई - अस्मानी संकटात बुडालेल्या केरळमधील देशवासीयांच्या मदतीसाठी मुंबईतील रिंटू राठोड या गृहिणीने रविवारी (ता. 19) सोशल मीडियातून \"साथी हात...\nमाझे पती निर्दोष; सीबीआयकडून फसवणूक - शीतल अंदुरे\nऔरंगाबाद - \"\"माझे पती सचिन अंदुरे निर्दोष आहेत. एटीएसने निर्दोष असल्याचे सांगून घरी आणून सोडले होते. त्यानंतर लगेचच सीबीआयने त्यांना ताब्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ashes-2017-18-anderson-woakes-root-script-brilliant-fightback/", "date_download": "2018-08-19T23:02:53Z", "digest": "sha1:J2CTASVSLF7ZF6D6ZKCFSJB7ML5NSZYN", "length": 9567, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Ashes 2017-18: दोन्ही संघांना विजयाची सामना संधी, दुसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत -", "raw_content": "\nAshes 2017-18: दोन्ही संघांना विजयाची सामना संधी, दुसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत\nAshes 2017-18: दोन्ही संघांना विजयाची सामना संधी, दुसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत\nऍडलेड ओव्हल स्टेडिअमवर सुरु असलेल्या दुसऱ्या ऍशेस सामन्यातील आज चौथ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने ४ बाद १७६ धावा केल्या आहेत. विजयासाठी इंग्लंडला अजून १७८ धावांची गरज आहे.\nइंग्लंडने दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली केली होती परंतु सलामीवीर ऍलिस्टर कूकला मागील सामन्यांप्रमाणेच याही सामन्यात विशेष काही करता आले नाही. तो १६ धावांवर असताना नॅथन लीऑनच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला. त्याच्या पाठोपाठ सलामीवीर मार्क स्टोनमन (३६) मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर उस्मान ख्वाजाकरवी झेलबाद झाला.\nत्यानंतर जेम्स विन्स आणि कर्णधार जो रूटने डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु विन्सही १५ धावांवर स्टार्कच्याच गोलंदाजीवर पीटर हॅंड्सकॉम्ब करवी झेलबाद झाला. या नंतर आलेल्या डेव्हिड मलानने रूटची थोडीफार साथ दिली पण ही जोडी तोडण्यात पॅट कमिन्सला यश मिळाले त्याने मलानला (२९) त्रिफळाचित केले.\nकर्णधार रूट मात्र खंबीरपणे खेळपट्टीवर उभा राहिला. त्याने ६७ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली आहे. त्याच्या साथीला ख्रिस वोक्स (५*) खेळत आहे.\nतत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने कालच्या दुसऱ्या डावातील ४ बाद ५३ धावांवरून पुढे खेळ सुरु केला. परंतु इंग्लंडच्या महान जलदगती गोलंदाज जिमी अँडरसन आणि वोक्स यांच्या भेदक गोलंदाजीने या डावात ऑस्ट्रेलियाला परत येऊ दिले नाही. त्यांनी या डावात मिळून ९ बळी घेतले.\nकाल नाबाद असणारी ऑस्ट्रेलियाची जोडी नॅथन लीऑन(१४) आणि पीटर हॅन्ड्सकॉम्ब(१२) हे लवकर बाद झाले. त्यांच्या नंतर आलेल्या फलंदाजांनाही विशेष काही करता आले नाही. शॉन मार्श(१९), टीम पेन(११), मिचेल स्टार्क(२०), पॅट कमिन्स(११*) आणि जोश हेझलवूड(३) यांनी धावा केल्या. ऑस्ट्रेलिया या डावात १३८ धावतच सर्वबाद झाली.\nइंग्लंडकडून जिमी अँडरसन (५/४३),क्रेग ओव्हरटन (१/११) आणि ख्रिस वोक्स (३६/४) यांनी बळी घेतले.\nऑस्ट्रेलिया पहिला डाव:८ बाद ४४२ धावा (घोषित)\nइंग्लंड पहिला डाव:सर्वबाद २२७ धावा\nऑस्ट्रेलिया दुसरा डाव: सर्वबाद १३८ धावा\nइंग्लंड दुसरा डाव:४ बाद १७६ धावा\nजो रूट (६७*) आणि ख्रिस वोक्स (५*) खेळत आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-tips/office-romance-113101000013_1.html", "date_download": "2018-08-19T23:37:12Z", "digest": "sha1:7EXX7RPX6MRXWWROKYAFRX6AK7STN3CO", "length": 9330, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Love in Office, Love Station in Marathi | जगभर वाढतोय ‘शुद्ध’ ऑफिस रोमान्स ! | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजगभर वाढतोय ‘शुद्ध’ ऑफिस रोमान्स \nसध्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारे अनेकजण जेवढा वेळ घरी असतात त्यापेक्षा अधिक वेळ ते आपल्या ऑफिसमध्ये असतात. त्यामुळे ऑफिसमधल्या सहका-यांशी होणारे भावनिक संबंध वाढत असून शुद्ध ऑफिस रोमान्सही वाढत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.\nहॅरिस इंटर अ‍ॅक्टिव्ह या संस्थेने जगभरात केलेल्या एका ऑनलाईन सर्वेक्षणानुसार, १० पैकी ४ जण हे ऑफिसमधल्या कुणाशी तरी भावनिकदृष्ट्या गुंतलेले असतात. याचा अर्थ सर्वच जण डेटिंग किंवा रोमान्स करतात असे नाही. पण काहीजण या गुंत्यात अडकतात आणि कधीतरी सापडतातही.फेसबुक, ट्विटर आणि व्हॉटसअ‍ॅपने जोडलेली आजची नवी पिढी नात्यांबद्दल नव्या पद्धतीने विचार करते. कदाचित परंपरा मानणा-यांना हे विचार चुकीचे वाटतील, पण आज अनेकजण ऑफिसच्या सहका-यांशी भावनिक संबंध ठेवतात हे सर्वत्र जाणवते आहे.अनेकदा यात मानसिक आधार शोधण्याचा प्रयत्न तरुण पिढीकडून होत असतो. अशावेळीच ऑफिसमधील तरुण-तरुणी एकमेकांकडे आकर्षित होतात आणि एकमेकांच्या जवळही येतात. तसेच ते स्वीकारले जाण्याकडेही कल वाढतो आहे. हे सारे खरे असले तरी ऑफिसच्या व्यवस्थापनासाठी आणि बॉसेससाठी ही डोकेदुखी ठरली आहे. परदेशातील काही ऑफिसनी यासाठी डेटिंग पॉलिसी तयार करण्याची भूमिका घेतली आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक नातेसंबंध यांचा परिणाम ऑफिसच्या कामावर होऊ नये, या उद्देशाने या पॉलिसीची रचना केली जाते.\nलग्न झालेल्या बाया का देतात धोका \nसावध व्हा, या 8 कारणांमुळे होऊ शकते गर्भधारणा\nकाय आजदेखील ती एक्सबद्दल विचार करते\nमुलं मुलींमध्ये काय गोष्टी पाहातात..\nयावर अधिक वाचा :\nजगभर वाढतोय ‘शुद्ध’ ऑफिस रोमान्स\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://hairstylesformen.in/2015/01/18/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-19T22:46:43Z", "digest": "sha1:UUL7NYIANW7EBZ3QLBA66TRBKLDUHPBN", "length": 12973, "nlines": 72, "source_domain": "hairstylesformen.in", "title": "निर्जीव केसांना द्या पुनरुज्जीवन! - HairStyles For Men", "raw_content": "\nनिर्जीव केसांना द्या पुनरुज्जीवन\nआपल्या डोक्यावर साधारणपणे १ , ०० , ००० केस असतात . यातील प्रत्येक केस तीन थरांचा बनलेला असतो , त्यावर क्युटिकल असते . बाहेरील थर हा आतील थरांचं संरक्षण करतो .\nचमकदार केस हे आरोग्यपूर्णतेचं लक्षण असतं कारण यातील क्युटिकल थर हा सपाट असतो . जेव्हा क्युटिकलचे खवले सपाट असतात तेव्हा ते एकमेकांवर घट्टपणे आच्छादलेले राहतात . त्यामुळे आतील बाजू या दोन थरांचं उष्मा , सूर्य , क्लोरीन तसंच इतर धोकादायक घटकांपासून संरक्षण करू होऊ शकतं .\nव्यक्तीच्या केसांची ठेवण वा रचनेचा , म्हणजे ते सरळ असोत वा कुरळे त्याचाही चमकदारपणावर परिणाम होतो . सेबम नावाचं एक नैसर्गिक तेल केसांवर असतं . सरळ केसांवर ते कुरळ्या केसांपेक्षा अधिक व्यवस्थित पसरलेलं राहतं म्हणून तर कुरळ्या केसांपेक्षा सरळ केस अधिक चमकदार दिसतात .\nकेस तुटणे : केसांवरील छोटे छोटे खवले जाड बनतात वा कमकुवत होतात तेव्हा केस तुटू शकतात . ही प्रक्रिया कधी कधी डोक्याच्या त्वचेजवळच घडते त्यामुळे अशा व्यक्तीचे केस कधी फार लांब वाढतच नाहीत . केसांच्या टोकाशी जेव्हा केस तुटतात तेव्हा ते दुभागतात आणि हे दुभाजन थेट मुळापर्यंत जाऊ शकते . केस तुटण्याच्या मुख्य कारणांपैकी एक म्हणजे रंग लावणे पर्मिंग आणि टिण्टिंग यासारख्या रासायनिक केशप्रक्रियांचा चुकीचा वार . वारंवार केसांवर ब्रश वा कंगवा फिरवून ते विंचरणे किंवा ब्रश , कंगवा चुकीच्या पद्धतीने वापरणे यामुळेही केस तुटतात . केसांना गंगावन लावून वाढवणं आणि घट्ट वेण्या वळण्यानेही केस तुटतात . मोठे केस मोकळे सोडल्याने वा चुकीच्या पद्धतीने विंचरताना ओढणे यामुळे केस तसंच डोक्याच्या त्वचेला दुखापत होते वा केसही तुटतात .\nकेस तुटणे , कोरडे शुष्क होणे हे क्वचित एखाद्या शारीरिक असंतुलनाचं लक्षणही असतं म्हणजे हायपोथायरॉडिझम किंवा अपचन . तुम्ही केसांवर कुठलीही रासायनिक प्रक्रिया करत नसाल वा विविध केशरचनेची साधने वापरत नसाल आणि तरीही तुमचे केस तुटत असतील तर तुम्ही ट्रायकॉलॉजिस्टकडे जा .\nट्रायकॉरहेक्सिस नोडोसा : हा केसांच्या मध्यस्तराचा एक नेहमी आढळणारा दोष आहे . ज्यामध्ये केसांचे खवले मोडतात आणि नंतर तुटतात . याचं मुख्य कारण आहे मॅकॅनिकल वा रासायनिक पेच प्रसंग याचं वगीर्करण हे केसांचा शॅफ्ट मोडणए असं केलं जातं . ज्याप्रमाणे क्ष – किरण यंत्रांनी आपल्याला हाडाची मोडतोड कळू शकते अगदी त्याचप्रमाणे ट्रायकोअॅनालिसिस केल्याने आपल्याला केस शॅफ्ट मोडला आहे , काय ते कळू शकतं .\nकेस गळणे वा केसांना दुखापत\nकेसांच्या बाबतीत दुखापत म्हणजे क्युटिकल क्षतीग्रस्त होणे वा केसांच्या दांड्याचे बाहेरील आवरण खरखरीत , तुटके , कोरडे होणे वा कुस्करले जाणे . केस खराब करण्याच्या कारणांची यादी खूप मोठी आहे . म्हणजे यामध्ये केस वारंवार धुणे , विंचरणे व ब्रश वापरणं यापासून ते केसांवर रासयनिक प्रक्रिया करून घेण्यापर्यंत सर्व आली . तुम्ही योग्य काळजी न घेतल्यास खाऱ्या पाण्यात पोहोण्यामुळेही केसांची मुळे दुखावू शकतात .\nकेस खराब होण्याची सर्वसाधारण कारणे खालीलप्रमाणे आहेत .\nरसायने : ब्लीच , कायमस्वरूपी रंग , कुरळे करणे व सरळ करणं यमुळे क्युटिकलचे खवले खरबरीत होतात\nभौतिक वापराच्या वस्तू : बऱ्याच लोकांना ठाऊक नसेल पण घर्षणामुळे बरेच नुकसान होते . एखादा खरखरीत ब्रश वा कंगवा . पोहून आल्यानंतर वा कामानंतर केसांमध्ये राहिलेला खारट ओलावा आणि उशआंवर डोके घासल्याने होणारे घर्षण त्याचबरोबर केसांना लावण्यात येणारे रबर , स्बरबॅण्ड्स बॅरेट्स आणि घट्ट पोनिटेल्स .\nनुकतेच धुतलेल्या केसांची ताणण्याची आणि सळसळीची क्षमता कमी असते .\nउष्णता : खूप जास्त तापमानाचे ब्लो ड्रायर्स , हॉट रोलर्स आणि कलिर्ंग अर्थात केस कुरळे , सरळ करणं अशा प्रक्रियांमुळे क्युटिकल तडकतात .\nहवामान : अतिनील किरणांमुळे केसांमधील प्रथिनांचे बंध तुटतात . साध्या उन्हाचा आरोग्यपूर्ण केसांवर फारसा विपरीत परिणाम होत नाही . केस तुटण्याची इतर कारणे आहेत\nनियमितपणे तेल न लावणं व कंडिशनिंग न करणे\nकेसांचं दुभाजन थेट केसांच्या दांड्याला पोहोचण्यापूवीर् केसांची टोके न कापणे\nकेस घट्ट आवळून , बांधून झोपणे\nडोक्यापासून घट्ट वेण्या घालणं\nकाही औषधयोजना व आजारपण\nदुखावलेल्या केसांच्या मुळांना हळुवारपणे जपण्याची खूपच गरज असते .\nसमस्येचं मूळ कारण शोधून ते पमिर्ंग वा टच – अप असेल तर केसांवरील सर्व रासायनिक उपचार ताबडतोब बंद करा . दुखावलेले केस नीटपणे वाढेपर्यंत कुठलीही प्रक्रिया करू नका . एकदा कधीतरी रासायनिक प्रक्रिया केसांवर करणं ठीक आहे पण खूपच वारंवार आणि सारखी सारखी तीच ती करत राहिल्सास केस नक्कीच दुखावतात . आठवड्यातून किमान दोन वेळा केसांना तेल लावून कंडिशनिंग करा .\nट्रायकॉलॉजिस्टची मदत वा सल्ला हा अगदी अखेरचा उपाय समजू नका . समस्येवर तज्ज्ञांचा सल्ला आणि मदत जितक्या लवकर मिळेल तितक्या लवकर तुम्हाला उपाय करता येतील . म्हणूनच तुमची ट्रायको तपासणी लगेच करून घ्या .\n« सौंदर्यासाठी परफेक्ट डाएट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/d8/node/293", "date_download": "2018-08-19T22:56:52Z", "digest": "sha1:CLQDHDTI2A75NUZPNRKHCLRKYMJ77PZQ", "length": 8259, "nlines": 158, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "MF Top Losers | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nबाजारातील चढ-उतारामुळे ज्या योजनांच्या एन.ए.व्ही.मध्ये घट झालेली आहे त्या योजना तुम्ही येथे तपासू शकता.\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 4th & 5th Aug 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 4th & 5th Aug 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AD", "date_download": "2018-08-19T23:32:54Z", "digest": "sha1:Z32CEG7FRIIPKDYCJ2RIU2GZITFYABBM", "length": 6185, "nlines": 76, "source_domain": "palakneeti.org", "title": "दिवाळी २००७ | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nआजच्या भोवंडून टाकणार्या बदलांच्या वेगामध्ये ‘थांबून विचार करायला’ सवड काढणं कठीण जातं. पण स्वतःच्या विचारांना, जगण्याला आकार देता येण्याच्या क्षमतेमुळेच आपण ‘माणूस’ बनलो आहोत. त्यामुळे ‘थोडं थांबून, स्वतःला तपासून पाहण्यास’ तसं म्हणाल तर पर्यायही नाही. ह्या प्रक्रियेत नेहमी आपल्याबरोबर ठेवावा असा हा अंक अंक तयार होण्याच्या प्रक्रियेत अनेकांचा हातभार लागला.\nत्या सर्वांचे, विशेषतः आमच्या जाहिरातदारांचे आणि ‘प्रयास’ मधील सर्व सहकार्यांचे\nएअरबोर्न टू चेअरबोर्न ›\nविषय निवडा..उत्सवचंगळवाद चित्र व दृश्यकलाविषयकपर्यावरणपालकत्वपुस्तक परिचयबालशिक्षणबालसाहित्यमाहिती-तंत्रज्ञान मुलांचे आरोग्यवेबसाईट परिचयव्यक्ती परिचयश्रम संस्था परिचय स्वमग्नता० ते ६ वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी६ ते १२ वयोगटातल्या मुलांच्या पालकांसाठी१२ वर्षांपुढील मुलांच्या पालकांसाठीparentingदिवाळी अंकशिक्षकांसाठीभाषा शिक्षणलैंगिकता शिक्षणमूल्य-शिक्षणशिक्षणशिक्षण - माध्यमसंवादकीयसामाजिक प्रश्न राजकीय प्रश्न खेळघरमुलांचा विकासबालकांचे हक्कप्रश्न पालकांचेमानवी नातीस्त्री-पुरुष समानता स्त्रीवादी भूमिका अनुभवात्मककथा-ललितकला, साहित्य, संगीतकविताखेळप्रतिसादसंवादआमिष आणि शिक्षाशिस्तसर्जनशीलतासामाजिक पालकत्वस्पर्धास्वातंत्र्य आणि जबाबदारी\nशब्दानुसार (शब्दानुसार आपण लेख शोधू शकता.)\nF12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2018/04/marathi-motivational-video.html", "date_download": "2018-08-19T23:31:12Z", "digest": "sha1:OYWNTDRKX32SNV6XGKPK6SN4L4GNSY7F", "length": 4450, "nlines": 63, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "यापुढे तुम्ही कधीच निराश होणार नाही | एक दिवस हे सगळं संपेल - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nयापुढे तुम्ही कधीच निराश होणार नाही | एक दिवस हे सगळं संपेल\nमराठी स्फूर्तीदायी व्हिडीओ | यापुढे तुम्ही कधीच निराश होणार नाही | एक दिवस हे सगळं संपेल\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nयापुढे तुम्ही कधीच निराश होणार नाही | एक दिवस हे सगळं संपेल Reviewed by netbhet on 23:52 Rating: 5\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/international/12-dead-typhoon-hato-lashes-macau-1/", "date_download": "2018-08-19T23:46:50Z", "digest": "sha1:ZONBKJKXRDLXOLJDZFXODRLIPPLDLROG", "length": 30734, "nlines": 464, "source_domain": "www.lokmat.com", "title": "12 Dead As Typhoon Hato Lashes Macau-1 | चीनला चक्रीवादळाचा तडाखा, मकाऊ आणि हाँगकाँगमधील जनजीवन विस्कळीत ; 12 जणांचा मृत्यू | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nचीनला चक्रीवादळाचा तडाखा, मकाऊ आणि हाँगकाँगमधील जनजीवन विस्कळीत ; 12 जणांचा मृत्यू\nनऊवारीत पुण्यातील शीतल महाजन यांनी 13 हजार फुटांवरुन केलं स्काय डायव्हिंग\nदुनियेतील सर्वात महागडी वोडक्याची बाटली चोरीला\nहुकूमशहा किम जोंग उन अमेरिकेला पुन्हा धमकी अण्वस्त्रांचे बटन मी कधीही दाबू शकतो\nचीन च्या पुन्हा कागाळ्या डोकलाम मध्ये चीन चे हजारो सैनिक\nGoogle वर सर्वाधिक सर्च केले जाणारे Top ५ 'व्यक्ति'मत्व\nISIS च्या हल्ल्याने अमेरिका हादरली, पर्यटकांची सुरक्षा वा-यावर\nआमच्याकडे गर्दी बघून होतो निर्णय, राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानकडून भारतीय न्यायव्यवस्थेचं कौतुक\nराखीव जागा सोडण्यास नकार देणा-या तरुणाच्या मांडीवर बसून वृद्ध महिलेने केला प्रवास\n दोन हात आणि दोन पाय नसतानाही पाय-या चढणा-या चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल\nसॅन फ्रांसिस्कोमध्ये गणेशोत्सवात निनादला पारंपारिक वाद्यांचा गजर\nExclusive भारताने जीवाच्या भीतीने पळून आलेल्या रोहिंग्यांना आसरा द्यावा - रो ने सान ल्विन\nBRICS: चीनच्या पत्रकार महिलेने गायिले हिंदी गाणे, 'आजा रे...आजा रे ओ मेरे दिलबर आजा'\nब्रिक्स शिखर परिषद : चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींचं इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये केलं स्वागत\nचीनला चक्रीवादळाचा तडाखा, मकाऊ आणि हाँगकाँगमधील जनजीवन विस्कळीत ; 12 जणांचा मृत्यू\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nसुवर्णपदकाचा सामना खेळताना माझ्यावर कोणतेच दडपण नव्हते. कारण दडपण घेतल्यावर तुमची कामगिरी चांगली होऊ शकत नाही. अंतिम फेरी चांगलीच रंगतदार झाली, असे बजरंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यावर पहिल्यांदाच सांगितले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nभारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 Opening Ceremony: १८ व्या आशियाई स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nशुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहे. या स्पर्धेत भारताचा तलवारबाजीचा (फेन्सिंग) संघही सहभागी होत असून, भारतीय तलवारबाजी संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचे फेन्सिंग इंडियन असोसिएशनचे सेक्रेटरी उदय डोंगरे यांनी सांगितले.\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nमुंबई : सहिष्णू भारत असहिष्णू होतोय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, जाती-धर्मापुढे माणुसकी दुय्यम ठरतेय की काय, असे प्रश्न हल्ली काही वेळा मनात येतात. देशातील काही घटनांमुळे नागरिकांमध्ये एक अनामिक भीती जाणवते. पण, जितकं भासवलं जातंय, तितकंही देशातलं वातावरण चिंताजनक नाही. गरज आहे ती, आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना-घडामोडींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची... नेमका हाच संदेश देण्याच्या उद्देशानं लोकमत मीडिया आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी एकत्र येऊन 'परस्पेक्टिव्ह' या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. आदिनाथ कोठारेच या लघुपटाचा दिग्दर्शकही आहे. 'परस्पेक्टिव्ह'ला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nनवी मुंबई : वाशी येथे नवी मुंबई सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नृत्य सादर करताना आदिवासी बांधव. (व्हिडीओ - संदेश रेणोसे)\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nयेत्या पुरस्कार सोहळ्यात पूजा सावंत देणार 'हा' भावनिक परफॉर्मन्स\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nस्नेहलता वसईकर थियेटर्स मध्ये निरोगी खाण शक्य आहे .\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरीसह आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा केला\nजुई गडकरी तिच्या सुंदर मांजरी सह celebrates आंतरराष्ट्रीय मांजर दिन\nडहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा\nडहाणूमध्ये पारंपरिक तारपा नृत्याच्या आविष्कारात आदिवासी दिन साजरा\n... आणि आस्ताद काळे पडला स्वप्नाली पाटीलच्या प्रेमात\nआस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी सांगितले त्यांच्या प्रेमकथेविषयी...\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-08-19T23:05:16Z", "digest": "sha1:5T4IJNE7ZZP6XMWWX7QL6R2YJVX5QRXT", "length": 4380, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:संगीतकार - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► राष्ट्रीयत्वानुसार संगीतकार‎ (१४ क)\n► चित्रपट संगीतकार‎ (१ क)\n► तमिळ संगीतकार‎ (३४ प)\n► पाश्चात्य संगीतकार‎ (२ क, ६ प)\nएकूण २५ पैकी खालील २५ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ एप्रिल २००७ रोजी १३:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/02/mosquito-repellent-software.html", "date_download": "2018-08-19T23:29:32Z", "digest": "sha1:KRGIHFQ5UOJY4ZZUYU35IB6VM7YD5GSB", "length": 6807, "nlines": 72, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "कंप्युटर चलाओ, मच्छर भगाओ - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nHome / इंटरनेट (internet) / इलेक्ट्रॉनिक / संगणक / कंप्युटर चलाओ, मच्छर भगाओ\nकंप्युटर चलाओ, मच्छर भगाओ\nइंटरनेट (internet), इलेक्ट्रॉनिक, संगणक\nडास आणि घरमाश्यांचा त्रास नाही असे बहुदा एकही घर सापडणार नाही. मुंबईमध्ये तरी असे घर सापडणे कठीणच. डास मारण्यासाठी मिळणारी औषधे विकत घावी लागतात आणि ती देखील विषारी असतात. (त्यामुळे आजारापेक्षा ईलाजच महाग पडतो :-))\nडास आणि घरमाश्यांवर एक सोपा आणि मोफत इलाज मी आज वाचकांना सांगणार आहे. मित्रांनो मी काही तुम्हाला एखादे केमीकल किंवा झाडपाल्याचे औषध सुचविणार नाही तर एका अशा सॉफ्टवेअरची माहिती देणार आहे जे चक्क डासांना पळवुन लावते. काय \nडासांना दुर पळविण्यासाठी SEA Anti-Mosquitoes XP v2.0 आणि KP Anti-mosquitoes V1.0 अशी दोन सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत आणि मुख्य म्हणजे दोनही सॉफ्टवेअर्स मोफत उपलब्ध आहेत.\nआता पाहुया या सॉफ्टवेअर्सचे काम कसे चालते ते.\nहे सॉफ्टवेअर एकदा चालु केले की १६००० Hz (हर्ट्झ) ते २०००० Hz इतक्या वारंवारतेचा (Audio frequency) आवाज उत्पन्न करतात. मानवी कर्णेंद्रीयांना जरी हा आवाज ऐकु येत नसला तरी डास, घरमाश्या, कीटक आणि अन्य प्राण्यांना हा आवाज ऐकु येतो. हा जास्त frequency चा आवाज डासांना सहन होत नाही आणि ते आवाजाच्या स्त्रोतापासुन दुर जातात.\nफक्त हे सॉफ्टवेअर व स्पीकर्स सुरु करा आणि निश्चींतपणे झोपी जा.\nयेथे क्लिक करुन ही दोनही सॉफ्टवेअर्स डाउनलोड करा.\n(टीप - मी स्वतः ही दोनही सॉफ्टवेअर्स तपासुन पाहिली नाही आहेत याची कृपया नोंद घ्या.)\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/foreign-education/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95-108062300035_1.htm", "date_download": "2018-08-19T23:33:36Z", "digest": "sha1:SDBNYULKWRUIRL2ZM7M5JPRUCBKQXJOL", "length": 10295, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अमेरिकेत शिक्षण फारच खर्चिक | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअमेरिकेत शिक्षण फारच खर्चिक\nअमेरिका आधुनिक शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. इथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सरकार तर खर्च करतेच, परंतु खाजगी शिक्षण संस्थाही खर्च करतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पुरेपूर काळजी येथे घेतली जाते. त्यामुळे येथे शिक्षण भरपूर महाग आहे.\nया लेखात आपण अमेरिका आणि तेथील शिक्षण, येणार खर्च, तेथील काही संस्था यांची माहिती घेणार आहोत. अमेरिकेतील शिक्षणासाठी करावयाच्या अर्जाची किंमत भारतीय चलनात 500 ते 700 रुपये आणि जास्तीत जास्त चार ते पाच हजार रुपये आहे.\nअमेरिकेत शिक्षण घेण्यापूर्वी तेथील प्रवेश परीक्षा देणे गरजेचे आहे. यासाठीही आपल्याला दोन ते पाच हजार रुपयांचा खर्च येतो. भारतात शिक्षण जेवढे स्वस्त आहे, तितकेच अमेरिकेत ते महाग आहे.\nतेथे केवळ पुस्तकांसाठीच 600 डॉलरचा खर्च करावा लागतो. ज्याप्रमाणे भारतात खाजगी शिक्षण संस्थांच्या माध्यमातूनही विविध कोर्स शिकवले जातात त्याच प्रमाणे अमेरिकेतही अनेक शिक्षण संस्था आहेत. सरकारी आणि खाजगी या दोघांच्या शैक्षणिक शुल्कांत बरेच अंतर आहे.\nसरकारी शिक्षण संस्थांमध्ये 5 ते 9 हजार डॉलरचा खर्च येतो, तर खाजगी शिक्षणसंस्थांमध्ये 10 ते 16 हजार डॉलरचा खर्च येतो. (भारतीय चलनात चार ते साडेसात लाख. )\nखाजगी आणि सरकारी या दोन्ही शिक्षणसंस्थांमध्ये निवासाची व्यवस्था आहे. हा सारा खर्च मिळून 10 लाखांच्या जवळपास खर्च एका वर्षाला अपेक्षित आहे.\nया व्यतिरिक्त तेथे जेवण, राहणीमान, प्रवास यासाठी प्रतिवर्ष चार ते पाच हजार डॉलरचा खर्च येतो. म्हणजे तुम्ही जर पाच वर्षांसाठी अमेरिकेत जाणार असाल तर तुम्हाला पन्नास लाखांचा खर्च अपेक्षित आहे. सामान्य विद्यार्थ्याला इतका खर्च करणे अवघड आहे.\nत्यामुळे अमेरिकेत जाताना तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे आहे. असे केले नाही, तर तुम्हाला शिक्षण अर्धवट सोडूनच घरी परतावे लागेल. भारतातीलच काय परंतु कोणत्याही परदेशी विद्यार्थ्याला अमेरिकेत नोकरी करण्याची परवानगी नसल्याने तेथे काही शोधू हा विचारच चुकीचा आहे. भारतातील काही बँका अथवा आर्थिक संस्थांची मदत घेऊनच तुम्ही शिक्षणासाठी जाऊ शकता हे ध्यानात ठेवा.\nयावर अधिक वाचा :\nअमेरिकेत शिक्षण फारच खर्चीक\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-are-not-interested-sell-soybean-maharashtra-2675", "date_download": "2018-08-19T22:52:54Z", "digest": "sha1:GR4SXUMIHBT547UDQCY3W6P3ZYVTVYX3", "length": 16006, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, farmers are not interested in sell of soybean, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांचा आखडता हात\nसोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांचा आखडता हात\nरविवार, 5 नोव्हेंबर 2017\nकेंद्रात मंत्रिगटाच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर आठ दिवसांत सकारात्कमक निर्णयाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी धीर धरून टप्प्या-टप्प्याने सोयाबीन बाजारात आणले, तर त्यांना दरातील सुधारणांचा लाभ होईल असा अंदाज आहे.\n- पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषीमूल्य अायोग.\nपुणे : देशाच्या तेलबिया आणि कडधान्य धोरणात आठ दिवसांत फेरबदल होण्याचे संकेत मिळताच शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी हात आखडता घेण्यास प्रारंभ केला अाहे. या संदर्भात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वाढल्याने बाजारदरात सुधारणा होण्याचे संकेतही व्यापाऱ्यांसह तेलबिया उद्योगाने दिल्याने सोयाबीनची आवक मंदावण्याचा अंदाज आहे.\nकेंद्र सरकारच्या मंत्रिगटाची दुसरी बैठक नुकतीच दिल्लीत पार पडली. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा शेतमाल विशेषत: तेलबिया आणि कडधान्यांच्या आयात-निर्यातीसंदर्भातील सादरीकरण करून या प्रश्‍नाचे महत्त्व विशद केले.\nअन्नमंत्री रामविलास पासवान यांनीसुद्धा हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असेल, तर आयात-निर्यात धोरणात सुधारणांकरिता स्वतंत्र यंत्रणेची मागणी नोंदविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सुधारणांना हिरवा कंदील दाखविल्यामुळे या बैठकीत पंतप्रधानांचे सचिव आणि कॅबिनेट सचिव, वाणिज्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते. लवकरच या संदर्भात योग्य निर्णय घेण्याचे संकेतही त्यांनी दिले.\nसोयाबीनला ३०५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आहे. मात्र, सध्या १४०० ते २५०० दरम्यान दर असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधीच पेरणीनंतरचा पावसाचा खंड आणि काढणीच्या वेळेला आलेला पाऊस यामुळे उत्पादकता कमी होऊन मोठे नुकसानही झाले.\nकेंद्र सरकारने महाराष्ट्रातून १ लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचे जाहीरही केले; परंतु राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे पीक असलेल्या सोयाबीनचे यंदा ३८ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता अाहे. अशातच एक लाख टनाच्या खरेदीच्या घोषणेने बाजार दरावर तसूभरही परिणाम झाला नाही. किंबहुना बाजारातही दरातील घसरणही राेखली गेली नाही.\nकेंद्रातील निर्णयाची प्रतीक्षा आहे. सोयाबीन दरात सुधारणा होणार असल्यास आम्ही काही काळ वाट पाहण्यास तयार आहोत.\n- बाजीराव कदम, रवंदे, ता. कोपरगाव, जि. नगर\nकडधान्य सोयाबीन नितीन गडकरी रामविलास पासवान हमीभाव पाऊस महाराष्ट्र\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५ वाड्यांमध्ये...\nपुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणे ओसं\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...\nखरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...\nडाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...\nअतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nचंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...\nकेरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...\nकधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...\nमराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...\nग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...\nकोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2018/01/ca02jan2018.html", "date_download": "2018-08-19T23:05:40Z", "digest": "sha1:CVDI33LRCWRADJBQRMBHM7G6Y5XCT6B4", "length": 14438, "nlines": 121, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २ जानेवारी २०१८ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २ जानेवारी २०१८\nचालू घडामोडी २ जानेवारी २०१८\nविजय गोखले हे देशाचे नवे पराराष्ट्र सचिव\nचीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेले आणि महाराष्ट्राचे सुपुत्र विजय केशव गोखले हे आता देशाचे नवे परराष्ट्र सचिव असणार आहेत. विजय केशव गोखले यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती झाल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.\nसध्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा कार्यकाळ २८ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे या पदावर विजय केशव गोखले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ते भारताचे परराष्ट्र सचिव असतील.\nचीन आणि भारत यांच्यात निर्माण झालेला डोकलाम वाद सोडवण्यात विजय केशव गोखलेंनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.\nते १९८१ च्या बॅचचे ते आयएफएस अधिकारी आहेत. सध्या ते परराष्ट्र मंत्रालायाच्या आर्थिक संबंधांचे सचिव म्हणून काम करत आहेत. मात्र त्यांनी जर्मनीतही भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. तसेच हाँगकाँग, चीन आणि अमेरिका या देशांमध्येही त्यांनी काम केले आहे.\nविनय सहस्त्रबुद्धे ICCR चे नवे अध्यक्ष\nविनय सहस्त्रबुद्धे यांची राष्ट्रपतींकडून 'भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR)' चे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक लोकेश चंद्र यांच्या जागेवर केली गेली आहे.\nविनय सहस्रबुद्धे हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्रमधून राज्यसभा सदस्य आहेत. सहस्त्रबुद्धे हे रामभाऊ म्हल्गी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष आहेत.\nभारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) ची १९५० साली भारताचे प्रथम शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी स्थापना केली आणि ते पहिले अध्यक्ष देखील होते.\nभारताचे बाह्य सांस्कृतिक संबंधांशी संबंधित धोरणे आणि कार्यक्रमांच्या सुसूत्रीकरणामध्ये आणि अंमलबजावणीमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे ICCR चे उद्दिष्ट आहे.\nगोल्फपटू शिव कपूरने 'रॉयल चषक' जिंकले\nभारतीय गोल्फपटू शिव कपूर याने वर्षाच्या अखेरचे 'रॉयल चषक' जिंकले. हा त्याचा या वर्षातला तिसरा आशियाई टूर किताब आहे.\nथायलंडमध्ये पट्टया येथे आयोजित स्पर्धेत कपूरने थायलंडच्या प्रोम मीसावातला मागे टाकले. तर तिसर्‍या स्थानी भारतीय गगनजीत भुल्लर हा खेळाडू होता.\nसर्वाधिक उंच बुर्ज खलिफाला पुर्णपणे प्रकाशमान करण्याचा नवा विश्वविक्रम\nदुबईतल्या जगातल्या सर्वाधिक उंच बुर्ज खलिफा या इमारतीला पुर्णपणे प्रकाशमान करण्याचा नवा विश्वविक्रम करण्यात आला आहे.\n२०१८ या वर्षाला चिन्हांकित करण्यासाठी, UAE ने त्याच्या '#लाइटअप 2018' मोहिमेचा भाग म्हणून, बुर्ज खलिफाला संपूर्णपणे लेजर दिव्यांनी सजवले गेले आणि नव्या वर्षाच्या सुरूवातीला प्रकाशमान केले गेले.\nबुर्ज खलिफा संयुक्त अरब अमीरातची राजधानी दुबईमध्ये ८२८ मीटर उंच १६८ मजली इमारत आहे. ही जगातली सर्वात उंच इमारत असून त्याचे लोकार्पण ४ जानेवारी २०१० रोजी केले गेले. यामध्ये बसविण्यात आलेली लिफ्ट जगातली सर्वात वेगाने चालणारी लिफ्ट आहे.\nचीनमध्ये जगातला दूसरा 'सोलर एक्सप्रेस-वे' तयार\nचीनने देशातला पहिला आणि जगातला दूसरा 'सोलर एक्सप्रेस-वे' तयार केला आहे. पूर्व शडोंग प्रांताची राजधानी जिनानमध्ये एक किलोमीटर लांबीच्या या सौर महामार्गाची यशस्वी चाचणी घेतली.\nरस्त्याच्या खाली सोलर पटलांना प्रस्थापित केले गेले आहे आणि रस्त्याची पातळी पारदर्शी बनविण्यात आलेली आहे. ५८७५ चौ. मीटर क्षेत्रात पसरलेल्या सौर पटलांमुळे वर्षाला १ दशलक्ष KWh ऊर्जा निर्मिती होऊ शकणार.\nफ्रान्सने २०१६ साली जगातला सर्वात पहिला फोटोव्होल्टाईक रस्ता तयार केला होता.\nWHO ने मानसिक आरोग्य स्थिती म्हणून 'गेमिंग विकार' ला वर्गीकृत केले\nऑनलाइन असो वा ऑफलाइन असो अत्यधिक व्हिडियो गेमिंगच्या आहारी जाणे हे WHO कडून मानसिक विकार असल्याचे परिभाषित करण्यात आले आहे.\nवर्ष २०१८ मध्ये जागतिक आरोग्य संघटना (WHO) मानसिक आरोग्य स्थितीच्या आपल्या सूचित गेमिंग विकाराला वर्गीकृत करणार आहे.\nगेमिंग विकाराने जवळजवळ ७% लोकसंख्या ग्रस्त आहे आणि ते उदासीनता आणि काळजीचे लक्षण आणि शारिरीक व वर्तणुकीत बदल आणि झोप न लागणे ही लक्षणे प्रदर्शित करते.\nजागतिक आरोग्य संघटना (WHO) ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संघटना आहे. ७ एप्रिल १९४८ रोजी स्थापित WHO चे जिनेव्हा (स्वित्झर्लंड) मध्ये मुख्यालय आहे.\nWHO हा संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाचा सदस्य आहे. ही आरोग्य संघटना पूर्वी 'एजन्सी ऑफ द लीग ऑफ नेशन्स' म्हणून ओळखली जात होती.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/rabdi-dev-criticises-modi-supporters-274899.html", "date_download": "2018-08-20T00:04:46Z", "digest": "sha1:UM27CHTZTJBNO4RH4YHYFT4MJDHY32BR", "length": 12293, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदींंचे हात,गळा कापू शकणारेही बरेच लोक आहेत-राबडी देवी", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nमोदींंचे हात,गळा कापू शकणारेही बरेच लोक आहेत-राबडी देवी\nमोदींकडे बोट दाखवणाऱ्यांचे हात कापू असं विधान करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांना उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं.\nपाटना, 22 नोव्हेंबर: मोदींचा हात आणि गळा कापू शकणारेही बरेच लोक या देशात आहेत अशी टीका बिहारच्या पूर्व मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवी यांनी केली आहे. मोदींकडे बोट दाखवणाऱ्यांचे हात कापू असं विधान करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांना उत्तरादेताना त्यांनी हे विधान केलं.\nकाल ओबीसी मेळाव्यात भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी मोदींकडे जे बोट दाखवतील त्यांचे हात कापू असं विधान केलं होतं. त्यावरून बरीच टीका करण्यात आली होती.त्यानंतर राय यांनी या विधानासाठी माफीही मागितली होती. तसंच सीबीआयच्या नोटीसांबद्दल विचारले असता आपण या संस्थांना भीक घालत नाही आणि उत्तर ही देणार नाही असं उत्तर राबडी देवींनी दिलं.सीबीआयला जर राबडी देवींची चौकशी करायची असेल तर त्यांच्या घरी येऊन विचारावं अशी टीकाही त्यांनी केली.\nएकंदरच नित्यानंद राय यांच्या विधानावरून बरंच रणकंदन माजलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nअटलजींना मुखाग्नी देणाऱ्या कोण आहेत नमिता भट्टाचार्य\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/video-of-earth-back-made-by-nasa-viral-274894.html", "date_download": "2018-08-20T00:04:36Z", "digest": "sha1:EEBO65XTWJT7R3ZZ65ZD4SXUEON64JEF", "length": 14318, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नासाचा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nनासाचा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nपृथ्वीचं दुसरं नाव आहे वसुंधरा. हिरवाईने नटलेल्या या वसुंधरेच्या म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागात अनेक बदल झालेत. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं गेल्या 20 वर्षात पृथ्वीच्या पृष्ठभागात झालेल्या बदलांचा वेध घेणारा एक व्हिडीओ तयार केला\n22 नोव्हेंबर: पृथ्वीच्या पृष्ठभागावर गेल्या 20 वर्षात झालेल्या बदलांचा व्हिडीओ नासानं तयार केलाय. पृथ्वीच्या बदलत्या छटा आणि पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठीच्या या व्हिडीयोला सोशल मीडियावरही जोरदार प्रतिसाद मिळतोय.\nपृथ्वीचं दुसरं नाव आहे वसुंधरा. हिरवाईने नटलेल्या या वसुंधरेच्या म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागात अनेक बदल झालेत. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं गेल्या 20 वर्षात पृथ्वीच्या पृष्ठभागात झालेल्या बदलांचा वेध घेणारा एक व्हिडीओ तयार केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.\n1970 पासून नासाने सोडलेले उपग्रह पृथ्विच्या पृष्ठभागाचा आणि वातावरणाचा अभ्यास करत आहेत. या फोटो आणि व्हिडीओंमधून धक्कादायक माहिती तर मिळते आहेच,त्याच बरोबर अभिनव गोष्टीही बाहेर आल्या आहेत. वसंत ऋतूत उत्तर गोलार्धात झाडांना नवी पालवी फुटते आणि निसर्ग बहरून येतो. त्याकाळात या भागात हिरवाई बहरते.\nसमुद्राच्या तळाशी सूर्य किरणं जेव्हा पोहोचतात. तेव्हा अनेक सुक्ष्म वनस्पती नव्याने खुलतात आणि कार्बन शोषून घेणारे सुक्ष्म जीव तयार होतात. १९९७ मध्ये नासानं सोडलेल्या सी व्ह्य़ूईंग वाइड फिल्ड ऑफ व्ह्य़ू या उपग्रहानं निसर्गचक्राचा हा बदलही टिपलाय.\nउन्हं, पाऊस आणि वारा, सागराचे प्रवाह यामुळं निसर्ग दररोज आपल्या छटा बदलतोय. पृथ्वी दररोज नवा श्वास घेते आहे. पण गेल्या काही वर्षात निसर्गात होणारे बदल शास्त्रज्ञांना चिंता करायला लावणारे आहेत.\nवाढत्या प्रदुषणामुळं पृथ्वीचं तापमान वाढतंय. त्याचे गंभीर परिणाम सध्या जगभर दिसून येताहेत पुढच्या पिढ्यांसाठी एक चांगली पृथ्वी ठेवायची असेल तर निसर्गालाही आपल्यालाला प्राणपणानं जापावं लागणार असल्याचा संदेशच शास्ज्ञांनी या व्हिडीओमधून दिलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपाहाल ते नवलच... जेव्हा सिंहीणी फोटोग्राफर होते\nअमेरिकेत गुजराती युवकाची लुटारूंकडून हत्या, थरारक VIDEO व्हायरल\nब्रिटनच्या संसदेजवळ दहशतवादी हल्ला\nतांत्रिक बिघाडामुळे नासाच्या 'सोलर प्रोब'चं प्रक्षेपण लांबणीवर\nकाश्मीरमध्ये चकमकीत मेजरसह 4 जवान शहीद, 4 दहशतवादी ठार\nइम्रान खानच्या शपथविधीचं निमंत्रण ; आमिर,कपील देव,गावस्कर जाणार \nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2014/03/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:52:58Z", "digest": "sha1:CD36BYLGUNRF57RR7IJFXKD3HDA467IZ", "length": 20691, "nlines": 120, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: मराठीच्या अस्तित्वाचे प्रश्न आणि मराठी बोली", "raw_content": "\nशनिवार, १ मार्च, २०१४\nमराठीच्या अस्तित्वाचे प्रश्न आणि मराठी बोली\n-डॉ. सुधीर रा. देवरे\n(प्रस्तावना: सासवड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील याच विषयाच्या परिसंवादात माझा सहभाग होता, पण माझ्या सहभागाची मला कल्पना नसल्यामुळे मी संमेलनाला उपस्थित नव्हतो. या परिसंवादाच्या विषयावर मी माझ्या ब्लॉग मधून लिहावे अशी अनेक मित्रांची मागणी होती. म्हणून सदर विषयावरचा मी हा लेख लिहिला आणि तो भाषा दिनाच्या मुहुर्तावर 27 फेब्रुवारी दोनहजार चौदाच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये प्रकाशितही झाला आहे. आपल्या सर्वांसाठी तो इथे पुन्हा देत आहे.)\nआज आपल्यापुढे केवळ मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही तर मराठी भाषा सकस, सशक्त होत दमदारपणे पुढे वाटचाल कशी करेल हा खरा चिंतनाचा विषय आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्रात अ‍ाणि महाराष्ट्राबाहेरही मोठ्या प्रमाणात बोलली जात असल्याने तिच्या अस्तित्वाचा प्रश्न मुळीच उद्‍भवत नाही, असे काही अभ्यासकांचे मत आहे. असा निष्कर्ष काढणे काही ठराविक मर्यादेपर्यंत ठीक असले तरी मराठी यापुढे महाराष्ट्रात कशा पध्दतीने अस्तित्वात राहू शकेल हा मात्र चिंतेचा विषय ठरावा अशीच परिस्थिती आहे.\nमराठी कसदारपणे संवर्धीत होण्यासाठी तिच्यात महाराष्ट्रातील बोलीभाषांचे प्रभावी उपयोजन होणे आज आवश्यक आहे. साहित्यातून हे काम प्रभावीपणे करता येते आणि ते तसे करणे सोपेही होते- आहे. महाराष्ट्रात लहान मोठ्या परिसरात बोलल्या जाणार्‍या जवळपास पासष्ट बोली आढळतात. बोलीतले शब्द साहित्यात उपयोजित करताना ते शब्द कोणत्या बोलीतले आहेत हे त्या त्या पुस्तकात वा तळटिपेत नोंदवण्याची मुळीच आवश्यकता नाही. लेखकाच्या निवासातून- त्याच्या क्षेत्रीय परिचयातून त्या बोलीभाषेचा परिचय आपोआप स्पष्ट होत जातो. उदाहरणार्थ, ‘टहाळबन’ , ‘चावळणे’ असे काही शब्द मी माझ्या कथा- कवितेत वापरले तर ते शब्द अहिराणी बोलीतले आहेत हे मला स्वतंत्रपणे तेथे नमूद करण्याची आवश्यकता भासू नये. काही काळ तळटिपेत त्यांचा अर्थ सांगितला तरी पुरे. कालांतराने तशीही आवश्यकता भासणार नाही.\nएका बोलीतले काही शब्द जसेच्यातसे दुसर्‍या काही बोली भाषांमध्ये आढळतात. म्हणून ते शब्द अमूक बोलीतूनच इतर बोलींमध्ये आले असे आपल्याला ठामपणे मांडता येणार नाही. मात्र तरीही हे शब्द ते ते बोलीभाषक लेखक प्रमाणभाषेत साहित्य लिहिताना वापरत नाहीत. उदा. उलसा (लहान), जाम (पेरू), घुगरी (उस्सळ), कुद (पळ), दप (लप), व्हता (होता), असे काही शब्द फक्त विशिष्ट बोलीभाषेतच अस्तित्वात आहेत असे नाही, तर ते अनेक बोलींमध्ये वापरले जातात हे लक्षात येते. म्हणजेच हे शब्द बोलीभाषेतले असूनही मराठी प्रमाणभाषेत सर्वदूर परिचयाचे आहेत. असे शब्द मराठी साहित्यात रूळायला हवेत.\nइयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या मराठी विषयांच्या पुस्तकात बोलीभाषांचा वितृत परिचय द्यायला हवा. महाराष्ट्रात पासष्ट बोलीभाषा बोलल्या जातात. म्हणून पाचवी ते बारावी या आठ इयत्तांमध्ये एकेक वर्गात आठ आठ बोलीभाषांचा परिचय थोडक्यात विद्यार्थ्यांना करून देता येऊ शकतो. मात्र पाठ्यपुस्तके तयार करणार्‍या मंडळाचे हे काम असून अशा मंडळावर योग्य व्यक्तींची निवड होणे गरजेचे आहे. अभ्यास मंडळ आणि पाठ्यपुस्तक मंडळातून जबाबदारीने असे काम झाले पाहिजे आणि त्यासाठी योग्य व्यक्ती तिथे पाठवल्या गेल्या पाहिजेत.\nनागर भाषा म्हणजेच प्रमाणभाषेचे महत्व अतोनात वाढवणे हे मराठीचे प्रवाहीपण कमी करण्याची चाल असू शकते. संस्कृत भाषेचा मारा करून प्रवाही मराठी वाक्यरचनेपासून सर्वसामान्यांना दूर लोटण्याचा प्रयत्न होतो. अशा प्रवृत्तींपासूनही सावध राहणे आज गरजेचे झाले आहे. या गोष्टींकडे लक्ष पुरवले तरच आपल्याला बोली बोलणार्‍यांचा न्यूनगंड दूर करता येऊ शकतो. अन्यथा बोली आणि प्रमाण मराठी यांच्यातली दरी यापुढेही वाढत जाऊ शकते.\nसारांश, बोली भाषा जिवंत राहिल्या तर प्रमाण मराठी जिवंत राहील आणि बोलींशी युती केल्यानेच ती प्रवाही होईल. प्रवाही असणे हेच जिवंतपणाचे लक्षण आहे. तं‍त्रबंधात अडकल्याने भारताची पारंपरिक ज्ञानभाषा असलेल्या आणि ‍जिच्यात विपुल दर्जेदार साहित्य लिहिले गेले अशा संस्कृत भाषेचे आज काय झाले हे सर्वज्ञात आहे. म्हणून आज मराठीचे प्रवाहीपण टिकवायचे की संस्कृतप्रमाणे तिला मृत भाषा होऊ द्यायचे हे आपल्याला आज गंभीरपणे ठरवावे लागेल. मराठी भाषेतून- साहित्यातून अगदी नियोजनबध्द उपयोजन करतच आज बोलीभाषांचे दस्तावेजीकरण सुलभ होऊ शकेल.\nहे खरे आहे की संवादाची कामचलाऊ मराठी भाषा कधीच मरणार नाही. मात्र तिचे क्षेत्र दिवसेंदिवस संकुचित होऊन ती फक्त ग्रामीण आणि झोपडपट्टीतल्या व्यवहारात पहायला मिळेल. अशा पध्दतीने तिचे महत्व कमी होत जाणार असल्यामुळेच हा चिंतेचा विषय ठरतो. आजच महाराष्ट्रात मराठी हा विषय शिक्षणात अजिबात नसला तरी मराठीत गप्पा मारत कोणत्याही शाखेचा पदवीधर होता येते, ही परिस्थिती बदलली पाहिजे. म्हणजे केवळ मराठी हा विषयच नव्हे तर एखाद्या विद्यार्थ्याला मराठी माध्यमातून बी. एससी. व्हायचे असेल तर पदवी पर्यंतची सायन्सची पुस्तके त्याला मराठीत उपलब्ध व्हायला हवीत. पूर्णपणे मराठीत शिक्षण घेण्याचा हक्क त्याला मिळायला हवा. रसायन शास्त्र, भौतिक शास्त्र, जीवशास्त्रांसहीत सर्व शास्त्रांची पु्स्तके त्याला मराठीतून उपलब्ध झाली पाहिजेत. अशी परिस्थिती आज अजिबात नाही. आज अनेक ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थी शास्त्राच्या ज्ञानात चमकतात. परंतु इंग्रजी माध्यमाच्या अडसरमुळे मागे पडतात.\nशास्त्रांच्या पुस्तकांप्रमाणेच संगणकाची भाषाही मराठी झाली पाहिजे. आज संगणकाची संपूर्ण भाषा मराठी होण्याची गरज असताना महाराष्ट्रातील संगणक विक्रेत्यांना मराठी फॉन्टस् बद्दल काही सांगता येत नाही. मराठी फॉन्टस हवे असतील तर आपल्याला त्यातील तज्ञांची भेट घ्यावी लागते आणि ते फॉन्टस त्यांच्या सल्याने आपल्या संगणकात अपलोड करून घ्यावे लागतात. विशेषत: ग्रामीण भागात अशा समस्या जास्त प्रमाणात आहेत. अशी दारूण परिस्थिती आजही आपल्या महाराष्ट्रात आहे. या पार्श्वभूमीवर संगणकातील संपूर्ण आज्ञावली व विंडोज सॉफ्टवेअर मराठीत आणणे ही कदाचित आपली कवी कल्पनाच ठरण्याची शक्यता अधिक आहे.\nमराठी भाषा मोठ्या भौगोलिक क्षेत्रात बोलली जाते म्हणून तिला धोका नाही असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. मराठीची व्यावहारीक पिछेहाट कमी प्रमाणात असून शैक्षणिक व ज्ञान क्षेत्रातील पिछेहाट मात्र चिंताजनक आहे हे कबूल करावेच लागेल.\nअशा पध्दतीने भाषा विकसित करायची जबाबदारी कुणा एकाचीच वा काही विशिष्ट संस्थांचीच नसून ही सामुहीक जबाबदारी ठरते. यासाठी आपण सगळ्यांनीच सजग होणे आवश्यक आहे.\n(या ब्लॉगमधील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या\nब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ३:५४ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठीच्या अस्तित्वाचे प्रश्न आणि मराठी बोली\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/beed/guar-sheng-150-kg-beed/", "date_download": "2018-08-19T23:46:53Z", "digest": "sha1:6E6D7FUQ5U5FLS2QP4XTPUIDR2ULULTV", "length": 25925, "nlines": 383, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Guar Sheng 150 Kg In Beed | बीडमध्ये गवार शेंग १५० रुपये किलो | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nबीडमध्ये गवार शेंग १५० रुपये किलो\nयावर्षी चांगल्या पावसामुळे बहुतांश शेतकरी भाजी शेतीकडे वळले असून भरपूर पाणी उपलब्धतेमुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांची मोठी आवक होत आहे. तरीही गवारीचा भाव १५० रुपये किलोपर्यंत पोचला आहे. तर शेवगा, दोडका ८० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. इतर भाज्यांचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्यात आहे.\nबीड : यावर्षी चांगल्या पावसामुळे बहुतांश शेतकरी भाजी शेतीकडे वळले असून भरपूर पाणी उपलब्धतेमुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांची मोठी आवक होत आहे. तरीही गवारीचा भाव १५० रुपये किलोपर्यंत पोचला आहे. तर शेवगा, दोडका ८० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. इतर भाज्यांचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्यात आहे.\nबीड येथील भाजीमंडईत भाज्यांची चांगली आवक होत आहे. शहरालगतच्या व तालुक्यातील शेतकºयांनी खरीप व नंतर रबी पिकांसह भाजी शेतीवरही भर दिला. त्यामुळे रोज ताज्या भाज्या घेऊन शेतकरी येत आहेत. मेथी, कोथिंबीर, पुदीना एक रुपयाला तर पालक, शेपू, चुका जुडी दोन रुपयांना विकली जात आहे. भेंडीचे दर स्थिर असून ३० ते ४० रुपये किलो भाव आहे. वाल शेंग २० ते २५ रुपये तर कारले ४० ते ६० रुपये किलो विकले जात आहे. लिंबुचे दर १२ रुपये किलो आहे. टोमॅटोचे भावही कमालीचे घसरलेले आहेत. हलक्या प्रतीचे टोमॅटो ५ तर चांगल्या प्रतीचे टोमॅटो १० रुपये किलो आहेत.\nदोन दिवसांपुर्वी १५ ते २० रुपये किलो विकलेल्या कांद्याची मागणी वाढल्याने तेजी आली आहे. किरकोळ बाजारात २५ रुपये किलो भाव आहे. बटाट्याचे दर मात्र १० रुपये किलोप्रमाणे स्थिर आहेत.\nफ्लॉवर १० रुपये किलो\nफ्लॉवर, पत्ता कोबी १० रुपये किलो असून मोठ्या प्रमाणात आवकमुळे विक्रेत्यांवर सांभाळण्याची वेळ आली आहे. कोबीबरोबरच वांगीचे भावही कमालीचे कोसळले आहे. वांगी आणि गिलकेदेखील १० रुपये किलो आहेत.\nजिल्हा परिषदेसमोर स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेचे आव्हान\nदरोडा टाकण्यापूर्वीच चौघांना बेड्या\nधाक दाखवून लुटणारे चौघे तासाभरात गजाआड\nबीड जिल्ह्यात कपाशीचे नुकसान जास्तच\nसामाजिक संस्था चालकाचे दिवसभरात दोन वेळेस अपहरण\n‘त्या’ चार पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करा\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2016/02/make-in-india-explained-in-3-minutes.html", "date_download": "2018-08-19T23:28:08Z", "digest": "sha1:X5XJUXLSZI64LV2OW3EH3BYRWUDII5LN", "length": 5859, "nlines": 67, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "फ़क्त ३ मिनिटात \"Make in India\" समजावून देणारा व्हिडीओ !! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nफ़क्त ३ मिनिटात \"Make in India\" समजावून देणारा व्हिडीओ \nमित्रांनो , पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेला \"Make in India\" हा महत्वाकांक्षी उपक्रम सध्या बराच चर्चेत आहे. पण तरीही अजूनही बरेच जण या उपक्रमाबाबत अनभिन्न आहेत. अशा सर्वांसाठी मी एक छोटासा केवळ ३ मिनिटांचा व्हीडीओ बनविला आहे.\nमेक ईन इंडीया (Make in India) म्हणजे नक्की काय मेक ईन इंडीया कशासाठी मेक ईन इंडीया कशासाठी नागरीकांना आणि देशाला या उपक्रमाचा काय फायदा नागरीकांना आणि देशाला या उपक्रमाचा काय फायदा हे थोडक्यात समजावून सांगणारा हा व्हीडीओ तुम्हाला नक्की आवडेल \nव्हीडीओ आवडल्यास आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या इतर मित्रांसोबत सोशल मिडीयावर शेअर करायला विसरु नका \nअसे अनेक उपयुक्त व्हीडीओ आम्ही \"नेटभेट युट्युब चॅनेल\" मध्ये प्रकाशित केले आहेत. या सर्व व्हीडीओंची माहिती मिळविण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेलला जरुर स्बस्क्राईब करा. धन्यवाद \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nफ़क्त ३ मिनिटात \"Make in India\" समजावून देणारा व्हिडीओ \nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-csr-implenting-agency-year-award-akola-district-2023", "date_download": "2018-08-19T22:49:25Z", "digest": "sha1:AZCN3ZY6VEP7OYOTT3DMLW63XEEV56XW", "length": 13209, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi, CSR implenting Agency of the Year Award, Akola District | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतळणी येथील कृषी विकास संस्थेचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान\nतळणी येथील कृषी विकास संस्थेचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान\nशनिवार, 14 ऑक्टोबर 2017\nअकोला ः मोताळा तालुक्यातील तळणी येथील कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेला इंडिया सीएसआर समीट २०१७ मध्ये ‘सीएसआर इम्प्लिमेंटिंग एजन्सी आॅफ द इअर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.\nहा पुरस्कार एचडीएफसी बॅंकेसोबत राबविलेल्या प्रकल्पांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी देण्यात आला. या वेळी प्रत्याश पंड्या, गौरव कपूर, रिचा वाजपेयी, रमोन हम्झाई यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.\nअकोला ः मोताळा तालुक्यातील तळणी येथील कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेला इंडिया सीएसआर समीट २०१७ मध्ये ‘सीएसआर इम्प्लिमेंटिंग एजन्सी आॅफ द इअर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.\nहा पुरस्कार एचडीएफसी बॅंकेसोबत राबविलेल्या प्रकल्पांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी देण्यात आला. या वेळी प्रत्याश पंड्या, गौरव कपूर, रिचा वाजपेयी, रमोन हम्झाई यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.\nकृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नाफडे, गजेंद्र दीक्षित व मनीषा गावडे यांनी पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय कृषिराज्यमंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट घोंगावते आहे.\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणी\nअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी उत्पादकांसाठी मिळणारे अनुदान पूर्ववत करावे तसेच गेल्यावर\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घट\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍टरवर पेरणी\nपुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची मो\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nनगरमध्ये मुगाचे क्षेत्र वाढतेय; पण...नगर ः जिल्ह्यात खरिपात मुगाचे क्षेत्र...\nसोलापूरातील अवघ्या ५० हजार शेतकऱ्यांना...सोलापूर : कर्जमाफीची प्रक्रिया गेल्या काही...\nडाळिंबाचा प्रतिकिलो दर २० ते २२ रुपयांवरसोलापूर ः राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://commonmanclick.wordpress.com/tag/2015/", "date_download": "2018-08-19T23:55:22Z", "digest": "sha1:7F6RCRKKES4TEIJUUYWQK6ROBUH2RWE7", "length": 5903, "nlines": 129, "source_domain": "commonmanclick.wordpress.com", "title": "2015 | CommonManClick", "raw_content": "\nहनुमान – तिकोना किल्ला\nहनुमान – तिकोना किल्ला\n२०१५ चा पहिला पाऊस आम्ही अनुभवला तो तिकोन्यावर. निघालो होतो सिंहगडला. मग विचार बदलला.कारण थोडे जरी ढगाळ वातावरण झाले तर सिंहगडावर गर्दी होते. एकाने सांगितले होते कि हडशीला जा म्हणून. मग मी आणि बायको तिकडे निघालो. तिथे पोहोचलो तर कळाले कि तिकोना खूप जवळ आहे म्हणून. मग तिकोन्याला गेलो.खूप उशीर झाला होता.४ वाजले होते. खाली असलेल्या एका छोट्या टपरीवाल्याने सांगितले कि किल्ला सोप्पा आहे चढायला आणि १ तासात पाहून होईल.पण पावसात थोडा निसरडा झाला होता.आणि काही लोक हि त्यावेळेस तिथे चढाई करत होते. बहुतेक मुंबईची असावीत.एक जोडपे होते पुण्याचे. मग आम्ही ही धाडस केले.\nवर गेल्यावर पहिले दर्शन घडले तर या हनुमानरायाचे. एवढी मोठी आणि जुनी मूर्ती ती पण हनुमानाची एका किल्ल्यावर मी प्रथमच पहात होतो. याला पहाताच मन प्रसन्न झाले. सहज एक विचार मनात आला कि काय नाते होते हनुमानरायाचे आणि रामाचे. नाते नसताना सुद्धा हा जर त्यांच्यासाठी लंकेला जावू शकतो, द्रोणागिरी उचलून आणू शकतो तर आपण कमीत कमी आपली नाती,आपली माणसे का सांभाळू शकत नाही……\nकिल्ला उतरल्यानंतर त्याच टपरीवर खाल्लेली भजी, वडा पाव आणि चहा यांची चव अजून जिभेवर आणि पावसातला अनुभव अजून मनात रेंगाळत आहे. अचानक घडलेल्या या ट्रीप ने खूप वर्षाची तिकोण्यावर जाण्याची इच्छा पूर्ण झाली.\n2 होड्या, पालोलेम बीच, गोवा\nहनुमान – तिकोना किल्ला\nपुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/news-rio-olympics/", "date_download": "2018-08-19T23:05:00Z", "digest": "sha1:3DC3T6NHBL7SASIJTLEY5HDQX6ZNYTM7", "length": 12160, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "घडामोडी रिओ ऑलिम्पिकच्या -", "raw_content": "\n2016 च्या Rio Olympic मध्ये U.S. ची टीम प्रथम क्रमांकावर आहे यापेक्षा Great Britain ची टीम चीन ळा मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर आली ही बातमी महत्वाची आहे आणि यामागे कारण ही तसच आहे. 1996 च्या Atlanta Olympics मध्ये फक्त एका गोल्डसह 36 व्या स्थानापासून 20 वर्षात 27 गोल्ड मिळवून दुसऱ्या स्थानावर पोहचण्याचा प्रवास हा एका well planned योजनेच यश आहे.\n1990 च्या दशकातल GB मधील खेळाबाबतच जवळपास सर्व वातावरण हे इंग्लंड च्या राष्ट्रीय फुटबॉल टीम भोवती एकटवलेल होत.फुटबॉल संघाच्या यशापयशापलिकडे जनभावना पोहचत नव्हती आणि अशातच 1996 च्या Olympics मध्ये GB चा दारुण पराभव झाला.यूरोप मधील अनेक छोटे देश पदक तक्त्यात त्यांच्या पुढ गेले. या अपयशातूनच GB मधे 1997 ला World Class Performance Programme जाहीर करण्यात आला. National Lottery तून सरकारला मिळणारे सर्व उत्पन्न या योजनेकड़े वळवण्यात आले. या योजनेच उद्दीष्टच ठरवण्यात आल होत की Olympics मधे मेडल आणि Paraolympics मधे Gold मेडल मिळवण. आणि याचे रिझल्ट पण आपल्याला Rio मधे दिसून आले. Paraolympics मधे देखील GB च्या टीम ने आत्तापर्यंत 58 गोल्ड मिळवले आहेत.\nसध्या आपला देश देखील GB च्या 90 च्या परिस्थितून जात आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या पलिकडे आपणही बघायला तयार नाही. 2016 च्या olympics मधल जे काही यश आहे ते त्या खेळाडूंच वैयक्तिक यश प्रयत्न आहेत. संस्थात्मक वा कुठल्याही राजकीय धोरणांचा यात समावेश दिसत नाही. भारताने देखील 1998 ला National Sports Development Fund निर्माण केला आहे पण इतर अनेक योजनांप्रमाणे ही देखील फक्त सरकारदप्तरीच सुरु आहे.\nपण 2016 च्या Olympics नंतर आपल्याकडे देखील काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत.पंतप्रधानांनी पुढील 3 Olympics डोळ्यासमोर ठेवून एका Task Force ची निर्मिती केलि आहे. याची कार्यपद्धती अजून जाहीर झाली नसली तरी GB च्या WCPP योजनेतील काही मुद्द्यांशी साम्य राखून आपल्याला देखील पुढील Olympics साठी तयारी करता येईल.\nसगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे खेळासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात खाजगी क्षेत्राचा वापर करून घेतला पाहिजे. मेडल मिळवल्यानंतर त्या खेळाडूंवर बक्षीसांचा वर्षाव करण्यापेक्षा त्यांच्या तयारीवर हा पैसा खर्च झाला पाहिजे.सरकारने हस्तक्षेप करून खाजगी क्षेत्राला यात समाविष्ट करून घेतल पाहिजे.\nGB ने आपल्या WCPP योजनेतील प्रत्येक निवड समितीत माजी खेळाडूंना उच्च स्थान दिल आहे. आपल्याला देखील क्रीड़ामंत्रालयापासून जिल्हा निवड समितिपर्यंत आजी-माजी खेळाडूंना समाविष्ट करून घ्यायला लागेल.खेळाला काम समजण्यापेक्षा खेळावर प्रेम असणाऱ्या माणसांच्या हातात ही सर्व व्यवस्था दयायला लागणार आहे.\nतिसरा महत्वाचा मुद्दा आहे एखादा खेळप्रकार dominate करणे. US च्या टीमला स्विमिंग मधे 16 गोल्ड आहेत तर GB ने सायकलिंग मधे 11 गोल्ड मिळवले आहेत.आपल्या देशात सुद्धा कुस्ती,बॅडमिंटन,नेमबाजी हे खेळ dominate करण्याची क्षमता आहे फक्त या दृष्टीने आपल्याला स्वतंत्र पावले टाकावी लागतील. पी.गोपीचंद सारख्या अकादमी नी आपल्याला सलग 2 Olympics मधे पदके मिळवून दिली आहेत,कुस्तीसाठी तालमींचा प्रसार सर्वत्र आहे. आधीच structure तयार असणाऱ्या या संस्थाना आता बळ देण गरजेच आहे.\nभारतात देखील आता खेळसंस्कृती रुजत आहे. भारतीय जनता खेळाकड़े व्यावसायिक दृष्टया बघत आहे. Talent च्या बाबतीत बोलायच तर दिपा कर्माकर(जिम्नास्टिक), ललिता बाबर(स्टिपलचेस), दत्ता भोकनळ(रोइंग) यांची उदाहरणे आहेतच. तांत्रिक दृष्टया अत्यंत अवघड खेळात वरील खेळाडूंनी स्वतःच्या मेहनतीने यश मिळवले आहे.\nलोकांचा पाठींबा आणि प्रामाणिक राजकीय इच्छाशक्ती यांच्या मदतीने येत्या Olympics मध्ये भारत देखील पदक तक्त्यात आपल्याला पहिल्या 10 त दिसू शकतो.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ganesh-mahima-marathi/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-108090200039_1.html", "date_download": "2018-08-19T23:34:09Z", "digest": "sha1:STLWB3TJOUS73VFRUN3GT36BLDFPOBLX", "length": 17975, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Ganesh Utsav Marathi Language | गणाना त्वां गणपती | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगणपती सर्व दु:खे दूर करणारा, कृपाशील, सुंदर आहे. बुद्धीचा दाता आहे. गणपती हा महर्षी व्यासांचा लेखनिक होता. व्यासांनी सांगितलेले महाभारत गणेशाने लिहून घेतले. दुसरा कोणीही हा ग्रंथ लिहण्यास समर्थ नव्हता.\nगणपतीला मंगल प्रतीक मानले जाते. कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाला वंदन केले जाते. तुलसीदासाने लिहलेल्या एका पदातून त्याचे संपूर्ण व्यक्तीमत्व आणि महत्त्व दर्शविले आहे.\n शंकर सुवन भवानी नंदन\nसिद्धी सदन, गज-बदन व‍िनायक\nकृपा-सिंधु, सुंदर, सर्व लायक\nमोदक प्रिय, मृदु मंगलदाता\nविघ्न वारिधी बुद्धी विधाता\nमांगत तुलसीदास कर जोरे\nबसहि रामसिय मानस मोरे\nया पदात गणेशाला गणपती म्हटले आहे कारण तो गणांचा पती आहे. सर्व ब्रह्मांडात तो वंदनीय आहे. सर्व प्रकारच्या उत्सव व शुभ प्रसंगी गणपतीची स्तुती सर्वप्रथम केली जाते. असे मानले जाते की सर्वप्रथम गणपतीला वंदन केल्याने कार्य कोणत्याही विघ्ना‍शिवाय संपन्न होते.\nसर्वप्रथम गणपतीची आराधना करण्याचा अधिकार कसा मिळाला याची एक कथा आहे. सर्व प्रथम कोण पूजनीय आहे हे जाणून घेण्यासाठी सर्व देवांमध्ये एक स्पर्धा झाली. 'सर्वप्रथम जो कोणी ब्रह्मांडाला तीन प्रदक्षिणा मारून येईल तो प्रथम पूजनीय आहे' अशी अट स्पर्धेत होती. सर्व देवता आपआपले वाहन घेऊन ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघून गेले. गणपतीचे वाहन उंदीर होते. उंदीर खूप दुर्बल प्राणी. उंदरावर बसून गणपतीची प्रदक्षिणा सर्वांआधी पूर्ण झाली नसती. पण तो चतुर होता. त्याने तिथेच 'राम' नाव लिहिले आणि उंदरावर बसून त्या नावाला तीन प्रदक्षिणा मारल्या व पंचाकडे जाऊन बसला. पंचानी विचारले तू ब्रह्मांडाची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी का गेला नाही हे जाणून घेण्यासाठी सर्व देवांमध्ये एक स्पर्धा झाली. 'सर्वप्रथम जो कोणी ब्रह्मांडाला तीन प्रदक्षिणा मारून येईल तो प्रथम पूजनीय आहे' अशी अट स्पर्धेत होती. सर्व देवता आपआपले वाहन घेऊन ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघून गेले. गणपतीचे वाहन उंदीर होते. उंदीर खूप दुर्बल प्राणी. उंदरावर बसून गणपतीची प्रदक्षिणा सर्वांआधी पूर्ण झाली नसती. पण तो चतुर होता. त्याने तिथेच 'राम' नाव लिहिले आणि उंदरावर बसून त्या नावाला तीन प्रदक्षिणा मारल्या व पंचाकडे जाऊन बसला. पंचानी विचारले तू ब्रह्मांडाची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी का गेला नाही तेव्हा गणपती म्हटला की 'राम' नावात तीन लोक येतात. ते म्हणजे सर्व ब्रह्मांड, सर्व तीर्थ, सर्व देव आणि पुण्य यांचे वास्तव्य असते. मी राम नावाला तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या याचा अर्थ मी ब्रह्मांडाच्या प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्याच्या या युक्तीबद्दल त्याचे कौतुक करण्यात आले आणि त्यालाच सर्वमान्यपणे 'सर्वप्रथम पूजनीय' मानण्यात आले.\nगणपतीच्या जन्माची कथा पण रोचक आहे. एकदा पार्वतीने आंघोळ करण्यापूर्वी आपल्या मळापासून पुतळा तयार करून प्रवेशद्वारावर द्वारपाल म्हणून तैनात केले. याच दरम्यान शंकर तेथे आले पण त्या पुतळ्याने (द्वारपाल) त्यांना आत येऊ दिले नाही. याचा राग येऊन त्यांनी त्याचे शिर उडवले. आंघोळ झाल्यावर पार्वती बाहेर आली आणि पुतळा तुटलेला पाहून अत्यंत दु:खी झाली. कारण आपल्या अंगापासून तयार केलेल्या पुतळ्याला ती मुलाप्रमाणे मानत होते. तिचे दु:ख पाहून ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी शिवाला सांगितले की सर्वात पहिले जो जीव दिसेल त्याचे शिर कापून या बालकाच्या धडावर लावून द्या. शिवाला सर्वांत प्रथम एक हत्ती दिसला त्यांनी त्याचे शिर आणून बालकाच्या धडावर लावले. बालक जिवंत झाला आणि त्याच आधारे गणपतीला गजानन म्हणू लागले. गणपतीला सर्व सिद्धी देणारा मानले जाते. त्याला सिद्धी आणि ऋद्धी या नावाच्या दोन पत्नी आहेत.\nगणपती पूजा करा आपल्या राशीनुसार ...\nयावर अधिक वाचा :\nगणाना त्वां गणपती गणेश महिमा\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\n\"जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ....Read More\n\"अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील....Read More\n\"कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा...Read More\n\"अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा...Read More\n\"उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष...Read More\n\"काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात...Read More\n\"आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न...Read More\n\"प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही...Read More\nकाळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/dr-virendra-tatake-write-inflation-article-saptarang-115903", "date_download": "2018-08-19T22:46:26Z", "digest": "sha1:CMI7436WAQG5SDNVXWH3BCQZ2OODAYNM", "length": 18199, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr virendra tatake write Inflation article in saptarang महागाई म्हणजे नक्की काय? (डॉ. वीरेंद्र ताटके) | eSakal", "raw_content": "\nमहागाई म्हणजे नक्की काय\nडॉ. वीरेंद्र ताटके tatakevv@yahoo.com\nरविवार, 13 मे 2018\nमहागाई हा शब्द आपण व्यवहारात अनेकदा वापरत असलो, तरी अर्थशास्त्राच्या दृष्टीनं त्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे. ही संज्ञा नक्की कशासाठी वापरतात, तिच्यावर मात करण्यासाठी अर्थशास्त्रात कोणते उपाय सांगितले जातात, ही महागाई नक्की मोजली कशी जाते आदी गोष्टींबाबत माहिती.\nमहागाई हा शब्द आपण व्यवहारात अनेकदा वापरत असलो, तरी अर्थशास्त्राच्या दृष्टीनं त्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे. ही संज्ञा नक्की कशासाठी वापरतात, तिच्यावर मात करण्यासाठी अर्थशास्त्रात कोणते उपाय सांगितले जातात, ही महागाई नक्की मोजली कशी जाते आदी गोष्टींबाबत माहिती.\nसर्वसामान्य माणसाला अर्थशास्त्रातली सर्वांत जिव्हाळ्याची वाटणारी संकल्पना म्हणजे महागाई कारण त्याचं रोजचं जगणं त्या महागाईशी जोडलेलं असतं. त्यामुळंच सर्वसामान्य माणूस महागाईचा राग करतो. मात्र, त्याविषयी अधिक माहिती घेतल्यास आपल्याला त्याचा तपशील कळेल. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून महागाई या संकल्पनेचा अर्थ आपण एका सोप्या उदाहरणानं समजावून घेऊया. समजा एका बंदिस्त अर्थव्यवस्थेत एकूण शंभर रुपये उपलब्ध आहेत आणि खरेदी करण्यासाठी एकाच वस्तूचे शंभर नग आहेत असं मानलं, तर प्रत्येक नगाची किंमत एक रुपया होईल. आता काही कारणानं त्या वस्तूचे शंभरपैकी पन्नासच नग खरेदीसाठी उपलब्ध झाले, तर प्रत्येक नगाची किंमत दोन रुपये होईल- कारण आता शंभर रुपयात पन्नास नग खरेदी करायचे आहेत. याउलट शंभर नग खरेदी करण्यासाठी जे शंभर रुपये उपलब्ध होते त्याऐवजी दोनशे रुपये उपलब्ध केले, तरी प्रत्येक नगाची किंमत वाढून दोन रुपये होईल.\nयाचाच अर्थ म्हणजे किंमती वाढण्याची दोन कारणं असतात. पहिलं कारण म्हणजे वस्तूंची उपलब्धता कमी होणं आणि दुसरं कारण म्हणजे पैशाची अधिक उपलब्धता होणे. म्हणूनच अर्थशास्त्रात महागाईची व्याख्या \"अधिक पैसे जेव्हा कमी झालेल्या वस्तूंचा पाठलाग करतात, त्या स्थितीला महागाई म्हणतात,' अशी आहे.\nमहागाईवर मात करण्याचे उपायसुद्धा या व्याख्येतच दडले आहेत. वस्तूंची उपलब्धता वाढवून किंवा पैशांची उपलब्धता कमी करून महागाई नियंत्रणात ठेवता येते. यातला पहिला उपाय म्हणजे वस्तूंची उपलब्धता वाढवणं. खरं तर हा महागाईच्या नियंत्रणावरचा खरा उपाय म्हणता येईल; परंतु प्रत्येक वेळी ते शक्‍य होतंच असं नाही. कारण छोट्या कालावधीत वस्तूंचा पुरवठा वाढवणं सहजशक्‍य नसतं. तसंच काही वस्तूंचा पुरवठा मर्यादितच असतो आणि त्यांचं उत्पादन आपल्या मागणीनुसार वाढवता येत नाही- उदाहरणार्थ, पेट्रोल मग अशा वेळी महागाईनियंत्रणासाठी दुसरा पर्याय निवडला जातो तो म्हणजे पैशांची उपलब्धता नियंत्रित करणं. हे काम त्या अर्थव्यवस्थेतली सर्वोच्च संस्था (भारतीय अर्थव्यवस्थेत - रिझर्व्ह बॅंक) वेगवेगळ्या पतधोरणांमधून करत असते. अर्थात हे कृत्रिम शस्त्र योग्य पद्धतीनं वापरणं आवश्‍यक असतं, अन्यथा त्याच्या सततच्या वापरामुळं ते बोथट होतं आणि महागाईचा राक्षस त्याला दाद देत नाही.\nमहागाई मोजण्याची दोन मापनं आहेत ः घाऊक महागाई निर्देशांक आणि किरकोळ महागाई निर्देशांक. घाऊक किंमत निर्देशांक हा घाऊक व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून विविध वस्तूंच्या किमतीतले बदल दर्शवतो. याउलट किरकोळ किंमत निर्देशांक किरकोळ खरेदीदाराच्या दृष्टिकोनातून होणारे किंमतीतील बदल दर्शवतो.\nआपण लक्षात घेतलं पाहिजे, की प्रत्येक वेळी महागाई वाईटच असते असं नाही. नियंत्रणात असणारी महागाई अर्थव्यवस्थेतल्या अनेक घटकांसाठी आवश्‍यक असते. अशा महागाईला \"रांगणारी महागाई' किंवा \"चालणारी महागाई' म्हणतात. याउलट ज्यावेळी अल्पावधीत महागाई नियंत्रणाच्या बाहेर जाते, त्यावेळी अशा महागाईला \"पळणारी महागाई' आणि \"बेसुमार महागाई' म्हणतात. अशी महागाई मात्र सर्वांसाठी घातक ठरू शकते.\nयाउलट सातत्यानं वस्तूंच्या किंमती कमी होत असतील, तर स्थितीला \"उणे महागाई' अर्थात \"निगेटिव्ह इन्फ्लेशन' म्हणतात. वरवर पाहता असं निगेटिव्ह इन्फ्लेशन म्हणजे उणे महागाई आपल्याला हवीहवीशी वाटेल; परंतु अर्थव्यवस्थेवर त्याचे नकारात्मक परिणाम होतात. कारण अशा वेळी वस्तूंचा पुरवठा हा मागणीपेक्षा अधिक असतो- ज्याचं रूपांतर बेरोजगारीत वाढ होण्यात होऊ शकतं.\nथोडक्‍यात अर्थव्यवस्थेसाठी महागाई प्रत्येक वेळी शत्रूच असते, असं म्हणणं योग्य नव्हे. नियंत्रणातली महागाई अर्थव्यवस्थेसाठी पूरकच ठरते.\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nकेईएमचे मेडिसीन युनिट धोक्‍याच्या गर्तेत\nमुंबई : 90 वर्षांहून जुन्या असलेल्या पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील मेडिसीन युनिटच्या बाथरूममध्ये रसायनांचा साठा ठेवल्याने या विभागात...\nटाकाऊ पुट्टा आणि सिरींज वापरुन तेरा वर्षीय निनादने तयार केले जेसीबी\nवैभववाडी : सतत काहीतरी नवनिर्मीतीच्या प्रयत्नात असलेल्या एडगाव येथील निनाद विनोद रावराणे या बालकाने आता हुबेहुब जेसीबी तयार केला आहे. फक्त...\nमत्स्य महाविद्यालय संलग्नतेसाठी उच्च न्यायालयात याचिका\nरत्नागिरी - येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याचा सरकारचा अध्यादेश रद्द करावा आणि महाविद्यालय नागपूरच्या पशुविज्ञान...\nमाजी विदयार्थ्यांनी केली शाळा डिजिटल\nपाली : जिल्हा परिषद शाळेत शिकलेले अनेक विदयार्थी अाज विविध क्षेत्रात अापला ठसा उमटवित आहेत. मोठ्या हुद्यांवर असुनही अापण गावातील ज्या शासकिय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/beed-news-decoit-majalgaon-60798", "date_download": "2018-08-19T23:00:39Z", "digest": "sha1:JVYFD6BUAJFZWM4YNSBOBHJZGDNJXVFA", "length": 12117, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Beed news decoit in Majalgaon माजलगावात साडीचे दुकान फोडले; सात लाखांची चोरी | eSakal", "raw_content": "\nमाजलगावात साडीचे दुकान फोडले; सात लाखांची चोरी\nबुधवार, 19 जुलै 2017\nशहरातील शिवाजी चौकामध्ये कमलकिशोर लड्डा यांचे पुनम साडी सेंटर आहे. आज खरेदीसाठी जाणार असल्याने पावणे दोन लाख रुपये जमा करून दुकानात ठेवले होते. अज्ञात चोरट्याने सदरील रक्कम व पाच लाख रुपये किमतीच्या साड्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून पळवल्याची घटना आज पहाटे घडली.\nमाजलगाव : शहरामध्ये चोरट्याने धुमाकूळ घातला असून आज (बुधवार) पहाटे पुनम साडी सेंटरमधून 5 लाख रुपये किमतीच्या साड्या व नगदी पावणे दोन लाख रुपये रोख असा ऐवज लुटून दरोडा टाकल्याची घटना घडली असून तीन दिवसात चोरीची ही तिसरी घटना असल्याने शहरातील नागरिक धास्तावले आहेत. पोलिस यंत्रणेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nयाबाबत माहिती अशी की, शहरातील शिवाजी चौकामध्ये कमलकिशोर लड्डा यांचे पुनम साडी सेंटर आहे. आज खरेदीसाठी जाणार असल्याने पावणे दोन लाख रुपये जमा करून दुकानात ठेवले होते. अज्ञात चोरट्याने सदरील रक्कम व पाच लाख रुपये किमतीच्या साड्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून पळवल्याची घटना आज पहाटे घडली.\nदरम्यान सलग तिसऱ्या दिवशीही चोरी सत्र सुरू असून पोलिस यंत्रणेच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाला असल्याने नागरिक धास्तावले आहेत.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\n'जग्गा जासूस'मधील अभिनेत्रीचा आढळला मृतदेह\nवनविभागाच्या सापळ्यात अडकला बिबट्याचा बछडा\nगाडीच्या शोधात एकाकी अडवानी...\nसावधानः व्हॉट्सअॅपवरच्या फसव्या मेसेजमध्ये आलेली लिंक उघडू नका \nझहीर खान नव्हे; भारत अरुणच नवे गोलंदाजी प्रशिक्षक...​\nनाशिक शहरात एक हजार मुलांमागे हजारावर मुली​\n‘माझी कन्या भाग्यश्री’ नव्या रूपात - पंकजा​\nठिबकसाठी समूह ऊस शेती हाच पर्याय​\nबदली करण्याचा सरकारला अधिकार : डी. रूपा​\nमोदींच्या कविता आता मराठीत​\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल...\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी नागपूर : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी...\nमायणी - धोंडेवाडी (ता. खटाव) येथील रणरागिणींनी दारूविक्रेत्यांविरुद्ध दंड थोपटत पोलिसांच्या सहकार्याने गावातील दारूचा अड्डा उद्‌ध्वस्त केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ipl2017-awards-of-the-season/", "date_download": "2018-08-19T23:05:35Z", "digest": "sha1:AURIT5XGGJUKO2XH2G3MCTPHA3APHHQV", "length": 8209, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयपीएल २०१७ मध्ये कोणी मिळवला कुठला पुरस्कार -", "raw_content": "\nआयपीएल २०१७ मध्ये कोणी मिळवला कुठला पुरस्कार\nआयपीएल २०१७ मध्ये कोणी मिळवला कुठला पुरस्कार\n२०१७ चे १० वे आयपीएल मुंबई इंडियन्सने आपल्या नावे केले. अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजायन्टला १ धावांनी हरवले. मुंबई इंडियन्सने आता ३ आयपीएल रोहित शर्माच्याच नेतृत्व खाली जिंकल्या आहेत.\nबक्षीस समारंभात या मोसमासातील सर्वोत्तम कामगिरीची बक्षिसं देण्यात आली. पाहुयात कोणाला कुठले बक्षिस मिळाले.\n१. विवो परफेक्ट कॅच ऑफ द सिझन – सुरेश रैना ( गुजरात लायन्स )\n२. येस बँक मॅक्सिमम सिक्सएस ऑफ द सिझन – ग्लेन मॅक्सवेल ( किंग्स इलेव्हन पंजाब )\n३. वोडाफोन सुपरफास्ट फिफ्टी ऑफ द सिझन – सुनील नरेन ( कोलकत्ता नाईट रायडर्स )\n४. व्हिटारा ब्रेझा ग्लॅम शॉट ऑफ द सिझन – युवराज सिंग ( सॅन रायझर्स हेंद्राबाद )\n५. एफ बी बी स्टयलिश प्लेअर ऑफ द सिझन – गौतम गंभीर ( कोलकत्ता नाईट रायडर्स )\n६. ओरंज कॅप ऑफ द सिझन – डेविड वॉर्नर ( सॅन रायझर्स हेंद्राबाद )\n७. पर्पल कॅप ऑफ द सिझन – भुवनेश्वर कुमार ( सॅन रायझर्स हेंद्राबाद )\n८. फेअर प्ले अवॉर्ड ऑफ द सिझन – गुजरात लायन्स\n९. इमर्जिंग प्लेअर ऑफ द सिझन – बेसिल थंपी ( गुजरात लायन्स )\n१०. मोस्ट वैल्यूएबल प्लेअर ऑफ द सिझन – बेन स्टोक्स ( रायझिंग पुणे सुपरजायन्ट )\nया नावांच्या यादीत विजेत्या मुंबई इंडियन्सच्या एकाही खेळाडूचे नाव नाही. १० व्या मोसमातला विजेता संघ परंतु एकही वयक्तिक पुरस्कार नाही.\nअसे म्हणायला हरकत नाही की मुंबईची सांघिक कामगिरी इतकी उत्तम होती की कोण एकावर संघाला कधीच अवलंबून राहावे लागले नाही. हे पुरस्कार सोडले तर मुंबईकडे आज सर्वाधिक महत्वाचा पुरस्कार म्हणजे आयपीएलचा चषक आहे जो या सर्वांपेक्षा कितीतरी पटीने आनंद देणारा आणि उत्साह वाढवणारा आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/umesh-yadav-bhuvi-diensh-karthikshine-as-india-beat-bangladesh-in-warm-up-tie/", "date_download": "2018-08-19T23:05:33Z", "digest": "sha1:NIEWHKC6LWL6TTPFJYAUOHES5DIOPE4P", "length": 10219, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दुसऱ्या सराव सामन्यातही भारताचा दणदणीत विजय! बांगलादेशचा २४० धावांनी केला पराभव -", "raw_content": "\nदुसऱ्या सराव सामन्यातही भारताचा दणदणीत विजय बांगलादेशचा २४० धावांनी केला पराभव\nदुसऱ्या सराव सामन्यातही भारताचा दणदणीत विजय बांगलादेशचा २४० धावांनी केला पराभव\nकर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यातही दणदणीत विजय मिळवीत आपण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्रबळ दावेदारांपैकी एक का आहोत याच कारण दिल. भारताने ओव्हलच्या मैदानावर झालेल्या सराव सामन्यात बांगलादेशवर २४० धावांनी दणदणीत विजय मिळवला.\nबांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात ३२४ धावा केल्या. त्यात शिखर धवन ६०, दिनेश कार्तिक ९४ आणि हार्दिक पंड्या नाबाद ८० यांनी सुरेख अर्धशतकी खेळी केल्या.\nटीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर शिखर धवनच्या साथीला आलेल्या अजिंक्य रहाणेलाही काही विशेष चमक दाखवता आली नाही. तोही ११ धावांवर बाद झाला.\nपरंतु त्यानंतर आलेल्या दिनेश षटकार चौकारांची आतिषबाजी करत आपली निवड का केली हेच दाखवून दिले. त्याला ६० धावा करून शिखर धवनने मोलाची साथ दिली. शिखर धवननंतर फलंदाजीला आलेल्या महाराष्ट्राच्या केदार जाधवने चांगली सुरुवात केली असताना त्याला त्याचे मोठ्या खेळीत काही रूपांतर करता आले नाही. तो ३१ धावांवर बाद झाला.\nत्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्याने आपला आयपीएलमधील फॉर्म इथेही कायम ठेवत धडाकेबाज ८० धावांची खेळी खेळली. त्यात त्याने ५४ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकार खेचले.\nआज भारताच्या युवराज सिंग, एमएस धोनी आणि कर्णधार विराट कोहली यांनी नवख्या खेळाडूंना फलंदाजीला बढती दिल्यामुळे त्यांच्यापर्यंत फलंदाजी काही येऊ शकली नाही.\nभारताच्या ३२४ धावांना प्रतित्तोर देताना बांगलादेशची सुरुवात अतिशय खराब झाली. उमेश यादवच्या तिसऱ्याच षटकात सलामीवीर सौम्या सरकार (२ धावांवर ) तर शब्बीर रहमान भोपळाही न फोडता तंबूत परतले. पुढच्याच षटकात इमारुल काईलला भुवनेश्वर कुमारने यादव करवी झेलबाद केले. त्यानंतर नियमित अंतराने बांग्लादेशच्या विकेट पडत गेल्या. सुंझामुल इस्लाम, मेहंदी हसन मिराज आणि मुशफिकूर रहीम या फलंदाजांना फक्त दोन अंकी धावसंख्या उभारता आली. उमेश यादवच्या ५ षटकात ३ विकेट आणि भुवनेश्वर कुमारच्या ५ षटकात ३ विके विकेट्सच्या जोरावर बांगलादेशचा डाव २३.५ षटकात ८४ धावांवर आटोपला आणि भारताला २४० धावांनी दुसऱ्या सामन्यात विजय मिळाला.\nभारताचा मुख्य स्पर्धेतील सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी ४ जून रोजी बर्मिंहम येथे आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/blog", "date_download": "2018-08-19T23:07:19Z", "digest": "sha1:YFDIMRN3TCHCYM56XRQGXJSHFT6AXCA3", "length": 4120, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "ब्लॉग - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकरुणानिधी- द्रविडीयन महानायकाचा अस्त...\nराष्ट्रवादीच्या इतिहासातले एक सुवर्ण पान… आबा...\nराहुल गांधी, हिंदुत्व आणि गुजरात निवडणूक\nBlog: शिक्षणाचं बाजारीकरण थांबवाच\nनजर नजर की बात है\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/sharad-panwar-and-uddhav-thakare-117110800002_1.html", "date_download": "2018-08-19T23:33:14Z", "digest": "sha1:N2J25ANS7ZH243BEPCM6PMQBREE4SQHD", "length": 10321, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दहा दिवसापूर्वी पवार ठाकरे भेट झाली | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदहा दिवसापूर्वी पवार ठाकरे भेट झाली\nदहा दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार\nअध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. मात्र हे\nवृत्त नुकतंच सर्वांच्या समोर आलं आहे.तर\nशरद पवार यांनीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राजकारात\nभाजपला शह देण्यासाठी आता शिवसेनेनं असे केले असावे असा अंदाज लावला जात आहे. यामध्ये\nउद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी चर्चा झाल्याचं खात्रीलायक वृत्त समजतं तरराज्यातील सत्तेत राहायचं की नाही अशी चर्चा झाली आहे.\nया वृत्तामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यात मुख्य कारण असे की\nनारायण राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश नको म्हणून\nशिवसेनेनं भाजपविरोधी लढाई सुरु केली आहे.\nराणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश होऊ नये यासाठी शिवसेनेनं बरेच प्रयत्न केले होते. पण मुख्यमंत्री राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर ठाम आहेत. त्यामुळे आता शिवसेनेनं थेट शरद पवारांची भेट घेऊन भाजपला धक्का देण्याची तयारी सुरु केली आहे.\nनोटाबंदीनंतर 17,000 कोटी रुपये जमा करवणार्‍या 35,000 कंपन्यांवर शिकंजा\nनोटाबंदी आणि जीएसटी नंतर काय होईल मोदी सरकारचे पुढील पाऊल ...\n'नोटबंदीवर' अशी आहे पुणेरी पाटी\nमहामेट्रोच्या स्टॉलला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक\nयावर अधिक वाचा :\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nव्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन\nसर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...\nअॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार\nअॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...\nजिओची मान्सून हंगामा ऑफर\nजिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु\nव्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...\nमोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट\nविभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-raigad-shivrajyabhishekh-sohala-121847", "date_download": "2018-08-19T22:46:50Z", "digest": "sha1:AX3H4AFCOUVFT3LHMGDK6MMK5S7IDSII", "length": 14381, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Raigad ShivRajyabhishekh Sohala दुर्गराज रायगड शिवमय... | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 6 जून 2018\nरायगड - ढोल ताशाचा ठेका, फडफडणारे भगवे ध्वज, शिवभक्तांचा सळसळता उत्साह व शिवछत्रपतींचा अखंड जयघोष अशा वातावरणाने दुर्गराज रायगड आज दुमदुमला. निमित्त होते अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याचे.\nरायगड - ढोल ताशाचा ठेका, फडफडणारे भगवे ध्वज, शिवभक्तांचा सळसळता उत्साह व शिवछत्रपतींचा अखंड जयघोष अशा वातावरणाने दुर्गराज रायगड आज दुमदुमला. निमित्त होते अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याचे.\nदरम्यान, समितीचे मार्गदर्शक, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीस सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला. यावेळी राजदरबार जय भवानी जय शिवराय घोषणेने दणाणून गेला.\nछत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय या घोषणा देत देशभरातून शिवभक्त काल रायगडावर दाखल झाले होते. आज पहाटेपर्यंत शिवभक्त गडावर येत होते. गडावर जेथे जागा मिळेल तिथे त्यांनी मुक्काम ठोकला. सकाळी\nढोल ताशाचा सुरू होताच गड दुमदुमण्यास सुरवात झाली.\nटकमक टोक, बाजारपेठ, होळीचा माळ, राजदरबार, हत्ती तलाव, गंगासागर तलाव शिवभक्तांच्या गर्दीने अक्षरशः फुलला. भगवे ‌फेटे, ऐतिहासिक वेशभूषेतील मावळे, नऊवारी साडीतील महिलांच्या उत्साहास भरते आले. गडाचा कोपरा न कोपरा इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यात दंग झाला.\nनऊ वाजता जिल्हा परिषदेच्या शेडमधून शिवछत्रपतींची पालखी ढोल ताशाच्या ठेक्यात शिरकाई देवीच्या मंदिराकडे मार्गस्थ होताच शिवरायांचा जयघोष सुरू झाला. होळीच्या माळावर पालखीची छायाचित्रे, व्हीडिओ घेण्यास चढाओढ सुरू झाली. राजदरबारात पालखीचे जल्लोषी स्वागत झाले.\nयाचवेळी युवराज संभाजीराजे, शहाजीराजे यांचे दरबारात आगमन झाले. पोलिस बॅडने त्यांचे स्वागत केले. शाहीर राजेंद्र कांबळे यांनी 'रयतेचा हा राजा झाला संभाजीराजा' हे स्वागतगीत गायिले.\nसंभाजीराजे यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीस सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. संभाजीराजे व यौवराज शहाजीराजे यांनी मूर्तीचे पूजन केले. यावेळी शाहीर आझाद नायकवडी, शाहीर सुरेश जाधव, राजेंद्र कांबळे यांनी शिवराज्याभिषेक गीत सादर झाले.\nत्यानंतर पालखी होळीचा माळ, बाजारपेठेतून जगदीश्वर मंदिराकडे रवाना झाली. शिवछत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पालखी मिरवणुकीची सांगता झाली.\nनगारखान्यासमोर शिवभक्तांच्या उत्साहास उधाण आले होते. ढोल ताशाच्या ठेक्यावर ते शिवरायांचा जयघोष करत नाचत होते.\nयशवंत गोसावी यांनी इतिहासातील घटना ओघवत्या भाषेत सांगून शिवभक्तांना खिळवून ठेवले. त्यांच्या अफलातून वक्तृत्व कौशल्याला शिवभक्तांनी टाळ्यांची दाद दिली.\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल...\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nमहिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी नागपूर : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/03/words-pronounce-english.html", "date_download": "2018-08-19T23:33:31Z", "digest": "sha1:XJKTAMKEBXRPWC3FKNKPCNZENUCTAZAA", "length": 6996, "nlines": 68, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "beyond spellings - vozme.com - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nया इंग्रजी भाषेचं वागणं ना मला कधीच नीट कळत नाही. स्पेलिंग एक आणि उच्चार वेगळाच. Colonel या स्पेलिंग मध्ये र (R) कुठेच आला नाही, पण उच्चार मात्र कर्नल असा करायचा. minute ची स्पेलिंग एकच पण कधी मिनिट म्हणायचे तर कधी मायन्युट आता कोणत्या शब्दाचा कसा वापर करायचा हे आम्हा पामरांना कसे कळणार बरे\nपण तुम्हाला सांगतो या इंटरनेटने एकाही प्रश्न सोडला नाही. आपल्या सगळ्या समस्यांची उत्तरे यांच्याकडे अगदी तयार असतात. आपल्या या इंग्लिश उच्चारांची समस्यादेखिल एका वेबसाइटने सोडवली आहे. त्या साइट्चे नाव आहे- www.vozme.com . (तशी ही समस्या थोड्याफार प्रमाणात वर्डवेब wordweb ने पण सोडवली आहे.)\nvozme.com चक्क आपल्याला इंग्लिश वाचुन दाखविते. फक्त vozme.com च्या मुखपृष्ठावर असलेल्या चौकटीत आपल्याला हवा असलेला मजकुर टाइप करा अथवा कॉपी/पेस्ट करा. त्या नंतर कोणत्या भाषेत वाचायचे आहे हे ठरवा (होय, इंग्रजी व्यतीरिक्त इतरही भाषांमध्ये इथे वाचन होते. आणि हिंदी देखिल यामध्यी समावीष्ट आहे.)\nआणखी एक गोष्ट. इथे तुम्ही स्त्रीच्या आवाजात ऐकणार की पुरुषाच्या हे सुध्दा ठरवु शकता. (अर्थात तुम्ही काय ठरवणार ते मला आधीपासुन माहीत आहेच). त्यानंतर एंटर चे बटण दाबा की झाले सुरु वाचन.\nएवढे करुन ही साइट थांबत नाही तर त्या मजकुराचे वाचन तुम्ही MP3 फाइलच्या रुपात साठवुन (save) ठेवु शकता.\nशब्दांचे उच्चार जाणुन घेण्यासाठी, इंग्लिश नावांचे खरे उच्चार जाणुन घेण्यासाठी, आणि अगदीच एखादा मोठा लेख वाचायचा कंटाळा आला असेल तर असा लेख ऐकण्यासाठी अशा विविध गोष्टीत vozme.com चा वापर करता येतो.\nमग वापरा vozm.com आणी मला सांगा lieutenant चा उच्चार कसा करणार ते\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/sugarcane-ethanol-generation-134284", "date_download": "2018-08-19T23:06:15Z", "digest": "sha1:CHAQN2SJBBZ4UC2KMCBYCTAEEWXIDJOH", "length": 21941, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "sugarcane ethanol generation उसापासून होणार थेट इथेनॉल निर्मिती | eSakal", "raw_content": "\nउसापासून होणार थेट इथेनॉल निर्मिती\nरविवार, 29 जुलै 2018\nनवी दिल्ली / पुणे - देशात आतापर्यंत उसाच्या उपउत्पादनांपासून इथेनॉल निर्मिती करण्यात येत होती. परंतु, अलीकडच्या काळात इंधनाची वाढती आयात आणि दर यामुळे केंद्राने पेट्रोल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात इथेनॉलचा वापर आणि उत्पादन वाढविण्यासाठी योजना आखली. इथेनॉल निर्मिती वाढावी, यासाठी केंद्राने ऊस कायदा-१९६६ मध्ये बदल करून आता उसापासून थेट इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे.\nनवी दिल्ली / पुणे - देशात आतापर्यंत उसाच्या उपउत्पादनांपासून इथेनॉल निर्मिती करण्यात येत होती. परंतु, अलीकडच्या काळात इंधनाची वाढती आयात आणि दर यामुळे केंद्राने पेट्रोल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात इथेनॉलचा वापर आणि उत्पादन वाढविण्यासाठी योजना आखली. इथेनॉल निर्मिती वाढावी, यासाठी केंद्राने ऊस कायदा-१९६६ मध्ये बदल करून आता उसापासून थेट इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे.\nमागील महिन्यात पहिल्यांदा कॅबिनेटने इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या मळीच्या दर्जावर आधारित विविध किमतीला परवानगी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘ब्राझीलमध्ये साखर कारखाने साखरेऐवजी इथेनॉलनिर्मिती करतात. आता केंद्र सरकारनेही थेट उसाच्या रसापासून किंवा बी - हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिल्याने ब्राझीलप्रमाणेच कारखान्यांना साखर आणि इथेनॉल निर्मितीचा पर्याय असणार आहे.’\nसरकारने ऊस कायदा १९६६ मध्ये बदल करून थेट उसापासून इथेनॉलनिर्मिती करण्यास परवानगी दिली आहे. इथेनॉलनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या उसाचा दर कसा ठरेल याचीही माहिती दिली आहे. ‘‘जे साखर कारखाने थेट उसाच्या रसापासून किंवा बी-हेवी मोलॅसीसपासून इथेनॉल निर्मिती करतील त्या कारखान्यांचा उतारा हा ६०० लिटर इथेनॉल निर्मितीसाठी एक टन साखर उत्पादनाबरोबर धरला जाईल,’’ असे सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.\nदेशात पहिल्यांदा कॅबिनेटने इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या मळीच्या दर्जानुसार किमती जाहीर केल्या आहेत. बी-हेवी मोलॅसीसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी प्रतिलिटर ४७.४९ रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. बी-हेवी मोलॅसीस हे थेट उसापासून बनविण्यात येते आणि त्यात जास्त साखर प्रमाण असते. तर सी-हेवी मोलॅसीसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी ४३.७० रुपये प्रतिलिटर दर जाहीर करण्यात आला आहे.\nसध्या देशातील साखर कारखाने सरकारने ठरवून दिलेल्या ४०.८५ रुपये प्रतिलिटरप्रमाणे तेल विपणन कंपन्यांना देतात. पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी किरकोळ तेल विक्रेत्यांना इथेनॉलचे मिश्रण करणे सक्तीचे करण्यात आले आहे. साखर कारखान्यांनी बी-हेवी मोलॅसीसपासून इथेनाॅलनिर्मिती वाढवावी, यासाठी या इथेनॉलच्या दरात वाढ केली आहे. या निर्णयामुळे साखर कारखाने आता उसापासून साखरनिर्मिती न करता थेट इथेनॉलनिर्मिती करू शकणार आहे.\nभारतात सध्या कारखाने सी-हेवी मोलॅसीसपासून इथेनॉलनिर्मिती करतात. उसापासून पूर्ण साखर काढल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या अवशेषाला सी-हेवी मोलॅसीस म्हणातात. यामध्ये ५० ते ५२ टक्के साखर असते तर बी-हेवी मोलॅसीसमध्ये ६५ टक्के साखर असते. एक टन सी-हेवी मोलॅसीसपासून २५० लिटर इथेनॉलनिर्मिती होते तर एक टन बी-हेवी मोलॅसीसपासून ३५० लिटर इथेनॉलनिर्मिती होते.\nदि वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले, की थेट उसापासून इथेनॉलनिर्मितीस परवानगी देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय अत्यंत योग्य असून आम्ही त्याचे स्वागत करतो. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे इथेनॉलच्या गुणवत्तेवरही सकारात्मक परिणाम होणार आहे. कारण, सध्याच्या पद्धतीत चांगल्या प्रतीचा उसाचा रस साखर तयार करण्यासाठी आणि दुय्यम प्रतीचा रस इथेनॉलनिर्मितीसाठी वापरला जातो. परंतु, आता चांगल्या प्रतीच्या रसापासून इथेनॉलनिर्मिती करता येईल. शेतकऱ्यांना उसाला एफआरपी देण्यातल्या कारखान्यांच्या अडचणीही बऱ्याच अंशी कमी होतील. तसेच, साखरेचे उत्पादन नियंत्रित करण्यासाठीही या निर्णयाचा मोठा फायदा होईल. उसाचे अतिरिक्त उत्पादन झाले तर थेट रसापासून इथेनॉलनिर्मिती आणि तुटवड्याच्या काळात इथेनॉलऐवजी साखरनिर्मिती असे धोरण स्वीकारता येईल. त्यामुळे बाजारातील साखरेच्या दरातील टोकाचे चढ-उतार आटोक्यात येतील. थेट रसापासून इथेनॉल तयार करण्यासाठी कारखान्यांना प्रक्रिया मशिनरीमध्ये काही बदल करावे लागतील. त्यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागेल. सरकारने यापूर्वी बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल तयार करण्यासाठी कारखान्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान दिले होते. तसेच आर्थिक सहकार्य थेट रसापासून इथेनॉलनिर्मितीसाठीही करण्यात यावे.\nहा निर्णय तसा योग्य आहे. ब्राझीलमधील तेल कंपन्यांना पन्नास टक्के इथेनॉल मिसळण्याची सक्ती केली आहे. मात्र, आपल्याकडे इथेनॉल मिसळण्याची सक्ती अजून शासनाने केली नाही. उसापासून इथेनॉल करण्याची परवानगी दिल्याने एफआरपी देता येइल. शासनाने इथेनॉल करण्याची परवानगी दिली पण त्याची अंमलबजावणी कधी होणार आणि तेल कंपन्यांना इथेनॉल मिसळण्याची सक्ती केली तरच शेतकरी व कारखानदारांना याचा फायदा होइल.\n- अरुण लाड, अध्यक्ष, क्रांतीअग्रणी सहकारी साखर कारखाना, कुंडल. जि. कोल्हापूर\nहा निर्णय चांगला आहे असे म्हणावे लागेल, फक्त याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यातील तांत्रिक बाबी पाहाव्या लागतील तसेच मोलॅसिस साठवण्यासाठी जादा स्टोअरेजची गरज आहे. एकूण कारखानदारांच्या दृष्टीने हा निर्णय फायदेशीर ठरेल असे वाटते. याची प्रभावी अंमलबजावणी किती होते यावर कारखानदारांच्यात परिस्थिीत सुधारणा अवलंबून असेल\n- एम.व्ही पाटील, कार्यकारी संचालक, दत्त साखर कारखाना, शिरोळ, जि.कोल्हापूर\nया निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सक्रिय सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. आमची अनेक वर्षांपासूनची मागणी सरकारने अखेर मान्य केली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे इथेनॉलच्या गुणवत्तेवरही सकारात्मक परिणाम होणार आहे. तसेच, शेतकऱ्यांना एफआरपी देण्यातल्या कारखान्यांच्या अडचणीही बऱ्याच अंशी कमी होतील.\n- बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, दि वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा)\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nकेरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईत 40 टन खाद्यपदार्थ जमा\nमुंबई- एकटा माणूस काहीही शकत नाही, असा विचार करून आपण बहुतेक वेळा गप्प बसतो. मात्र सांताक्रूझच्या रिंकू राठोड यांनी केरळच्या आपदग्रस्तांसाठी मदत...\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\nमराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार...\nकेईएमचे मेडिसीन युनिट धोक्‍याच्या गर्तेत\nमुंबई : 90 वर्षांहून जुन्या असलेल्या पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील मेडिसीन युनिटच्या बाथरूममध्ये रसायनांचा साठा ठेवल्याने या विभागात...\nकोल्हापूरातील तरूणास 26 लाखाचा गंडा\nकोल्हापूर - शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या अमिषाने तरुणाला महिलेसह दोघा भामट्यांनी तब्बल 26 लाखाचा गंडा घातला. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/team-rahul-gandhi-wasnik-pande-and-satav-maharashtra-131437", "date_download": "2018-08-19T23:05:37Z", "digest": "sha1:MT3A574YRO5ZG65DZJ5NU6RO3SPT6TEL", "length": 15892, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "in team of rahul gandhi wasnik pande and satav in to maharashtra \"टीम राहुल'मध्ये वासनिक, पांडे, सातव | eSakal", "raw_content": "\n\"टीम राहुल'मध्ये वासनिक, पांडे, सातव\nबुधवार, 18 जुलै 2018\nबहुचर्चित आणि दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या कॉंग्रेस कार्यकारिणीची घोषणा आज रात्री करण्यात आली. पूर्ण वेळ 23 सदस्य यात असून, 18 जणांना कायम निमंत्रित व दहा जणांची विशेष निमंत्रित म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या 23 सदस्यांमध्ये मुख्यतः प्रमुख व वजनदार नेत्यांचा समावेश असला, तरी काही नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे. सिद्धरामय्या, हरीश रावत, ओमेन चंडी, अशोक गेहलोत व तरुण गोगोई यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. मात्र, दिग्विजय सिंह, जनार्दन द्विवेदी, सुशीलकुमार शिंदे, वीरप्पा मोईली यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांना डावलण्यात आले. नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक 22 जुलैस होण्याची शक्‍यता आहे.\nनवी दिल्ली- बहुचर्चित आणि दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या कॉंग्रेस कार्यकारिणीची घोषणा आज रात्री करण्यात आली. पूर्ण वेळ 23 सदस्य यात असून, 18 जणांना कायम निमंत्रित व दहा जणांची विशेष निमंत्रित म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या 23 सदस्यांमध्ये मुख्यतः प्रमुख व वजनदार नेत्यांचा समावेश असला, तरी काही नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे. सिद्धरामय्या, हरीश रावत, ओमेन चंडी, अशोक गेहलोत व तरुण गोगोई यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. मात्र, दिग्विजय सिंह, जनार्दन द्विवेदी, सुशीलकुमार शिंदे, वीरप्पा मोईली यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांना डावलण्यात आले. नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक 22 जुलैस होण्याची शक्‍यता आहे.\nकार्यकारिणीच्या पूर्ण वेळ सदस्यांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मुकुल वासनिक आणि अविनाश पांडे या दोन्ही विदर्भवासीयांना देण्यात आले आहे. परंतु, कायम निमंत्रितांमध्ये बाळासाहेब थोरात यांचा समावेश करून पश्‍चिम महाराष्ट्राला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. थोरात हे गुजरात विधानसभा निवडणुकीत उमेदवार छाननी समितीत होते व त्या काळात त्यांच्या संघटन कौशल्यामुळे ते राहुल गांधी यांच्या नजरेत आले व त्याची पावती त्यांना यानिमित्ताने मिळाली आहे. याखेरीज रजनी पाटील आणि राजीव सातव या दोन राज्य प्रभारींचाही यामध्ये समावेश आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना वगळण्याची बाब काहीशी आश्‍चर्यकारक मानावी लागेल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील रचनेत स्थान नाकारण्यात आले, हे आणखी एक आश्‍चर्य आहे.\nकार्यकारिणीचे पूर्ण सदस्य - राहुल गांधी (अध्यक्ष), सोनिया गांधी, मनमोहनसिंग, मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, ए. के. अँटनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, ओमेन चंडी, तरुण गोगोई, सिद्धरामय्या, आनंद शर्मा, हरीश रावत, कुमारी शैलजा, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, के. सी. वेणुगोपाल, दीपक बाबरिया, ताम्रध्वज साहू, रघुवीर मीणा, गाइखांगम आणि अशोक गेहलोत.\nकायम निमंत्रित - शीला दीक्षित, पी. चिदंबरम, ज्योतिरादित्य शिंदे, बाळासाहेब थोरात, तारिक हमीद कर्रा, पी. सी. चाको, जितेंद्रसिंह, आर. पी. एन. सिंह, पी. एल. पुनिया, रणदीप सुरजेवाला, आशा कुमारी, रजनी पाटील, रामचंद्र खुंटिया, अनुग्रह नारायणसिंग, राजीव सातव, शक्तिसिंग गोहिल, गौरव गोगोई, डॉ. ए. चेल्ला कुमार.\nविशेष निमंत्रित - के. एच. मुनियप्पा, अरुण यादव, दीपेंद्र हुड्डा, जितिन प्रसाद, कुलदीप बिश्‍नोई आणि इंटक, युवक कॉंग्रेस, एनएसयुआय, महिला कॉंग्रेस व कॉंग्रेस सेवा दल या आघाड्यांचे प्रमुख.\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे - बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने राज्यात दोन दिवस पावसाचा...\nमुंबई - नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी जालना येथील राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यास रविवारी सायंकाळी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस)...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nचीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव\nनाशिक - चीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/notice-excise-duty-collector-sangali-133407", "date_download": "2018-08-19T23:06:02Z", "digest": "sha1:X7MP6IRCTIYIRGXSGNPV4YETNZVV64VM", "length": 12316, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "notice to excise duty by collector in sangali सांगलीत उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांना आयुक्तांची नोटीस | eSakal", "raw_content": "\nसांगलीत उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांना आयुक्तांची नोटीस\nबुधवार, 25 जुलै 2018\nसांगली : महापालिका निवडणुकीच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी असमाधानकारक आहे. त्याचा खुलासा करावा, अशी खरमरीत नोटीस निवडणूक अधिकारी तथा मनपाचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक किर्ती शेंडगे यांना काढली आहे.\nसांगली : महापालिका निवडणुकीच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी असमाधानकारक आहे. त्याचा खुलासा करावा, अशी खरमरीत नोटीस निवडणूक अधिकारी तथा मनपाचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक किर्ती शेंडगे यांना काढली आहे.\nसांगलीतील विश्रामबाग परिसरातील हॉटेल रत्नामध्ये बुधवारी पोलिस कर्मचाऱ्याचा खून झाला. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने हॉटेल सील करण्याचीही तसदी घेतली नाही. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सील ठोकण्यात आले. त्यानंतर वॉइन शॉपीत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारू साठा मिळून आला. तेथेही पोलिसांनी कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी या प्रकरणी कारणे दाखवा, नोटीस बजावली आहे.\nमहापालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर दारू दुकाने, हॉटेल्स यांच्यावर नजर ठेवण्यासाठी पालिकेने 27 भरारी पथके नेमली आहेत. परंतू, ही बाब राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे येते. निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर त्याच्याकडून कोणतीही ठोस कारवाई दिसत नसल्याचेही नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे.\nनिवडणूक विभागात विविध परवान्यांसाठी पैशांची मागणी करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यास आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी आज निलंबन केले. मोशे शशिकांत काटे असे त्याचे नावे आहे. प्रशासकीय कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही खेबुडकर यांनी दिला.\nवेगाची मर्यादा ओलांडणे महागात पडणार\nनवी मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर वाहतुकीसाठी दिलेल्या वेगाची मर्यादा ओलांडणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. एक्‍स्प्रेस मार्गावर...\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\n\"आयव्हीआरएस'द्वारेही होऊ शकते खाते साफ\nमुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/second-movement-robin-hood-akkalkot-against-hungry-victims-problem-136192", "date_download": "2018-08-19T23:05:50Z", "digest": "sha1:4WUGKMZ26YTMWE25YGG4HYX52LTBPIVF", "length": 14965, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "second movement of Robin Hood in Akkalkot against Hungry victims Problem अक्कलकोटला भुकबळीच्या विरोधात ' रॉबिन हुडची' दुसरी चळवळ | eSakal", "raw_content": "\nअक्कलकोटला भुकबळीच्या विरोधात ' रॉबिन हुडची' दुसरी चळवळ\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nही आर्मी जगभरातील १७ विविध देशांमध्ये कार्यरत आहे. त्याची शाखा अक्कलकोटमध्ये व्हावी अशी अनेकांची इच्छा होती. त्याला रशीद खिस्तके या तरुणांने पुढाकार घेऊन मूर्त स्वरूप प्राप्त करून दिली आहे. शहरात मैत्री दिनाच्या औचित्याने १६० जणांना अन्नदान करुन सुरवात करण्यात आली\nअक्कलकोट : अक्कलकोट येथे भूकबळीच्या विरोधात जयहिंद फूडबँकने सुरू केलेल्या चळवळी नंतर आता दुसरी 'राॅबिनहुड आर्मी ' या नावाने युवकांनी दुसरी चळवळ सुरू केली असून त्याची स्थापना मैत्री दिनी करण्यात आली आहे. ही संस्था सुद्धा शहरातील विविध कार्यक्रम व अनेक ठिकाणी वाया जाणारे अन्न खरोखरच गरजू पर्यंत पोचवणार आहे.\nत्यामुळे अक्कलकोट शहरातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर जादा झालेले अन्नाची नासाडी सुद्धा थांबणार आहे. ही आर्मी जगभरातील १७ विविध देशांमध्ये कार्यरत आहे. त्याची शाखा अक्कलकोटमध्ये व्हावी अशी अनेकांची इच्छा होती. त्याला रशीद खिस्तके या तरुणांने पुढाकार घेऊन मूर्त स्वरूप प्राप्त करून दिली आहे. शहरात मैत्री दिनाच्या औचित्याने १६० जणांना अन्नदान करुन सुरवात करण्यात आली. शिल्लक असलेले जेवण टाकून देण्यापेक्षा ते गोरगरीबांची भूक भागविण्यासाठी कामी यावे या उद्देशाने राॅबिनहुड आर्मीची सुरुवात अक्कलकोटमध्ये करण्यात आली, असे राॅबिनहुड आर्मी अक्कलकोटचे समन्वयक रशिद खिस्तके व देविदास गवंडी यांनी सांगितले.\n१ ॲागस्ट ला अक्कलकोट येथे आम्ही याची सोशल मिडिया द्वारे सुरुवात केली आणि या ग्रुपमध्ये १४३ स्वयंसेवकांनी स्वईच्छेने सहभाग नोंदविला आहे. त्याला अक्कलकोट येथील लोकमान्य गणेशोत्सव तरुण मंडळाने प्रतिसाद देत त्वरेने दखल घेत मैत्री दिनाचे औचित्य साधुन अनेक तरुणांना सोबतीला घेत १६० जणांचे जेवण अक्कलकोट शहरातील स्वामी समर्थ समाधी मठ , शेख नुरदीन दर्गा ,कांदा बाजार ,एस टी स्टॅड या परिसरातील गोरगरीबापर्यंत पोहोचविण्याचे काम करुन अक्कलकोट शहरामध्ये एक सामाजिक संदेश दिला आहे.\nसदर अन्नवाटपासाठी अक्कलकोट शहरातील संजय जमादार, सागर शिरसाठ, अनंत क्षीरसागर, बाळा वाघमारे, छोटु कोळी, आकाश शिंदे या स्वंयसेवकांनी परिश्रम घेतले. अक्कलकोट शहरामध्ये लग्नकार्यात, घरगुती कार्यात व हाॅटेलमध्ये अन्न शिल्लक राहिल्यास ९०४९१२३३३६, ९९६००७०७३९ या क्रमांकावर कळवावे असे आवाहन समन्वयक रशिद खिस्तके व देविदास गवंडी यांनी केले आहे.राॅबिनहुड आर्मी अक्कलकोट याला प्राचार्य हिंदुराव गोरे व प्रा. अनिकेत चनशेट्टी हे मार्गदर्शन करत आहेत.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nमुंबईतील \"फूड आर्मी'ची केरळवासीयांना कूमक\nमुंबई - अस्मानी संकटात बुडालेल्या केरळमधील देशवासीयांच्या मदतीसाठी मुंबईतील रिंटू राठोड या गृहिणीने रविवारी (ता. 19) सोशल मीडियातून \"साथी हात...\nसमाज दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी शाळा केली डिजिटल\nखामखेडा (नाशिक) : आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या हेतूने समाजातील इतरांसाठी काही तरी केले पाहिजे. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे....\n#WorldPhotographyDay वाईल्ड आणि फाईन आर्टस् छायाचित्रकार शिक्षक : समीर मनियार\nअक्कलकोट : अक्कलकोट शहरातील काशीराया काका पाटील विद्यालयात गणित विषयाचे गेल्या २२ वर्ष्यापासून धडे देत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम...\nआगामी सण व उत्सव सर्वांनी शांतता, एकोपा व गुण्यागोविंद्याने साजरे करण्याचे आवाहन\nपाली (रायगड) : बकरी ईद, गोकुळाष्टमी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभीवर पाली पोलिस स्थानकात शनिवारी (ता.१८) सायंकाळी शांतता कमिटीची महत्वपुर्ण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2013/10/best-online-diary-private-free-ohlife.com.html", "date_download": "2018-08-19T23:30:07Z", "digest": "sha1:WRDCWWLRQFCM7NWBLSDBWTM77RBCHMFH", "length": 10585, "nlines": 72, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "सर्वोत्तम ऑनलाईन \"खाजगी\" रोजनिशी - ओहलाईफ.कॉम - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nसर्वोत्तम ऑनलाईन \"खाजगी\" रोजनिशी - ओहलाईफ.कॉम\n“तुमच्या आयुष्याबद्दल खाजगीत लिहा” ही संकल्पना फारशी नवी नाही. नवीन वर्ष आलं, नवी कोरी डायरी हातात पडली की जानेवारीच्या १ तारखेपासून डायरी लिहिण्याची सुरसुरी अनेकांना येते आणि १० तारीख उलटून जायच्या आत ती संपलेली असते. परत नवीन वर्ष आले की पुन्हा तेच. अश्या प्रत्येक वर्षी मिळालेल्या / आणलेल्या डाय-यांतली चार-पाच पाने भरून ती डायरी तशीच पडून राहाते पण एकही पूर्णपणे भरत नाही. समजा तुम्हाला अमूक एका वर्षी...अमूक एका महिन्यात..अमूक एका दिवशी काय केलं होतं हे शोधायचं झालं तर तुम्हाला त्या वर्षाची डायरी शोधून बहुतेक वेळा त्यातलं रिकामं पानच दृष्टीस पडेल. आताशा संगणक, स्मार्ट फोन्स हाताशी असल्याने आणि निवांत वेळ कमी असल्याने लिहावे काही लागतच नाही. सगळीच का्मे एका क्लिकवर होते. असेच जर असेल तर\nआपल्या सोयीनुसार ऑनलाइन डायरी लिहायची सोय का असू नये पण ऑनलाइन म्हणजे सगळा खुल्लम खुल्ला मामला, म्हणजे आपलं खाजगी आयुष्य चव्हाट्यावर येणार की काय पण ऑनलाइन म्हणजे सगळा खुल्लम खुल्ला मामला, म्हणजे आपलं खाजगी आयुष्य चव्हाट्यावर येणार की काय येता जाता कोणीही ते वाचेल, कॉपी करून इतर कुठेतरी पेस्ट करेल, सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर होईल, त्यावर कॉमेंट्स केल्या जातील. कुठेतरी आपल्याच भूतकळाचं भूत आपल्यासमोर अवचित येऊन उभे राहील….नकोच रे बाबा\nपण या सगळ्यांना छेद देणारी….आपलं खाजगी आयुष्य खाजगीच ठेवणारी…..ते चव्हाट्यावर येऊ न देण्याची काळजी घेणारी एक ऑनलाइन सोय आपल्याकरता अस्तित्वात आहे आणि ती म्हणजे http://ohlife.com/. (ओह लाईफ.कॉम)\nया वेबसाइट्वर आपला EMail address देऊन रजिस्टर केल्यावर त्यांच्याकडून आपल्याला \"How'd your day go\" अशी विचारणा करणारा ईमेल येतो. प्रत्युत्तर म्हणून आपण फक्त आपल्याला जे हवे ते टाईप करून त्या ईमेल ला रिप्लाय करायचा. तात्काळ तो मजकूर आपल्याला https://ohlife.com/latest इथे तारीखवार वाचता येऊ शकेल.\nथोडक्यात हाताशी संगणक, स्मार्ट फोन आणि ओह्‌ लाइफ कडून आलेला \"How'd your day go\" असा इमेल इतक्या सामग्रीवर आपण आपली डायरी आपल्याला वेळ मिळेल तेव्हा लिहू शकतो.\nओह लाईफ.कॉम ची वैशिष्ट्ये -\nया सगळ्या नोंदी फक्त आपल्यालाच दिसू शकतात, आपला Email Id आणि Password दिल्याशिवाय त्या ऑनलाइन वाचता येणार नाहीत.\nअगदी दोन दिवस वेळ नाही मिळाला लिहायला तरी हरकत नाही. ज्या तारखेचा मजकूर लिहायचा असेल त्या तारखेच्या \"How'd your day go\"या इमेल वर जायचे आणि मजकूर टाईप करू पाठवून द्यायचा. इमेल पाठवताना एका पोस्टबरोबर एक फोटो देखील जोडून(attach) पाठवून देऊ शकतो.\nतसेच त्या share करण्याची कोणतीही सोय दिलेली नसल्याने त्या कुठेही share होणार नाहीत याची खात्री आहे.\nआपण लिहिलेल्या या सगळ्या नोंदी आपल्याला एकत्र हव्या असतील तर .txt फॉर्मॅट मध्ये export करुन घ्यायची पण सोय आहे. सहाजिकच ही Text फाईल searchable असते.\nथोडक्यात, http://ohlife.com ही ऑनलाईन डायरी सोईची अश्याकरता आहे की दरवर्षी डायरी बदलत बसायला नको, एकेका वर्षाची एकेक डायरी बाळगत बसायला नको, संगणक / स्मार्ट फोन / टॅबलेट्स अश्या कोणत्याही डिव्हाइसवरून वापरता येते, कागदावरच्या मजकूरासारखे खाडाखोड न करता आधीचा मजकूर सहज बदलता येतो.\nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/6926-cbse-10th-result-2018-to-be-announced-today", "date_download": "2018-08-19T23:07:34Z", "digest": "sha1:LMDZ7Q7P2EWJE242OXJBLO7FNCEFYR5U", "length": 5378, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सीबीएसई बोर्डाकडून दहावीचा निकाल आज होणार जाहीर... - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसीबीएसई बोर्डाकडून दहावीचा निकाल आज होणार जाहीर...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकेंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या निकालानतंर आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा ही संपणार आहे. आज सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेचा निकालही जाहीर होणार आहे. देशातील 16 लाख विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती, तसेच देशभरासह काही आंतरराष्ट्रीय केंद्रावरदेखील ही परिक्षा घेण्यात आली होती. सीबीएसई बोर्डाच्या दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना www.cbseresults.nic.in आणि www.cbse.nic.in. या वेबसाईटसवर दुपारनंतर पाहता येणार आहे.\nदहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर\nया मुलाच्या कामगिरीचे कौतुक, १०वीत पटकावले 35 टक्के\nदहावीचा निकाल जाहीर...यावर्षीही मुलींनीच मारली बाजी\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5339-baby-zoli-jpg", "date_download": "2018-08-19T23:09:22Z", "digest": "sha1:BGK3UEXGYYG4C3O6XFUM7VIRYFGELR2S", "length": 4850, "nlines": 127, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "शांतपणे झोळीत झोपलेल्या बाळाच्या आईलाही कळाले नाही की कधी तिच्या काळजाच्या तुकड्याला मृत्यूने कवेत घेतले - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशांतपणे झोळीत झोपलेल्या बाळाच्या आईलाही कळाले नाही की कधी तिच्या काळजाच्या तुकड्याला मृत्यूने कवेत घेतले\nजय महाराष्ट्र न्यूज, नाशिक\nनाशिकमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात झोळीत झोपलेल्या एका लहान बाळाचा मृत्यू झालाय. नाशिकच्या वडगाव पिंगळा शिवरात ही घटना घडलीय.\nकांचन पवार असं त्या लहान बाळाचा नावं आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बाळाला वाचवायला गेलेल्या आईलाही या वेळी जखम झालीय.\\\nया घटनेमुळे पिसाळलेल्या कुत्र्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-importance-fruit-juice-1717", "date_download": "2018-08-19T23:01:07Z", "digest": "sha1:ZI4XZBBP6Q7WMKITUY3YTXH3E762HPK5", "length": 17430, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, importance of fruit juice | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिरोगी आरोग्यासाठी ताज्या फळांचा रस\nनिरोगी आरोग्यासाठी ताज्या फळांचा रस\nनिरोगी आरोग्यासाठी ताज्या फळांचा रस\nडॉ. अमोल खापरे, अनिकेत वाईकर\nगुरुवार, 5 ऑक्टोबर 2017\nभारतातल्या अग्रगण्य शीतपेयांच्या रासायनिक घटकांचा अभ्यास करणाऱ्या एका रसायनशास्त्र संशोधन संस्थेच्या अहवालानुसार शीतपेयांमध्ये शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या अनेक अपायकारक रासायनिक गोष्टी असतात. (उदा. कीटकनाशक अंश, अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी नसलेले रंग, आम्ल व गोडी वाढविणारे पदार्थ).\nभारतातल्या अग्रगण्य शीतपेयांच्या रासायनिक घटकांचा अभ्यास करणाऱ्या एका रसायनशास्त्र संशोधन संस्थेच्या अहवालानुसार शीतपेयांमध्ये शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या अनेक अपायकारक रासायनिक गोष्टी असतात. (उदा. कीटकनाशक अंश, अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी नसलेले रंग, आम्ल व गोडी वाढविणारे पदार्थ).\nसर्वच शीतपेयांमध्ये सायट्रिक आणि फॉस्फोरिक आम्ल मोठ्या प्रमाणात असतात. त्यांच्या कमी अधिक प्रमाणामुळे ती आंबट लागतात.\nकुठल्याही रासायनिक पदार्थाची आम्लता ठरवणाऱ्या सामूचा विचार केला, तर या पेयांची आम्लता एक ते तीन एवढी जास्त प्रमाणात असते.\nविविध शीतपेयांमध्ये गोडी वाढविण्यासाठी ग्लुकोज, सुक्रोज, सुक्रलोस आणि सॅक्रीन इ. विविध प्रकारच्या साखरेचा वापर केला जातो.\nसाधारणतः ३०० मि.ली. शीतपेयामध्ये सुमारे ३५ ग्रॅम म्हणजे आठ-नऊ चमचे साखर असते.\nशीतपेयाचे अारोग्यावर होणारे दुष्परिणाम\nशीतपेयांच्या आरोग्यविषयक दुष्परिणामांचा विचार केला असता शीतपेयांचे सेवन कधीतरी करणे ठीक आहे; परंतु रोजच त्याचं सेवन केल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.\nशीतपेयाचे अधिकचे सेवन मानवी शरीरातील पचनसंस्थेतीसंबंधी तक्रारी निर्माण करतात. शीतपेयातील आम्लांमुळे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होऊन हाडं ठिसूळ बनत जातात. त्यामुळे कंबर, पाठ, हातपाय दुखणं असे त्रास कमी वयात होऊ शकतात. त्याशिवाय या आम्लांमुळे दातांवर परिणाम होऊन ते कमकुवत बनतात आणि लवकर निकामी होतात. तज्ज्ञांच्या मते शीतपेयाच्या प्रत्येक घोटानं दातांच्या आवरणाची किमान दोन टक्के झीज होऊ शकते.\nअस्थमा, तरुण स्त्रियांमधील पीसीओएस हा विकार, वंध्यत्व, तसंच फॉस्फोरिक अॅसिडमुळे मूत्रपिंडांवर परिणाम होणं असे विकार उद्भवू शकतात.\nशीतपेयाची एक बाटली पिली असता १४० ते १५० एवढ्या कॅलरी पोटात जातात. वाढलेल्या कॅलरी वजनवाढीला व मधुमेहाला आमंत्रण देऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पत्रकानुसार शाळकरी आणि तरुण वयातील मुलामुलींच्या अतिरिक्त वजनवाढीचं शीतपेय हे प्रमुख कारण आहे.\nनिरोगी आरोग्यासाठी ताज्या फळांचा रस नियमित सेवन करावा. फळांचा रस शक्यतो घरीच बनवण्याला प्राधान्य द्यावे. शिवाय नारळ पाणी, उसाचा रस यासारख्या आरोग्यदायी पेयांचा वापर करणे चांगले आहे.\nज्यूस बनविण्यासाठी हंगामानुसार मिळणाऱ्या ताज्या फळांचा वापर करावा.\nरसामध्ये कृत्रिम रंग वापरू नये.\nसंपर्क ः डॉ. अमोल खापरे ः ८०५५२२६४६४\n(एमआयटी, अन्नतंत्र महाविद्यालय, औरंगाबाद)\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nजनावरांना खुराकासोबत द्या बायपास फॅट,...संतुलित पशुखाद्यामध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ,...\nदर्जेदार पशुखाद्यातून होते पोषण,...गाई-म्हशींना दूध उत्पादनासाठी बरेचसे पौष्टिक घटक...\nवंधत्व निवारणासाठी कृत्रिम रेतन फायदेशीरफायदेशीर व्यवसायासाठी जनावरे सुदृढ व प्रजननक्षम...\nपावसाळ्यात सांभाळा शेळ्यांनापावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण निश्चितच जास्त असते...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडअमरावती शहरातील ॲड. झिया खान यांनी भविष्याची सोय...\nहिरव्या, कोरड्या चाऱ्याचे योग्य नियोजन...पावसाळ्यामध्ये सर्वत्र भरपूर प्रमाणात हिरवा चारा...\nरोखा शेळ्यांमधील जिवाणूजन्य अाजारपावसाळ्यात शेळ्यांमध्ये विविध संसर्गजन्य रोगाचा...\nमहत्त्व सेंद्रिय पशुपालनाचे...सेद्रिय पशुपालन ही संकल्पना अापल्याकडे नविन असली...\nकोंबड्या, जनावरांतील वाईट सवयींचे करा...कोंबड्या अाणि जनावरांस काही वाईट सवयी असतील, तर...\nअाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे...आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या...\nबदलत्या वातावरणात जपा कोंबड्यांनापावसाळ्यात दमट हवामान असते. त्यामुळे...\nफऱ्या, तिवा, घटसपर् रोगाची लक्षणे अोळखापावसाळ्यात जनावरे आजारी पडण्याचे व त्यामुळे...\nशेतीला दिली शेळीपालनाची जोडपाटबंधारे खात्यातील नोकरी सांभाळून राम चंदर...\nपोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...\nबोटुकली आकाराच्या मत्स्यबीजाचे संवर्धन...मत्स्यबीज केंद्रावर प्रेरित प्रजननाद्वारे तयार...\nउत्कृष्ट शेळीपालन व्यवसायाचा आदर्शपरभणी जिल्ह्यातील वडाळी येथील ढोले बंधूंनी...\nपंधरा हजार ब्रॉयलर पक्ष्यांचे काटेकोर...घरची सुमारे दहा ते अकरा एकर माळरानावरची शेती. चार...\nअशी करा मत्स्यशेतीची पूर्वतयारी...मत्स्यबीज संगोपनाचे यश हे तळ्याच्या पूर्वतयारीवरच...\nकाळीपुळी रोग नियंत्रणासाठी...काळीपुळी रोग उष्ण प्रदेशात उन्हाळ्याच्या अखेरीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2016/04/French-Company-india.html", "date_download": "2018-08-19T23:05:17Z", "digest": "sha1:DBR5MFK654GFLHKDCWM6F4PNRIDNJJFC", "length": 40406, "nlines": 149, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "भारतातील फ्रेंच सत्ता - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nHistory भारतातील फ्रेंच सत्ता\nभारतातील फ्रेंच सत्तेचा कालखंड १६६४ ते १९५४ आहे. भारतात व्यापाराच्या निमित्ताने डच , पोर्तुगीज , ब्रिटिश इ . यूरोपीय लोकांनी सोळाव्या शतकापासून प्रवेश करण्यास सुरुवात केली . व्यापारा बरोबरच भारतात सत्तासंपादन करण्याचीही स्पर्धा या यूरोपीयांत सुरू झाली.\n* पहिला कालखंड (१६६४ ते १७४२)\n०१. भारताशी व्यापार करावयाच्या स्पर्धेत उतरलेल्या प्रमुख यूरोपीय सत्तांपैकी फ्रेंच शेवटचे होते. चौदाव्या शतकात जॉर्देनस, फ्रायर ओडोरिक यांसारख्या धर्मोपदेशकांनी व सतराव्या शतकात फ्रान्स्वा बर्निअर व थेवेनॉट यांसारख्या प्रवाशांनी फ्रान्समध्ये भारताविषयी बरीच उत्सुकता निर्माण केली होती.\n०२. भारतात येऊन गेलेल्या या प्रवाशांनी व धर्मोपदेशकांनी, विशेषतः सुरतला आलेल्या काप्युशँ मिशनऱ्यांनी पूर्वेकडे व्यापार करू इच्छिणाऱ्यांचे काम सुलभ केले.\n०३. फ्रान्सचा राजा चौथा हेनरीच्या उत्तेजनाने पूर्वेकडे, विशेषतः भारताशी व्यापार करणाऱ्या कंपन्या स्थापन झाल्या (१६०१, १६०४ व १६४२ इ.) परंतु चौदाव्या लूई चा अर्थमंत्री झां बातीस्त कॉलबेअर याच्या पुढाकाराने १६६४ साली स्थापन झालेल्या 'काँपान्यी देस इंडिज'च्या स्थापनेपासून फ्रेंचांचा भारताशी पद्धतशीर व्यापार सुरू झाला.\n०४. बॅबॅर व लाबुलॉय ला गूझ या फ्रान्सच्या राजदूतांनी औरंगजेबाकडून १६६६ मध्ये सुरतेला वखार घालण्याची परवानगी मिळविली. दोन वर्षांनी वखार सुरू झाली. शिवाजींनी १६६८ मध्ये राजापूरला वखार घालायची परवानगी दिली. त्यानंतर १६६९ मध्ये मछलीपट्टनम्‌लाही फ्रेंच वखार सुरू झाली.\n०५. नौदलाचे सामर्थ्य एतद्देशीयांना दाखवून व्यापार वाढवावा, अशा उद्देशाने द लाहेच्या नेतृत्वाखाली १६७१ साली एक नाविक दल भारतात आले. त्याच्या जोरावर फ्रेंचांनी सँ थॉम ही मद्रासजवळील (मैलापूर) व्यापारपेठ गोवळकोंड्याकडून जिंकून घेतली. पण ती त्यांना फार काळ ताब्यात ठेवता आली नाही.\n०६. तेव्हा फ्रेंच अधिकारी फ्रान्स्वा मारतँ याने दूरदर्शीपणे पाँडीचेरी ठाणे मिळवले (१६७३- ७४). त्याच्या कर्तृत्वाने शहर वाढले आणि काही वर्षांनी सुरत मागे पडून पाँडिचेरी हीच फ्रेंचांची भारतातील राजधानी झाली. याखेरीज बंगालमध्ये चंद्रनगर, पाटणा, कासीमबझार, डाक्का, जगदिया व ओरीसातील बालेश्वर (बलसोर) येथेही फ्रेंचांनी वखारी घातल्या.\n०७. सुरु वातीच्या काळात डच व इंग्रजांच्या कारवाया आणि भारतीय राजेरजवाड्यांच्या लढाया यांमुळे फ्रेंच वसाहतींना बराच उपद्रव झाला. तरीही फ्रान्स्वा काराँ (१६६८-१६७३), फ्रान्स्वा बाराँ व मारतँ या कर्तबगार अधिकाऱ्यांनी फ्रेंचांचे व्यापारी व राजकीय महत्त्वही वाढीला लावले.\n०८. मारतँने मराठ्यांकडून पाँडिचेरीच्या तटबंदीची व करवसुलीची राजपत्रे मिळवली. लहान प्रमाणावर फौजाही ठेवायला सुरुवात केली. तरीही प्रथमतः व्यापाराचे संरक्षण व त्यापासून होणारे आर्थिक लाभ फ्रेंच धोरणाचे प्रमुख सूत्र होते.\n०९. १६८३ साली कॉलबेअरच्या मृत्यूनंतर, अंतर्गत व्यापाराला संरक्षण म्हणून भारतीय कापडाच्या आयातीला फ्रान्समध्ये घातलेली बंदी आणि जबरदस्त सरकारी नियंत्रण यांमुळे हा व्यापार कंपनीला फारसा फलदायी झाला नाही.\n१०. झां लॉने कंपनीच्या अर्थरचनेची १७१९ मध्ये पुनर्घटना केली, तरीही काही वर्षातच कंपनीचे दिवाळे वाजण्याची वेळ आली. त्यामुळे १७२३ मध्ये फ्रेंच सरकारने ;काँपान्यी देस' या नावाखाली तिची पुनर्रचना केली.\n११. त्यात सरकारी नियंत्रणे आणखी कडक झाली. कंपनीच्या संचालकांना अधिकार उरले नाहीत. तथापि १७२५-४० या काळात कंपनीने बराच फायदा मिळविला. मलबार किनाऱ्यावर माहे (१७२१) व मद्रास किनाऱ्यावर यानम (१७२३ ) येथे वसाहती प्रस्थापित झाल्या.\n१२. बन्वा द्यूमा पाँडिचेरीचा गव्हर्नर झाला. त्याच्या कारकीर्दीत (१७३५ - ४२) फ्रेंच सत्तेची भरभराट झाली. त्याने पाँडीचेरीला नाणी पाडण्याचा मिळविलेला परवाना फ्रेंच व्यापाराला किफायतशीर ठरला.\n१३. अर्काटचा नवाब दोस्त अलीच्या मृत्यूनंतर माजलेल्या वारसांच्या भांडणात त्याने दोस्त अलीचे कुटुंब, सफदर अली, चंदासाहेब या सर्वांना पाँडिचेरीत आश्रय दिला आणि १७३९ साली चंदासाहेबांच्या मदतीने तंजावर राज्यातील कारिकलचा प्रदेश मिळविला. पाँडिचेरीवर चालून आलेल्या रघुजी भोसल्याला वश करून घेतले . याबाबत रघुजीने केलेला पराक्रम फ्रेंचांनी दिलेल्या उंची दारूने निष्फळ ठरविला, अशा अर्थाचे उद्‌गार पुढे छत्रपती शाहूने काढले.\n* दुसरा कालखंड (१७४२ - ६३)\n०१. भारतीय फ्रेंच वसाहतीचा गव्हर्नर जनरल म्हणून १७४२ मध्ये जोझेफ फ्रान्सीस डूप्ले आला. त्याने फ्रेंच धोरणाला नवी दिशा दिली. भारतात यूरोपीय वसाहतवाद आणण्याचे श्रेय त्याचे. त्यासाठी बन्वा द्यूमाच्या मनसबदारीचा डूप्लेने गाजावाजा केला आणि कर्नाटकच्या गादीसाठी चाललेल्या कलहात प्रामुख्याने भाग घेऊन फ्रेंचांचे महत्त्व वाढवायला सुरु वात केली.\n०२.यानंतर पुढील काळात इंग्रज व फ्रेंच यांच्यात युद्ध झाले. शेवटी फ्रेंचांचा पराभव झाला व इंग्रजांचे भारतावर वर्चस्व प्रस्थापित झाले.\n* तिसरा कालखंड (१७६३ - ८५)\n०१. पॅरिसच्या तहाने (१७६३) युद्ध संपले आणि फ्रेंचांना त्यांच्या वसाहती परत मिळाल्या. तरी पुढे फ्रेंच भारतीय सत्तेला जी उतरती कळा लागली ती अखेरपर्यंत. बंगाल इंग्रजांच्या पूर्ण कब्जात गेला. इतरत्रही इंग्रजांचे वर्चस्व वाढले. हैदराबादच्या सलाबत जंगने इंग्रजांशी सलोखा केला होता.\n०२. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठेही पुन्हा सावरले गेले होते. या वेगवेगळ्या सत्तांशी संधान साधून इंग्रजांना पायबंद घालायचा असे प्रयत्न अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रेंचांनी चालू ठेवले. त्यांच्या कारस्थानापासून इंग्रजांनीही सावधगिरी बाळगली.\n०३. फ्रेंच कंपनीचे मात्र दिवस भरले होते. १७६९ मध्ये फ्रेंच सरकारने कंपनी बरखास्त करून सर्व फ्रेंच भारतीय वसाहती आपल्या प्रत्यक्ष अंमलाखाली घेतल्या. पण पंधराव्या लूईने त्यांच्या पुनरूज्जीवनाकडे लक्ष दिले नाही . त्यामुळे पाँडिचेरीचे गव्हर्नर लॉ द लॉरिस्ताँ (१७६५ - ७६) आणि बेलकाँब ( १७७७ - ७८) यांच्या इंग्रजांना शह देण्याच्या योजना कागदावरच राहिल्या.\n०४. चंद्रनगरचा गव्हर्नर झां बातीस्त शव्हाल्ये (१७६५ - ७६) याने मोगल बादशाह शाह आलमच्या साह्याने सिंध प्रांतात फ्रेंच बस्तान बसवायचा घाट घतला. त्याचीही तीच गत झाली.\n०५. १७७६ साली अमेरिकन स्वातंत्र्यानिमित्त इंग्लंड-फ्रान्स युद्ध सुरू झाले. तेव्हा मात्र फ्रेंच सरकारने युद्धातील डावपेच म्हणून मराठ्यांशी मैत्री करण्यासाठी सँल्यूबँ आणि नंतर माँतिन्यी यांना पुण्याला पाठविले . द स्युफ्राँ या पराक्रमी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हिंदी महासागरात नाविक दल आणले . त्याने पाच लढायांत इंग्रज आरमाराला नामोहरम केले . बुसीला सर्वाधिकार देऊन सैन्य पाठवायचे ठरले. पण त्याला इतका उशीर झाला की, तोपर्यंत १८८३ साली इंग्लंडने फ्रान्सशी तह केला होता.\n०६. इंग्रजांविरुद्ध लढाईत गुंतलेल्या हैदर-टिपूला किंवा मराठ्यांना फ्रेंचांचा उपयोग झाला नाही. इंग्रजांनी जिंकलेल्या फ्रेंच भारतीय वसाहती तहाने पुन्हा एकदा फ्रेंचांना परत मिळाल्या. यानंतर मात्र फ्रेंच सत्तेच्या पुनरुज्जीवनाची आशा संपली. १७८५ मध्ये बुसीही मरण पावला. फ्रेंच सत्तेच्या उत्कर्षात आणि इतिहासात डूप्लेच्या खालोखाल बुसीच्या मुत्सेद्देगिरीला व शौर्याला महत्त्व आहे.\n* चौथा कालखंड (१७८५ - १८०२)\n०१. या काळात मराठे व विशेषतः टिपू यांच्याशी संबंध वाढविण्याचे प्रयत्न फ्रेंचांनी केले. परंतु फ्रेंच सरकार ने मुख्य लक्ष व्यापाराकडे दिले. बंगालातील इंग्रजांशी याबाबत नेहमी कटकटी होत. त्या दूर करण्यासाठी १७८७ मध्ये इंग्लंडशी करारनामा केला.\n०२. शार्ल कालॉन या कंट्रोलर-जनरलच्या पुढाकाराने एक नवी कंपनी १७८५ मध्ये स्थापन झाली. तिने चार वर्षांत चांगली प्रगतीही केली. पण १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाल्याने सगळी परिस्थितीच पालटली. क्रांतीचे पडसाद फ्रेंच भारतीय वसाहतींतही उठले. त्यांत एतद्देशीयांचा काही संबंध नव्हता.\n०३. फ्रेंच राज्यक्रांतीतूनच यूरोपात १७९३ मध्ये युद्ध उद्‌भवले. तेव्हा इग्रंजानी पुनश्च भारतीय फ्रेंच वसाहती ताब्यात घेतल्या. या युद्धात ऑइल ऑफ फ्रान्स (मॉरिशस) आणि बूँ र्बा (रेयून्याँ) या हिंदी महासागरातील बेटांच्या तळावरून फ्रेंचांनी बरीच चाचेगिरी केली आणि इंग्रज व्यापाराला चांगलेच अडथळे आणले. यांखेरीज म्हैसूरशी असलेली फ्रेंचांची मैत्री ही सुद्धा इंग्रजांना डोकेदुखी झालीच.\n* अखेरचा कालखंड (१८०२ - १९५४)\n०१. भारतावर फ्रेंच अंमल बसविण्याचा अखेरचा प्रयत्न नेपोलियनने केला. १८०२ मध्ये आमेन्यच्या तहान्वये फ्रेंच भारतीय वसाहती फ्रान्सला परत मिळायचे ठरले. त्या ताब्यात घेण्यासाठी शार्ल मात्य इझिदॉर दकाँच्या नेतृत्वाखाली नेपोलियनने सैन्य व जहाजे पाठविली. त्याचा हेतू भारतीय सत्तांशी गुप्त संधान साधण्याचा होता.\n०२. पण युरोपात पुन्हा युद्धाचा रंग दिसू लागल्याने इग्रंजांनी पाँडिचेरीला खडा पहारा ठेवला. दकाँ ला रातोरात मॉरिशसला परतावे लागले. तेथूनच त्याने ब्रिटिश आरमाराला सतावण्याचे अयशस्वी प्रयत्न केले.\n०३. १८०७-०८ मध्ये नेपोलियनने पुनश्च भारतावर मोहीम करण्याच्या योजना आखल्या. त्याला शह म्हणून इंग्रजांनी लाहोर, काबूल, तेहरान येथे वकिलाती पाठविल्या. खुद्द नेपोलियन यूरोपात युद्धात गुंतून राहिल्याने तो संकल्प तसाच राहिला.\n०४. अखेर १८१० मध्ये इंग्रजांनी मॉरिशस व रेयून्याँ हे फ्रेंच तळही ताब्यात घेतले. १८१५ मध्ये तह झाला. त्यानुसार १८१६-१७ मध्ये पाँडिचेरी, चंद्रनगर, माहे, कारिकल व यानम वसाहती फ्रान्सला परत मिळाल्या. अशा प्रकारे फ्रेंचांनी भारत स्वतंत्र होईपर्यत इंग्रजांचे भारतातील स्वामित्व मान्य केले.\n०५. १९५४ मध्ये या वसाहती फ्रान्सने भारताच्या ताब्यात दिल्या. १९५६ मध्ये त्यांच्या विलीनीकरणाबाबत भारत-फ्रान्स तह झाला. तो १९६२ मध्ये पक्का झाला व भारतातील फ्रेंच सत्ता संपुष्टात आली.\n०१. हैदरच्या काळापासूनच फ्रेंचांचे म्हैसूरशी स्नेहसंबंध प्रस्थापित झाले होते. हैदरने प्रथम ह्यूज्यॅल व नंतर ऱ्युसॅल यांची फ्रेंच घोडदळाची छोटी पथके बाळगली होती. १७८० मध्ये इंग्रजांशी युद्ध सुरू झाल्याबरोबर त्याने मॉरिशसचा गव्हर्नर सुयाककडून मदत मागविली. त्याने पाठविलेला दॉर्व्ह हा अधिकारी तसाच परतला, तेव्हा द्युशमे याला पाठविले. द्युशमेने हैदरशी औपचारिक तहाचा आग्रह धरला. हैदर त्याला कबूल नसल्याने दोघांनाही परस्पर साह्य झाले नाही.\n०२. द स्युफ्राँच्या नाविक शौर्याबद्दल मात्र हैदरला कौतुक वाटले आणि त्याने पकडलेले इंग्रज युद्धकैदी द स्युफ्राँच्या हवाली केले. हैदरच्या मृत्यूनंतर १७८२ साली टिपू गादीवर आला. त्याने १७८४ साली इंग्रजांशी मंगलोरचा तह केला. त्या वाटाघाटीत बुसीला भाग घेऊ दिला नाही.\n०३. पण १७८६ नंतर मात्र त्याने फ्रेंच मैत्रीवर विशेष जोर दिला. फ्रान्सच्या सोळाव्या लूईला पत्रे, नजराणे पाठविले. १७८७-८८ मध्ये फ्रान्सला वकीलही पाठवले आणि फ्रेंचांनीही राजनैतिक संबंध वाढविले. पण तटस्थतेच्या धोरणामुळे टिपूचे इंग्रज-निजाम-मराठे यांच्या संयुक्त सत्तांशी १७९० मध्ये युद्ध सुरू झाले. त्यात फ्रेंचांनी कोणासच मदत केली नाही. साहजिकच १७९३ मधील इंग्रज - फ्रेंच युद्धात टिपूही स्वस्थच राहीला.\n०४. क्रांतीनंतर फ्रान्सच्या बदललेल्या परिस्थितीची टिपूला काहीच कल्पना नव्हती. १७९७ मध्ये रिपो या फ्रेंच धाडशी चाच्याच्या सल्याने पुन्हा एकवार वकीलात पाठविली, ती निष्फळ ठरली. १७९९ साली श्रीरंगपटणच्या लढाईत टिपू मारला गेला. या मैत्रीचा फ्रेंचांना प्रत्यक्षात उपयोग झाला नाहीच, उलट मराठे व निजाम यांच्या मनात फ्रेंचां विषयी अविश्वास निर्माण करण्यास ती कारणीभूत ठरली.\n* फ्रेंच साहसी अधिकारी\n०१. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बळावत चाललेल्या इंग्रजी सत्तेला आणखी एक भय होते, ते निरनिराळ्या भारतीय संस्थानिकांच्या पदरी नशीब काढायला आलेल्या फ्रेंच सैनिकी अधिकाऱ्यांच्या कारवायांचे.\n०२. १७६३ च्या तहानुसार फ्रेंचांना आपले सैन्य एकदम कमी करावे लागले. नोकरीतून निघालेले अनेक अधिकारी भारतीय राजेरजवाड्यांकडे आपल्या जवळच्या कवायती पलटणी आणि तोफखाना घेऊन नोकरीला राहिले.\n०३. रनेमादॅक याने शुजाउद्दौला, गाझीउद्दीन व जाट यांच्याकडे नोकऱ्या केल्या. नंतर शव्हाल्ये शाह आलमकडे आला आणि सिंधमध्ये बस्तान बसवायच्या योजनेत सामिल झाला. पण ती योजनाच बारगळली. काँत द मोदाव्ह यानेही प्रथम शाह आलमकडे नोकरी धरली. नंतर तो निजामाचा भाऊ सलाबत जंगच्या पदरी राहिला.\n०४. शुजाउद्दौलाकडे १२ वर्षे असलेल्या ज्याँती या अधिकाऱ्याचे अयोध्येत चांगले वजन होते. फ्रान्सला परतल्यावर त्याची प्रशंसा झाली. त्याने भारतावर पुस्तके लिहिली आणि जुनी हस्तलिखिते जमविली. फ्रान्समधील भारतविषयक अभ्यासाचा तो प्रारंभक होय. या काळात फ्रेंच साहसी लोकांचे पेवच फुटले होते.\n०५. निजामाकडे प्रथम ओमाँ, द लाली आणि नंतर फ्रान्स्वा द रेमाँ हे अधिकारी नोकरीस होते. रेमाँने चौदा हजार सैन्य तयार केले होते. एतद्देशीयांचे त्याच्यावर प्रेम होते. १७९८ साली त्याच्या मृत्यू नंतर त्याची जागा पेरॉनने घेतली. पण इंग्रजांच्या दडपणाने निजामाकडल्या फ्रेंच फौजा बरखास्त झाल्या आणि हैदराबादेतील फ्रेंच वर्चस्व संपले.\n०६. काँत द बुआन्य मुळचा साव्हुआचा. इंग्रजांच्या शिफारशीने महादजी शिंदेकडे आला आणि त्याने तीस हजार सैन्य तयार केले. १७९६ मध्ये तो यूरोपला परतला. त्याची जागा दौलतराव शिंद्याकडे पेरॉनने घेतली. १८०३ मध्ये युद्धावाचूनच तो इंग्रजांना शरण गेला.\n०७. तुकोजी होळकरकडला द्युद्रनेक आणि टिपूकडचा द लाली व नंतर द व्हिजी हे फ्रेंचच. यांपैकी बऱ्याच जणांना सैन्याच्या तैनातीसाठी मुलूख तोडून मिळाले होते. स्वतंत्र संस्थानिकांच्या थाटात ते राहत व त्या त्या दरबारी त्यांचे चांगले वजनही असे. पण ते मुख्यतः पोटार्थी असल्याने त्यांची कारस्थाने फ्रेंच सत्तेच्या पुनरूज्जीवनाला उपयोगी पडली नाहीत. उलट एतद्देशीयांना फ्रेंच साह्याची भरमसाठ आश्वासने देऊन अप्रत्यक्षरीत्या त्यांनी इंग्रजानांच मदत केली .\n* फ्रेंच - मराठे संबंध\n०१. १७ व्या शतकात या दोन्ही सत्तांची वाढ , १७६२-६३ मध्ये पराजय व एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातिला ऱ्हास यांत साम्य आढळते. युद्धसाहित्य पुरवायला अनुकूल असलेल्या फ्रेंचांना शिवाजी महाराजांनी सुरतेला लुटले नाही. पाँडिचेरी जिंकली, पण फ्रेंचांना व्यापाराचे फर्मान दिले. पाँडिचेरीच्या मराठी कारभाऱ्यांनी फ्रेंचांना पैशासाठी बराच त्रास दिला. पण त्या बदल्यात मारतँने पाँडिचेरीच्या तटबंदीचे व करवसुलीचे अधिकार मिळविले.\n०२. पुढे १६९३ साली राजाराम महाराजांनी पाँडिचेरी डचांना विकली. ती फ्रान्स-हॉलंड तह झाल्यावरच फ्रेंचांना परत मिळाली. ड्यूमाच्या धैर्याने स्तिमित झालेल्या रघुजी भोसल्याने बंगालवरच्या स्वाऱ्यांत चंद्रनगरला धक्का लावला नाही. तथापि फ्रेंच व्यापाराचे नुकसान व्हायचे ते झालेच.\n०३. चंदासाहेबाला सोडवून घेण्यासाठी सुरुवातीला डूप्लेने मराठ्यांशी मैत्रीचे धोरण ठेवले. पण हैदराबादला वर्चस्व स्थापण्याच्या प्रयत्नात बुसी - सलाबतजंग यांचे नानासाहेब पेशव्यांशी युद्ध जुंपले. अखेर १७५२ साली मालकीचा तह झाला. त्यात नानासाहेबाला मुलूख मिळाला. सावनूरच्या मोहिमेत बुसीची मदत मिळाली. कर्नाटकातील इंग्रज - फ्रेंच युद्धपासून मात्र तो अलिप्त राहिला.\n०४. १७६३ नंतरच्या शव्हाल्ये, लॉ द लॉरिसताँ, बेलकाँब वगैरेंच्या योजनांत मराठ्यांच्या मैत्रीवर भर होता. अखेर १७७७ मध्ये सँल्यूबँ व १७८१ नंतर माँतिन्यी या फ्रेंच राजदूतांनी इंग्रजांविरुद्ध परस्पर साह्याच्या वाटाघाटी केल्या. पण त्यांना पॅरिसहून उत्तर न आल्याने नाना फडणीसाने माँतिन्यीचे नकळत १७८२ साली सालबाईचा तह पक्का केला.\n०५. मराठ्यांचा फ्रेंच मदतीवरील विश्वास उडाला. भरीला फ्रेंच टिपूची मैत्री, माँतिन्यी व नंतर ज्याक कॉसिन्यी यांनी मराठे - टिपू सलोख्याचे अयशस्वी प्रयत्न केले. १७८८ मध्ये माँतिन्यी परतल्यावर फ्रेंच - मराठे संबंध संपले.\n०६. वेलस्लीने वसईच्या तहात दुसऱ्या बाजीरावला फ्रेंचांशी संबंध ठेवायला मनाई करून त्यावर शिक्कामोर्तब केले. इंग्रजांच्या वर्चस्वाला शह देण्यात दोन्हीही सत्ता परस्परांचा नीट उपयोग करून घेण्यास असमर्थ ठरल्या .\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://anildabhade.com/mpsc-rajyaseva/mpsc-rajyaseva-prelims/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2018-08-19T22:49:37Z", "digest": "sha1:YBHVAZYTKENJQOSC4XL7IL7UJN7YZEED", "length": 30960, "nlines": 636, "source_domain": "anildabhade.com", "title": "रिविजन ची वेळ आली आहे | AnilMD's Blog – Personal Guidance for UPSC and MPSC Exams: Rajyaseva, PSI, STI, Asst, Civil Services", "raw_content": "\n“MPSC यशाचं मंत्र – एक संपूर्ण पुस्तक”\nMPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो\nअमूल्य वेळ गमवू नका – एम पी एस सी मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा\nचालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे\nचालू घडामोडी साठी न्यूजपेपर मध्ये काय वाचावे आणि काय वाचू नये\nमुख्य परिक्षेची तयारी कशी करावी\nअनिवार्य इंग्रजी : तयारी कशी करावी\nराज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर कसा सोडवायचा\nरिविजन ची वेळ आली आहे\nघाबरलात का सामान्य क्षमता चाचणी : संपूर्ण मार्गदर्शक बघून\nहॉल तिकीट मिळाले की नाही अजून – MPSC प्रिलिम्स २०१० परीक्षेचे\nMCQs – ऑब्जेक्टीव्ह प्रश्नांसाठी कशी तयारी करावी\nमला सांगा तुम्हाला मराठीत काय पाहिजे\nरिविजन ची वेळ आली आहे\nमित्रांनो, काय कसा काय चालू आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा अभ्यास\nबहुतेक सर्वांनीच संपूर्ण अभ्यासक्रम कवर केला असेलच, होय की नाही\nचला आता रिविजन ची वेळ आली आहे …आता ह्याबद्दलच बोलूया.\n१ मे ते ७ मे २०१० ह्या एका आठवड्यात तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाची रिविजन करावी लागणार आहे. तुम्ही नोट्स बनवले असतीलच तर, ह्या काही महिन्यात अभ्यास करतांना, बनवले की नाही नाही अरे बाबांनो काय चालू आहे हे म्हणजे इतके दिवस झालेत, मी किती स्टडी प्लान बनवून दिलेत तुम्हाला, त्याचं काय केलं\nहे बघा, MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही फार कठीण परीक्षा आहे. आता असं म्हणू नका की मी तुम्हाला घाबरवत आहे, नाही असं बिलकुल नाही. कोणत्याही परीक्षेत पास व्हायचं असेल तर मेहनत तर घ्यावीच लागणार आहे. एक उदाहरण पाहू या का मी खालीलप्रमाणे सांगतो तसं करा:\n१. सर्वप्रथम आंघोळ करा\n२. स्वच्छ कपडे घाला\n३. शांत अशी जागा निवडा आणि तिथे एक स्वच्छ कपडा टाका किंवा चटई टाकून गुडघ्यावर बसा आणि हात जोडून डोळे बंद करा\n४. ज्या देवाला, महापुरुषाला तुम्ही मानता त्यांचं स्मरण करा.\n५. आता असं म्हणा की हे बाप्पा/देवा/महापुरुषा/गुरुदेव ‘मला MPSC परीक्षेचं हॉल तिकीट आलेलं आहे, प्लीज मला मदत करा. मी ही परीक्षा पास झालोच/झालीच पाहिजे. माझ्याजवळ अभ्यासाला वेळ नाहीये म्हणून तुम्ही तेवढा अभ्यास करून द्या माझा आणि परीक्षेत मला सर्व आठवू द्या आणि माझा पेपर एकदम झक्कास गेला पाहिजे आणि मी उत्तम मार्काने मुख्य परीक्षेसाठी सिलेक्ट झालो/झाली पाहिजे”.\n६. आता डोळे उघडा आणि चटई उचलून ठेवा, कपडे चेंज करा.\n७. वाटल्यास ऑफिस ला जा किंवा जे तुमचं नेहमीचं आहे ते करा पण मात्र अभ्यास करू नका. मी कोण आहे तुम्हाला काही म्हणणारा\nआता बघा काय होणार, तुमचा रिझल्ट झक्कास येणार… पूर्वपरीक्षेचा रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा लिस्ट मध्ये तुमचं नाव बघा\nकमीने पिक्चर चं टायटल म्युझिक माहित आहे का\n“Tan Tya Ddhyan …” ..बिलकुल असाच रिझल्ट आहे बघा तुमचा. होय की नाही\nवरील माझ्या Top ७ टिप्स ची कमाल आहे ही बाबांनो…. नाही नाही माझी कमाल नाही, खरं तर ही तुमची कमाल आहे म्हणावं.\nपुरे आता..जे उमेदवार अगदी सिरिअस नसतील अभ्यासाबद्दल त्यांचे तर डोळे उघडले च असतील ह्याची मला खात्री आहे.\nबघा, मेहनत ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्याला तोड नाही. “प्रयत्न केल्याने होत आहे रे आणि ते केलेच पाहिजे” ही म्हण अगदी खरी आहे. आज जर तुम्ही डोळ्यांत तेल टाकून अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे आणि नाही तर काहीच मिळणार नाही, हे लक्ष्यात ठेवा. (आता खरोखरच डोळ्यांत तेल टाकू नका नाही तर डॉक्टर कडे जाल आणि त्याच बिल मला पाठवाल.)\n१ मे ते ७ मे ह्या एका आठवड्यात जे शक्य होईल ते वाचून काढा. जर नोट्स बनवले असतील तर ते वाचून काढा. जर नसतील काढले तर प्रत्येक टॉपिक चे मुख्य मुद्दे वाचून काढा. आता तुमच्या कडे नोट्स लिहून काढायचा वेळ नाही तर त्यात वेळ गमावू नका. जास्तीत जास्त वाचन करा. ऑफिस मध्ये जात असाल तर कृपया ९ दिवसाची रजा/सुट्टी घ्या प्लीज.\nजे काही करायचं आहे तो अभ्यास १ मे ते ७ मे दरम्यान करा. रोज १२ ते १६ तास अभ्यास करा, वेळेवर जेवण करा, खूप पाणी प्या. तब्येती कडे लक्ष द्या. फळं खा: टरबूज, चिकू, संत्री. मोसंबी, केळी, जे काही आणून खावू शकाल ते आणा आणि खा. अभ्यासाला भरपूर वेळ द्या. आणि हो, ह्या ७ दिवसात जितके जास्त प्रश्न संच सोडवता येतील तितके प्रश्न संच सोडवा. पण एक लक्षात ठेवा की १ प्रश्न संच २ तासातच सोडवा म्हणजे तुम्हाला परीक्षेत ह्या सरावाची मदत होईल.\n८ मे ला अभ्यास बिलकुल करू नका…एखादा सिनेमा बघा किंवा फमिली सोबत कुठे तरी पिकनिक ला जा …खूप एन्जॉय करा ८ तारखेला. तुमच्या ताण पडलेल्या मनाला व शरीराला ह्याची खूप गरज असेल. डोकं शांत होईल म्हणजे ९ मे ला तुम्ही आरामात परीक्षा देवू शकाल आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकाल. जमेल तर परीक्षा केंद्र कुठे आहे ते बघून या, जर तुम्ही त्याच शहरात असाल तर. बाहेरून येणाऱ्या उमेदवारांनी ८ मे ला रात्रीच त्या शहरात पोचावं आणि ते केंद्र पाहून घ्यावं.\n९ मे ला सकाळीच उठून फ्रेश व्हा, काही तरी खावून घ्या पण इडली डोसा, भात हे पदार्थ खावू नका, ह्याने तुम्हाला झोप येईल.\n१ तास अगोदर परीक्षा केंद्रावर जा. आणि पेपर हातात येताच …..ऑल द बेस्ट…हा हा हा हा\n4 Responses to रिविजन ची वेळ आली आहे\nऑक्टोबर 2, 2011 येथे 8:21 सकाळी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nपर्सनल गायडंस प्रोग्राम (पी.जी.पी.)\nमला सांगा तुम्हाला मराठीत काय पाहिजे\nMPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो\nलाल दिवा असलेल्या गाडीत बसायचे\nअमूल्य वेळ गमवू नका – एम पी एस सी मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा\nआमचा वेबिनार अटेंड करण्यासाठी सर्वोत्तम वेळ तुमच्याजवळ कोणती आहे\nकैसे जीतोगे यह एम्.पी.एस.सी. की लढाई\nकोण म्हणतंय आमच्या मराठमोळ्या युनिव्हरसिटीज मागे आहेत अहो त्यांनी दिल्लीलाही मागे टाकलंय\nजीवघेणी स्पर्धा आणि परिक्षांचा वाढता ताण\nरिविजन ची वेळ आली आहे\nशासकीय सेवा का बरं करावी\nहॉल तिकीट मिळाले की नाही अजून – MPSC प्रिलिम्स २०१० परीक्षेचे\nफटा पोस्टर निकला हिरो\nतीन वर्षांचा खडतर प्रवास\nSuccess Mantra #2 – सफलता मिळत नसते, मिळवावी लागते\nSuccess Mantra #3 – मासिके का व कशी वाचावीत\nSuccess Mantra #5 – महाराष्ट्र २०१३ – आकडेवारी\nआता ते शक्य आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/shortage-tur-dal-market-137281", "date_download": "2018-08-19T23:02:05Z", "digest": "sha1:RFBOCXZH4EJE3VUHTNED5563PDQFLJ4J", "length": 13949, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "shortage of tur dal in market तूर डाळ देता का तूर डाळ | eSakal", "raw_content": "\nतूर डाळ देता का तूर डाळ\nरविवार, 12 ऑगस्ट 2018\nखारघर : पनवेल तालुक्यात असलेल्या सर्व दुकानात जवळपास 75 क्विंटल तूर डाळची आवश्यकता असताना केवळ दहा दुकानात चार क्विंटल वितरण करण्यात आली आहे. धान्य दुकानदारांनी शासनाकडे तूर डाळीचे पैसे भरून गेल्या दोन महिन्यापासून डाळ मिळत नसल्यामुळे डाळ देता का डाळ अशी वेळ दुकानादारावर आली आहे.\nखारघर : पनवेल तालुक्यात असलेल्या सर्व दुकानात जवळपास 75 क्विंटल तूर डाळची आवश्यकता असताना केवळ दहा दुकानात चार क्विंटल वितरण करण्यात आली आहे. धान्य दुकानदारांनी शासनाकडे तूर डाळीचे पैसे भरून गेल्या दोन महिन्यापासून डाळ मिळत नसल्यामुळे डाळ देता का डाळ अशी वेळ दुकानादारावर आली आहे.\nपनवेल तालुक्यात जवळपास 194 शिधावाटप दुकान आहेत. शासनाने मागील वर्षी नोव्हेंबर शासनाने तुरडाळचे परिपत्रक काढून 55 रुपये प्रती किली विक्री करावे असे आदेश काढल्यावर पुरवठा विभागाकडून जबरस्तीने दुकानदाराच्या माथी मारले जात असे, दरम्यान किरकोळ बाजारात उच्च दर्जाची सतर किलो दराने तूर डाळ मिळत असल्यामुळे शिधापत्रिकानी पाठ फिरवल्याने रेशन दुकानदार जबरदस्तीने डाळ विक्री करावी लागली. यावर्षी जून महिन्यात शासनाने शिधावाटप दुकनात 35 रुपये दराने तूर डाळ मिळेल असे सांगितल्याने तसेच पुढील महिन्यात येणारे गणेश उत्सव, आणि श्रावणात डाळीचे मागणी वाढणार या आशेने दुकानदारांनी शासनाकडे जून - जुलै महिन्यात डाळीसाठी पैसे भरूनही डाळ मिळत नसल्याचे बाब उघडकीस आली आहे.\nसूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील194 शिधावाटप दुकानात जवळपास 75 क्विंटल डाळीची आवश्यकता असताना केवळ दहा दुकानात चार क्विंटल वितरण करण्यात आल्याची माहिती मिळाली. पुढील एक दोन महिन्यात घरोघरी गणेश उत्सव तसेच दसरा दिवाळी येत असल्यामुळे दुकानदारांनी डाळीसाठी शासनाकडे पैसे भरूनही डाळ मिळत नसल्यामुळे डाळ देता का डाळ अशी वेळ दुकानादारावर आली आहे.\nस्थानिक आमदार ,जिल्हा पुरवठा अधिकारी आणि दुकानदार यांच्या नुकताच बैठक पार पडली. दुकानदाराच्या समस्या निदर्शनास आणून दिल्या तसेच शासनाकडे तूरडाळीचे पैसे भरूनही अध्यापही डाळ उपलब्ध झाली नाही.\n- भरत पाटील, अध्यक्ष, किरकोळ रॉकेल विक्रेते व रास्त भाव धान्य दुकान वेल्फेअर असोसिएशन\nएप्रिल मे महिन्यात शासनांकडून मिळालेली अंदाजे दोन क्विंटल तुरडाळ 55 रुपये किलो दराने जबरदस्तीने कार्ड धारकांना विकावी लागली.त्यामुळे दोन महिन्यात तूरडाळीची मागणी केली नाही.पुढील महिन्यात गणेश उत्सवात डाळीची मागणी होणार आहे.त्यामुळे लवकरच मागणी करणार आहे.\n- केसरीनाथ पाटील शिधावाटप दुकानदार\nशिधावाटप दुकान देण्यासाठी अध्यापही तुरडाळ उपलब्ध झालेली नसल्यामुळे देता आले नाही.\n- लीलाधर दुफारे जिल्हा पुरवठा अधिकारी\nमहापालिकेतील अधिकारी \"प्रेशर'मध्ये नागपूर : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले आहेत. काही अधिकारी अक्षरशः हृदयविकार,...\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल\nएम्प्रेस सिटीची बत्ती गुल नागपूर : अग्निशमन यंत्रणा नसलेल्या बहुमजली इमारतींचे पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याच्या मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार...\nकोरेगाव रस्त्यावर विक्रेत्यांचा ‘विसावा’\nसातारा - सातारा शहर व परिसराला लागलेली अतिक्रमणाची वाळवी दिवसेंदिवस पोखरू लागली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते अतिक्रमणग्रस्त झाले असून, आता तेच लोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-mahavitran-loadsheding-121350", "date_download": "2018-08-19T23:03:09Z", "digest": "sha1:U23TPQWYKGOCAMUBYMORUE3R46ZAGOM7", "length": 20116, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon mahavitran loadsheding अघोषित भारनियमन | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 4 जून 2018\nजळगाव : विजेची मागणी व पुरवठा यांच्यात यंदा यशस्वीपणे सांगड घालण्यात आली असली, तरी विविध कारणांमुळे बहुतांश भागांत वेळी- अवेळी व वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. \"महावितरण'ने मॉन्सूनपूर्व कामांचे कारण पुढे केले असले, तरी सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने उन्हाच्या तीव्रतेत अंगाची काहिली आणि उकाड्याने नागरिक हैराण होत आहेत; तर ग्रामीण भागात यापेक्षाही विदारक स्थिती असून, पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. दरम्यान, शनिवारी (2 जून) जळगाव शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले.\nजळगाव : विजेची मागणी व पुरवठा यांच्यात यंदा यशस्वीपणे सांगड घालण्यात आली असली, तरी विविध कारणांमुळे बहुतांश भागांत वेळी- अवेळी व वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. \"महावितरण'ने मॉन्सूनपूर्व कामांचे कारण पुढे केले असले, तरी सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने उन्हाच्या तीव्रतेत अंगाची काहिली आणि उकाड्याने नागरिक हैराण होत आहेत; तर ग्रामीण भागात यापेक्षाही विदारक स्थिती असून, पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. दरम्यान, शनिवारी (2 जून) जळगाव शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले. त्यामुळे \"महावितरण'च्या वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेची अक्षरश: दाणादाण उडाली. या पहिल्याच वळवाच्या पावसाने यंत्रणेच्या मर्यादा उघड झाल्या. जिल्ह्यातील जवळपास सर्वच भागांत वीजपुरवठा खंडित होऊन तो सुरळीत व्हायला चार-पाच तासांचा अवधी लागला...\nउन्हाळ्यात जळगाव जिल्ह्यातील तापमानाच्या पाऱ्याने विक्रमी आकडा गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान 44- 45 अंश सेल्सिअसच्या खाली आलेले नाही. उलट गेल्या आठवड्यात तापमानाने पुन्हा पंचेचाळिशी पार केली. अशा स्थितीत अंगाची काहिली होत असताना जळगाव शहरासह परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार अधिक वाढले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात विजेची मागणी आणि पुरवठा यात तफावत होत असल्याने भारनियमन होत असते. यंदा मात्र ही परिस्थिती नसून, मागणीइतकाच पुरवठा करण्यात आल्याने भारनियमन झालेले नाही; परंतु वारंवार आणि अधिक वेळपर्यंत वीजपुरवठा खंडित राहत असल्याने \"भारनियमन' की \"अघोषित भारनियमन' याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.\nगेल्या महिनाभरापासून \"महावितरण'कडून जळगाव शहरासह जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली. त्यात वीजतारांमध्ये येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे, ट्रान्स्फॉर्मर, फ्यूज बदलणे, खांबावरील तुटलेल्या तारा जोडणे, लोंबकळलेल्या तारा बदलविणे यांसारखी कामे सुरू असून, त्यामुळे त्या- त्या भागात वीजपुरवठा खंडित केला जातो. या कामांचे कोणत्याही प्रकारचे वेळापत्रक करण्यात आलेले नाही. काम कुठे व किती वेळ करायचे, ते ऐनवेळी ठरविण्यात येते. त्यामुळे अवेळी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. उन्हाळा असल्याने दुपारी अथवा रात्री काही भागांत अतिरिक्त भार येत असल्याने बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगण्यात येत आहे.\nदिवसभर वेळी- अवेळी खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यास मॉन्सूनपूर्व कामांचे कारण \"महावितरण'कडून पुढे केले जात आहे. सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत काम केले जात असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण समजू शकते; परंतु रात्री कोणत्याही वेळात वीजप्रवाह खंडित होण्याचे प्रकारदेखील गेल्या आठवड्यापासून वाढले आहेत. याला कोण जबाबदार म्हणावे म्हणजेच \"महावितरण'कडून एकप्रकारे \"अघोषित भारनियमन'च सुरू झाल्याचे म्हणावे लागणार आहे. शहरातील काही भागांत रोज नियमित वेळेतच वीजपुरवठा खंडित होत आहे.\nआणखी आठ दिवसांचे काम\n\"महावितरण'कडून महिनाभरापासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व कामे 80 टक्‍के झाली आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी उर्वरित कामे पूर्ण करण्याचे नियोजन असून, किमान आठ- दहा दिवसांत कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे \"महावितरण'कडून सांगण्यात आले. अर्थात, गेल्या महिनाभरात हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता पावसाने दिवस सुरू झाल्यानंतर कामे कशी काय होतील, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.\nदरम्यान, शनिवारी (2 जून) जळगाव शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाने हजेरी लावली. नियमित मॉन्सून 6- 7 जूननंतर येण्याचे संकेत असताना, या मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्याने त्यात वीज यंत्रणाही पार कोलमडून गेली. शनिवारी झालेल्या वादळी पावसात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, फांद्या तुटल्या. त्यामुळे वीजतारा तुटून \"महावितरण'ची यंत्रणा ठप्प झाली. जिल्ह्यातील अनेक भागांत शनिवारी रात्रीपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. थोडेही वादळ आले, तरी वीज गुल होते, हा अनुभव शनिवारीही आला. जिल्ह्यात काही भागांत रविवारीही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.\nजिल्ह्यात मॉन्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली असून, एलटी आणि एचटी वाहिनीवरील दुरुस्तीची कामे सुरू आहेत. शिवाय, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती व वीजतारांना ताण देण्याचे काम करण्यात येत आहे. मॉन्सूनपूर्व दुरुस्तीची कामे सुरू असल्याने या काळात \"ब्रेक डाउन' करण्यात येत आहे. जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व दुरुस्तीची 80 टक्‍के कामे झाली आहेत.\n- शिवाजी भालशंकर, कार्यकारी अभियंता (प्रशासन), जळगाव मंडळ, महावितरण\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/there-conflict-between-chagan-bhujbal-and-girish-mahajan-yevla-because-drought", "date_download": "2018-08-19T23:02:30Z", "digest": "sha1:RKL5QOTRMAMQJRGYLBTMCIZLCF675HZP", "length": 15289, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "There is conflict between chagan bhujbal and girish mahajan at yevla because drought conditions दुष्काळी स्थिती असल्याने लाखमोलाच्या पाण्यासाठी श्रेयवादाची लढाई | eSakal", "raw_content": "\nदुष्काळी स्थिती असल्याने लाखमोलाच्या पाण्यासाठी श्रेयवादाची लढाई\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nहे पाणी देण्यासाठी जिल्हाधिकारी नकार देत होते. मात्र आता पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. पण यावरून आमदार छगन भुजबळ व पालकमंत्री गिरीश महाजन समर्थकांत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.\nयेवला : पावसाळ्यात पावसाअभावी अवर्षणप्रवण येवल्यात परिस्थिती बिकट बनली आहे. अशात पिण्याच्या पाण्यासाठी पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन सुटले असून याचे पाणी गावोगावी आरक्षित बंधाऱ्यात भरून मिळवण्याची मागणी होत आहे. अगोदर हे पाणी देण्यासाठी जिल्हाधिकारी नकार देत होते. मात्र आता पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. पण यावरून आमदार छगन भुजबळ व पालकमंत्री गिरीश महाजन समर्थकांत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.\nपालखेड कालव्याच्या वितरिका क्रमांक 46 ते 52 वरिल बंधारे पाण्याने भरून देण्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आदेश दिल्याचे भाजपा नेते बाबा डमाळे यांनी सांगितले आहे. डमाळे यांच्या शिष्टमंडळाला यश आज 7 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजता गिरीश महाजन यांच्या मुंबई येथील शिवनेरी निवासस्थानी शिष्टमंडळांनी भेट घेतली असता पाण्याची समस्या कशी बिकट आहे समजून देण्यात आले त्यानंतर महाजन यांनी संबंधित पाटबंधारे अधिकारी यांना पाणी सोडण्याचे आदेश केल असे डमाळे यांनी म्हटले आहे. या भेटीचे फोटो देखील त्यांनी व्हायरल केले आहेत.\nभुजबळांच्या पीएचा दावा सुमारे दोन महिन्या पासून पावसाने उघड दिल्याने खरीप हंगामाची पिके करपू लागली आहे तसेच पाऊसच नसल्याने विहिरी तसेच बोअरवेल मध्ये पाणी येणे मुश्किल झाल्यामुळे नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.\nमागील आठवड्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी दौऱ्यावर असताना परिस्थितीची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांना 38 गाव पाणीपुरवठा योजना तसेच येवला व मनमाड पालिका पाणीपुरवठा योजनांना तात्काळ पाणी देण्याबाबत सूचित केले होते. त्याप्रमाणे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन 1 ऑगस्ट पासून पाणी सोडण्याचे आदेश दिले.\nतसेच गेल्या दोन दिवसात धरण क्षेत्रात 135 मीमी पाऊस झाल्याने भुजबळ यांनी प्राप्त परिस्थितीत वितरिका 46 ते 52 पर्यंत खरीपाचे आवर्तन देता येईल ही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले असून अस्मानी संकटात सापडलेल्या बळीराजाला भुजबळ यांच्या प्रयत्नांनी दिलासा मिळणार आहे. असे त्यांचे येथील स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी म्हटले आहे. तर यापूर्वीच बंधाऱ्यात पाणी द्यावे या मागणीसाठी शिवसेनेचे मकरंद सोनवने यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले होते. नागरिक मात्र कोणी दिले व कसे आले याचा विचार न करता दुष्कळी स्थिती असल्याने व पाणी मिळणार असल्याने समाधानी असल्याचे चित्र आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे - बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने राज्यात दोन दिवस पावसाचा...\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nचीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव\nनाशिक - चीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/simona-halep-wins-a-marathon-battle-beating-76-lauren-davis-4-6-6-4-15-13/", "date_download": "2018-08-19T23:06:14Z", "digest": "sha1:NSBE6ZVIN2A2QNRZJ6PDFYPHHLWRUYIM", "length": 8091, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Australian Open 2018: एका सामन्यादरम्यान तिने खाल्ली तब्बल दीड डझन केळी -", "raw_content": "\nAustralian Open 2018: एका सामन्यादरम्यान तिने खाल्ली तब्बल दीड डझन केळी\nAustralian Open 2018: एका सामन्यादरम्यान तिने खाल्ली तब्बल दीड डझन केळी\n ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आज सकाळच्या सत्रात सिमोना हॅलेप आणि लुरेन डेविस यांच्यात झालेल्या सामन्यात अव्वल मानांकित हॅलेपने ४-६. ६-४, १५-१३ असा विजय मिळवला.\nहा सामना तब्बल ३ तास ४४ मिनिटे चालला. दोन्हीही खेळाडूंची संपूर्ण सामन्यात चांगलीच दमछाक झाली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये हॅलेपने तब्बल तीन मॅच पॉईंट वाचवत लुरेन डेविसवर विजय मिळवला.\nया संपूर्ण सामन्यात ऊर्जा टिकून राहण्यासाठी तिने तब्बल १८ केली खाल्ली. या संपूर्ण सामन्यात हॅलेपने ४ किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कोर्टवर पार केले होते. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंवर प्रेक्षकांकडून कौतुकाचा जोरदार वर्षाव झाला.\nयाबरोबर हॅलेपने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिचा चौथ्या फेरीचा अर्थात उपउपांत्यफेरीचा सामना नाओमी ओसाका बरोबर होणार आहे.\nया सामन्याला महिलांच्या टेनिसमधील एक मोठा सामना असलयाचे अनेक दिग्गजांनी मतं व्यक्त केले. “मी जवळपास संपल्यात जमा होते. परंतु शेवटी आम्ही चांगला खेळ केला हे महत्वाचे आहे. ” असे सामना संपल्यावर हॅलेप म्हणाली.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/dhanush-is-acting-in-hollywood-film-260841.html", "date_download": "2018-08-20T00:02:35Z", "digest": "sha1:EAYJBLURQ3GENVTADKKWGG6VWFCIDNEE", "length": 11794, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रजनीकांतचा जावई धनुष बनतोय हाॅलिवूडमध्ये फकीर", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nरजनीकांतचा जावई धनुष बनतोय हाॅलिवूडमध्ये फकीर\n'दि एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ दि फकीर' या सिनेमातून धनुष दिसणारेय. या शूटिंगच्या निमित्तानं धनुष मुंबईच्या रस्त्यांवर दिसला होता.\n17 मे : रजनीकांतचा जावई धनुष आता हाॅलिवूडमध्ये झळकणार आहे. 'दि एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ दि फकीर' या सिनेमातून धनुष दिसणारेय. या शूटिंगच्या निमित्तानं धनुष मुंबईच्या रस्त्यांवर दिसला होता.\nरोमान पोर्टुलासच्या कादंबरीवर हा सिनेमा आहे. या सिनेमाचं शूटिंग मुंबई, पॅरिस, रोम, ब्रसल्स इथे होणारेय. शूटिंगचे फोटोज वायरल झालेत.\nसिनेमाचं दिग्दर्शन करतोय केन स्काॅट. एका मुलाखतीत केननं धनुषच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं. तो म्हणाला, 'धनुषची नाचण्याची आणि गाण्याची अशी वेगळी स्टाइल आहे. त्यामुळे तो वेगळा ठरतो. '\nसिनेमाची रिलीज डेट अजून ठरायचीय. धनुषसोबत सिनेमात एरिन मोरिआर्टी, सीमा बिस्वास आणि लाॅरेन लफिट यांच्या भूमिका आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nIt’s Confirm: 'हा' फोटो शेअर करुन प्रियांकाने निकसोबत साखरपुडा केल्याची दिली कबूली\nViral Photo: 'देसी गर्ल'च्या विदेशी सासू- सासऱ्यांना पाहिले का\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%A8", "date_download": "2018-08-19T23:04:11Z", "digest": "sha1:WNSW3AMDSF4EUCEXF4AECXSGKURK3SY7", "length": 3391, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:महिला संपादनेथॉन - विकिपीडिया", "raw_content": "\n\"महिला संपादनेथॉन\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०१५ रोजी ११:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://beingmanus.com/category/love/", "date_download": "2018-08-19T23:06:31Z", "digest": "sha1:GEMPCHV2LYYCWSGC5VMCQMWBQEL3PKP2", "length": 8413, "nlines": 69, "source_domain": "beingmanus.com", "title": "Love – BeingManus", "raw_content": "\nलग्न करण्यापूर्वी प्रत्येक पुरुषाने एकदा नक्की वाचावे असे काही\nFebruary 8, 2018 beingmanusLeave a Comment on लग्न करण्यापूर्वी प्रत्येक पुरुषाने एकदा नक्की वाचावे असे काही\nलग्न ही खरंतर केवढी मोठी गोष्ट. तन, मन, धन, सामाजिक पत, प्रतिष्ठा, स्वत्व, स्वाभिमान या साऱ्यासह एक नातं स्वीकारावं लागतं. ते स्वीकारताना आपण काय विचार करतो प्रिया मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख वाचवा आणि कुठेतरी सांभाळून सेव्ह करून ठेवा परत वाचण्यासाठी. ‘बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी’ […]\nजन्मतारखेवरून जाणून घ्या तुमचं लव्ह मॅरेज होणार की नाही\nFebruary 6, 2018 beingmanusLeave a Comment on जन्मतारखेवरून जाणून घ्या तुमचं लव्ह मॅरेज होणार की नाही\nलव्ह मॅरेज झालं पाहिजे अशी जास्त लोकांची इच्छा असते. पण त्यासाठी मेहनतही घ्यावी लागते हे सर्वांनाच माहिती आहे. प्रेमात पडावं लागतं, ऎकमेकांना समजून घ्यावं लागतं, अनेक तडजोडी कराव्या लागतात, अशा अनेक गोष्टी आहेतच. त्यासोबतच असंही बोललं जातं की, जन्मतारखेवरूनही तुमचं लव्ह मॅरेज होणार की नाही हे कळतं. यावर काही लोकांचां विश्वासही आहे. पण यात किती […]\n26 वर्षांपूर्वी पळून जाऊन 50 रुपयांत केले होते लग्न बघा महाराष्ट्राच्या लाडक्या भाऊजींची रोमांचक प्रेम कहाणी \nJanuary 28, 2018 beingmanusLeave a Comment on 26 वर्षांपूर्वी पळून जाऊन 50 रुपयांत केले होते लग्न बघा महाराष्ट्राच्या लाडक्या भाऊजींची रोमांचक प्रेम कहाणी \nमहाराष्ट्रातील वहिनींना होम मिनिस्टरचा मान मिळवून देणारे आदेश भावोजींच्या ख-या आयुष्यातील होम मिनिस्टर आहेत अभिनेत्री सुचित्रा बांदेकर. आदेश यांच्या पत्नीला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. 26 वर्षांपासून हे दोघे सुखी वैवाहिक आयुष्य व्यतित करत आहेत. त्यांना सोहम नावाचा एक मुलगा आहे. आदेश भावोजींना खरी ओळख मिळवून देणा-या होम मिनिस्टर या कार्यक्रमाला यशस्वी 13 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने […]\nदेशातील प्रसिध्द तरुण राजकारणी आणि त्यांच्या प्रेमकहाणी,पहा आपल्या मुख्यमंत्रांच्या लग्नाची कहाणी.\nDecember 31, 2017 beingmanusLeave a Comment on देशातील प्रसिध्द तरुण राजकारणी आणि त्यांच्या प्रेमकहाणी,पहा आपल्या मुख्यमंत्रांच्या लग्नाची कहाणी.\nअसं म्हणतात की, प्रेमाच्या वाटेवर काटे अधिक आणि फुलं कमी असतात. तसेच ज्याला कुणाला प्रेम होतं त्या व्यक्तीचं आयुष्यचं पूर्णपणे बदलून जातं. प्रत्येकालाच कधी ना कधी कुणाशीतरी प्रेम होतं मग ती व्यक्ती कितीही श्रीमंत असो किंवा गरीब. प्रेमासमोर सर्वकाही सारखंच असतं. आजपर्यंत तुम्ही अनेकांच्या प्रेम कहाण्या पाहिल्या असतील किंवा वाचल्या असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला […]\n30 रुपयांत चांगला स्पीड देईल तुमचा जुना पंखा, तुम्ही स्वत: करु शकता हे काम \nमुलींचा चेहरा सांगतो त्यांच्यात कोणते गुण आहेत ते,पहा कसे ओळखाल\nया ५ गोष्टी महिला पुरुषांना कधी सांगत नाहीत\nडॉ.निलेश साबळे ला लिहले चाहत्याने पत्र,पहा सोशल मीडियावर व्हायरल होणारे पत्र आहे तरी काय\nतरुण मुलांना स्वप्नदोष का होतो कसे रोखू शकता पहा\nDhananjay Suresh Patil on मजुराचा मुलगा झाला कोट्याधीश … मेहनत करा सर्व शक्य आहे\nAtul wadekar on मराठवाड्याचे जावई विश्वास नांगरे पाटलांच्या लग्नाची रंजक कहाणी\nprashant vaidya on सौंदर्याची संकल्पना काय… वेळ काढून नक्की वाचा …मराठमोळ्या सिध्दार्थ जाधव चा लेख \nkasar yuvraj jalindar on मराठवाड्याचे जावई विश्वास नांगरे पाटलांच्या लग्नाची रंजक कहाणी\nshaila pandit on मराठवाड्याचे जावई विश्वास नांगरे पाटलांच्या लग्नाची रंजक कहाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/07/create-twitter-like-logo.html", "date_download": "2018-08-19T23:30:53Z", "digest": "sha1:3ZKKNXAFC4M7ULJ4GHMGLN75AD623F5P", "length": 5189, "nlines": 74, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Create twitter like logo ! - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nयाआधीच्या माझ्या लेखामध्ये मी गुगलसारखा लोगो बनविण्याच्या संदर्भात बोललो होतो. तो लेख लिहित असतानाच मला ट्वीटलोगो.कॉम \"twitlogo.com\" ही साईट सापडली. नावात लिहिल्याप्रमाणे ही वेबसाईट ट्वीटरच्या लोगोसारखा लोगो बनवुन देते.\nचित्रात दाखवील्याप्रमाणे दीलेल्या रकान्यात आपले नाव / ब्लॉगचे नाव लिहा.\nadvance options वर क्लिक करुन फाँट्सचा आकार, रंग आणि किनारीचा रंग (Border color) निवडा.\n\"Make\" बटणावर क्लिक करा.\nआता तुमचा ट्वीटरलोगो तयार झालेला असेल. download this image या लिंकवर क्लिक करुन तो लोगो संगणकावर सेव्ह करुन घ्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/citizens-themselves-built-bridge-over-river-131182", "date_download": "2018-08-19T23:06:52Z", "digest": "sha1:2ZMSK37QXGVHU33DY26NQJDLYIBEPISS", "length": 11921, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "the citizens themselves built the bridge over the river सरकारची उदासिनता, नागरिकांनी स्वतःच बांधला नदीवर पुल | eSakal", "raw_content": "\nसरकारची उदासिनता, नागरिकांनी स्वतःच बांधला नदीवर पुल\nमंगळवार, 17 जुलै 2018\nगुवाहाटी : आसाम राज्यातील कामरूप आणि बारपेटा जिल्ह्यातील नागरिकांनी कालाही नदीवर बांबूच्या साह्याने स्वतःच पुल उभारला आहे. या पुलाला बांबू पुल असे म्हटले जाते. आश्वासनांचा पाऊस पाडणे हे राजकिय पुढाऱ्यांचे नित्याचे काम. पण या पावसाचा कोणला कसलाही उपयोग होत नाही.\nआसाम मधील कामरूप आणि बारपेटा जिल्ह्यातील कालाही नदीवर पुल बांधून देण्याची अनेक आश्वासने सरकारने दिली होती. ती कधीच हवेत विरून गेली. सरकारकडे वारंवार निवेदने, अर्ज, पाठपुरावा करूनही केवळ त्याला केराची टोपलीच दाखविण्यात आली. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी स्वतःच पारंपारिक पद्धतीने पुलाची उभारणी केली.\nगुवाहाटी : आसाम राज्यातील कामरूप आणि बारपेटा जिल्ह्यातील नागरिकांनी कालाही नदीवर बांबूच्या साह्याने स्वतःच पुल उभारला आहे. या पुलाला बांबू पुल असे म्हटले जाते. आश्वासनांचा पाऊस पाडणे हे राजकिय पुढाऱ्यांचे नित्याचे काम. पण या पावसाचा कोणला कसलाही उपयोग होत नाही.\nआसाम मधील कामरूप आणि बारपेटा जिल्ह्यातील कालाही नदीवर पुल बांधून देण्याची अनेक आश्वासने सरकारने दिली होती. ती कधीच हवेत विरून गेली. सरकारकडे वारंवार निवेदने, अर्ज, पाठपुरावा करूनही केवळ त्याला केराची टोपलीच दाखविण्यात आली. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी स्वतःच पारंपारिक पद्धतीने पुलाची उभारणी केली.\nयाविषयी स्थानिक नागरिक म्हणाले, सरकारकडून आम्हाला कालाही नदीवर पुल बांधून देण्याचे आश्वासन मिळाले होते. पण त्याचे काय झाले माहित नाही. त्यामुळे आम्ही स्वतःच हा पुल बांधला. या पुलाचा वापर या भागातील शाळा, कॉलेजात जाणारे विद्यार्थी आणि कामाधंद्यासाठी जाणाऱ्या अनेकांना करता येणार आहे.\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे - बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने राज्यात दोन दिवस पावसाचा...\nचीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव\nनाशिक - चीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nवडगाव मावळ - मावळात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पवना, वडिवळे व आंद्रा ही महत्त्वाची धरणे शंभर टक्के भरली असून, सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/pune-edition-editorial-article-similarity-135601", "date_download": "2018-08-19T23:07:40Z", "digest": "sha1:PL3AYDLHZNKHQVPJOSCY465E63TWAYLH", "length": 17716, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Edition Editorial Article on Similarity दंडसंहितेतील मध्ययुगीन अवशेष | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nन्यायाधीशांनी त्याचेच सूतोवाच केले, हे स्वागतार्ह आहे आणि त्यामागची भूमिका समजावून घेणे अत्यंत आवश्‍यक आहे. दुर्दैवाने 497 या कलमाला विरोध करणाऱ्यांपैकी अनेक जण हा विरोध प्रस्तुत कलम कालबाह्य झाले आहे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणारे आहे, म्हणून करीत नसून गुन्ह्यातून स्त्रीला वगळण्याच्या तरतुदीबद्दल करीत आहेत.\nआधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या; पण पारंपरिक चालीरीती आणि दृष्टिकोनापासून पूर्ण फारकत न घेतलेल्या समाजासाठीचे कायदे करणे ही किती जिकिरीची बाब असते, याचे प्रत्यंतर सध्या अनेक बाबतीत येत असून भारतीय दंडविधानातील 497 कलमाविषयीचा न्यायालयातील वाद हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय पीठापुढे या कलमाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी सुरू असून सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी व्यक्त केलेल्या अभिप्रायामुळे या संपूर्ण विषयाचे सामाजिक मूल्यांच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित होते.\nप्रत्येक व्यक्तीची स्वायत्तता आणि त्यातून तिला मिळणारी प्रतिष्ठा हे आधुनिक मूल्य आहे. या मूल्याने सर्वांना एका समान पातळीवर आणून ठेवले. मग स्त्री आणि पुरुष या दोघांनाही हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या, संधी आणि सामाजिक स्थान अशा सर्वच बाबतीत समान वागणूक मिळणे हे ओघाने आले. प्रत्यक्ष समाजव्यवहारात मात्र त्याच्या उफराटे चित्र दिसते, हे कटू वास्तव आहे; पण म्हणून कायदे करताना त्या आदर्श मूल्यांचा ध्रुव कधीही नजरेआड करता कामा नये. सुनावणीदरम्यान न्या. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केलेला अभिप्राय नेमका याच मुद्याकडे निर्देश करीत असल्याने त्याची दखल घ्यायला हवी.\nभारतीय दंडविधानातील 497 हे कलम विवाहित पुरुषाने दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीशी शरीरसंबंध ठेवल्यास तो व्यभिचाराचा गुन्हा ठरतो आणि पाच वर्षे तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. व्यभिचाराचा गुन्हा संबंधित स्त्रीवर दाखल केला जाणार नाही; एवढेच नव्हे तर गुन्ह्याला मदत केल्याचा ठपकाही तिच्यावर ठेवला जाणार नाही, अशी ही तरतूद आहे. वरकरणी ती स्त्रीला संरक्षण देणारी आहे आणि म्हणून प्रागतिक आहे, असे कोणाला वाटले तर तो भ्रम आहे, याचे कारण मुळात या कलमाचा पायाच समतेच्या तत्त्वाला सुरूंग लावणारा आहे. जणू काही दोन पुरुषांच्या हक्कांशी संबंधित हा मामला आहे, असे समजून या तरतुदी केलेल्या दिसतात.\nस्त्रीला तिचे मन आणि मत आहे, तिचेही स्वातंत्र्य आहे, याचा मागमूसही यात आढळत नाही. फिर्यादीही पुरुष आणि आरोपीही पुरुषच. पतीच्या परवानगीशिवाय स्त्रीने अन्य पुरुषाशी संबंध ठेवल्यास हा गुन्हा होतो, असे त्यात म्हटले आहे. पत्नी ही पुरुषाची मालमत्ता आहे, असे यातून ध्वनित होते. त्यामुळेच 158 वर्षांच्या या जुन्या कलमास आताच्या काळाच मूठमाती देणेच योग्य.\nन्यायाधीशांनी त्याचेच सूतोवाच केले, हे स्वागतार्ह आहे आणि त्यामागची भूमिका समजावून घेणे अत्यंत आवश्‍यक आहे. दुर्दैवाने 497 या कलमाला विरोध करणाऱ्यांपैकी अनेक जण हा विरोध प्रस्तुत कलम कालबाह्य झाले आहे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणारे आहे, म्हणून करीत नसून गुन्ह्यातून स्त्रीला वगळण्याच्या तरतुदीबद्दल करीत आहेत. जर स्त्रीलाही दोषी मानण्यात येत असेल तर या जुनाट आणि मध्ययुगीन मानसिकता प्रतिबिंबित होत असलेल्या तरतुदीविषयी त्यांची काहीही तक्रार नाही काळ किती बदलला आहे, वगैरे सबबी सांगून हा मुद्दा ते पुढे रेटतात. पण काळ पुढे गेला आहे म्हणूनच व्यभिचार हा फौजदारी गुन्हा ठरविणारे कलम कालबाह्य ठरते, हे मात्र त्यांच्या पचनी पडत नाही.\nया मुद्यावरील न्यायालयाचा निर्णय अद्याप यायचा आहे आणि त्यात अनुषंगिक सामाजिक प्रश्‍नांची चर्चा होईलच; परंतु वादात अंतर्भूत असलेले मुद्दे नीट समजावून घेण्याची नितांत गरज आहे. कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक स्थैर्य टिकण्यासाठी हे जुनाट कलम कायम ठेवावे, हादेखील फसवा युक्तिवाद आहे. याचे कारण स्त्री आणि पुरुषाचे समान स्थान, स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा मान्य करूनदेखील हे साधता येते; किंबहुना त्या दिशेने वाटचाल करणे हेच प्रागतिक समाजाचे लक्षण आहे. कलम 497 विषयीच्या न्यायालयीन सुनावणीच्या निमित्ताने हा मूल्यजागर झाला तर ते समाजाच्या हिताचे ठरेल.\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nटाकाऊ पुट्टा आणि सिरींज वापरुन तेरा वर्षीय निनादने तयार केले जेसीबी\nवैभववाडी : सतत काहीतरी नवनिर्मीतीच्या प्रयत्नात असलेल्या एडगाव येथील निनाद विनोद रावराणे या बालकाने आता हुबेहुब जेसीबी तयार केला आहे. फक्त...\nमत्स्य महाविद्यालय संलग्नतेसाठी उच्च न्यायालयात याचिका\nरत्नागिरी - येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याचा सरकारचा अध्यादेश रद्द करावा आणि महाविद्यालय नागपूरच्या पशुविज्ञान...\nनदी जोडण्यापेक्षा प्रत्येक माणूस नदीला जोडण्याची गरज - राजेंद्र सिंह\nतळेरे - नदी जोडण्यापेक्षा प्रत्येक माणूस नदीला जोडला गेला पाहिजे, तरच पाण्याचा प्रश्न सुटेल. पडणारे पाणी साठवले पाहिजे, साठवलेले पाणी जिरवले पाहिजे...\n#WorldPhotographyDay वाईल्ड आणि फाईन आर्टस् छायाचित्रकार शिक्षक : समीर मनियार\nअक्कलकोट : अक्कलकोट शहरातील काशीराया काका पाटील विद्यालयात गणित विषयाचे गेल्या २२ वर्ष्यापासून धडे देत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/paithanis-cap-worth-millions-huge-response-yavslas-cap-across-state-121170", "date_download": "2018-08-19T23:06:40Z", "digest": "sha1:CJCJMCSH3JADNK5XZWWDZX4WB3DHPTRP", "length": 16716, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "paithani's cap is worth millions; huge response for yavsla's cap from across the state पैठणीच्या टोपीचा तोराही कोटींचा ; येवल्याच्या टोपीला राज्यभरातून साद | eSakal", "raw_content": "\nपैठणीच्या टोपीचा तोराही कोटींचा ; येवल्याच्या टोपीला राज्यभरातून साद\nरविवार, 3 जून 2018\nयेवला : डोक्यात दिसणारी कडक टोपी घातली कि कितीही साध व्यक्तीमत्व असले तरी त्या व्यक्तीचा रुबाब उठुन दिसतो. ही चंदू असो की टेरिकॉटची टोपी पण तीचा तोरा मात्र काही औरच. ही रुबाब वाढवणारी टोपी बनते ती पैठणीच्या गावात. सुमारे हजारावर कुटुंबाचा आधार बनलेली ही टोपी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन येवल्याचे उत्पन्न वर्षाला १३ ते १५ कोटींची भर घालत आहे.\nयेवला : डोक्यात दिसणारी कडक टोपी घातली कि कितीही साध व्यक्तीमत्व असले तरी त्या व्यक्तीचा रुबाब उठुन दिसतो. ही चंदू असो की टेरिकॉटची टोपी पण तीचा तोरा मात्र काही औरच. ही रुबाब वाढवणारी टोपी बनते ती पैठणीच्या गावात. सुमारे हजारावर कुटुंबाचा आधार बनलेली ही टोपी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन येवल्याचे उत्पन्न वर्षाला १३ ते १५ कोटींची भर घालत आहे.\nपुढारी, बागायतदार, शेठजी एवढेच नव्हे तर शेतमजूर, कामगार आणि गावातील प्रत्येक पुरुषाच्या डोक्यावर दिसणारी पांढरी शुभ्र टोपी हे आपल्या संस्कृतीची ओळख आहे. निवडणूकीत कार्यकर्ता अन लग्नसमारंभात सगेसोयरे व वऱ्हाडींची हि टोपी ओळख बनलीय. संस्कृतीचा धागा म्हणून आधुनिकता आली तरी या टोपीचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही म्हणूनच व्यापारी पेठ असलेल्या गावाची ओळख तशी पैठणी म्हणूनच सर्वदूर असली तरी टोपीने अर्थकारणाला आकार देत नावलौकिक वाढवला आहे. मंचर, धुळयाप्रमाणेच येथील टोपीची खासियत आहे. येथे भगवान, चंदू व खादी टोपी बनतेच पण खास करून मिनिस्टर टेरीकॉटच्या पांढरी स्वच्छ, भगवा रंगाच्या टोपीचे उत्पादन अधिक आहे. हलकी, भारी या प्रकारानुसार ३ रुपये ते २५ रुपयापर्यंतची टोपी येथे तयार होते. तर यासाठी हजारवर हात राबत असून हक्काचा रोजगार त्यांना मिळाला आहे.\nयेथील टोपीला मुंबई, नासिक, नगर, धुळे, औरंगाबाद, नागपूर, बीड, पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मागणी असून सहा महिने तेजी तर सहा महिने मंदी असणारा हा लघुउद्योग असला तरी वर्षभर कामकाज सुरु असते. इचलकरंजी, सुरत, अहमदाबाद, बलोत्रा (राजस्थान) येथून यासाठीचा कपडा मिळतो. याचे कटिंग करून महिला कपडा आपल्या घरी आणून टोपी शिवण्याचे काम मशीनवर करतात. तर इतर सदस्य इस्त्री करून १० टोप्यांचे पॅकिंग बनवतात. आता कटिंग व शिलाई मशीनने मजुरांचे काम सोपे होत आहे.\nअसा आहे चंदू टोपीचा इतिहास\nटोपीचे मूळ नाव गांधी टोपी पण काळाच्या ओघात तिला अनेक नावे मिळत गेल. चंदू टोपी म्हणजेच मिनिस्टर टोपी असे एक लोकप्रिय नाव तिला मिळाले. धुळे येथील परंतू येवल्यात नातेवाईक असलेला कारागीर चंद्रकांत बिरड याने तयार केलेल्या टोपीला चंदू टोपी नाव दिले. हेच नाव पुढे कडकडीत असलेल्या टोपीला मिळाले अशी आठवण या टोपीच्या बाबतीत येथील माजी आमदार मारोतराव पवार यांनी सांगितली. आता तर मंचर, धुळे किंवा येवला यांपैकी कुठलीही टोपी असली तरी तिला चंदू टोपी म्हटले जाते.\nएकूण घाऊक व्यापारी - १२\nतयार करण्याच्या मजुरीचे दर - २० रुपये डझन\nएक टोपीतून मिळालेले उत्पन्न - दीड ते पावणेदोन\nमहिलांना मिळणारे उत्पन्न - घर सांभाळून १५० ते २०० रुपये\nटोपी शिवण्याचा हाताना काम - सुमारे एक हजार\nएका कारखान्यातील कामगार - सुमारे २० ते २५\nमहिन्याला सरासरी उलाढाल - १ कोटीपर्यंत\n“टोपीसारखा लघुउद्योग सुरू करूनही तिला महाराष्ट्रभरातून असलेल्या मागणीमुळे हा माझा मुख्य व्यवसाय झाला आहे. अनेक घरांसह गरिबांना व महिलांना या व्यवसायाने आर्थिक आधार दिला असून धुळे व मंचरच्या बरोबरीनेच राज्यात येवल्याच्या टोपीला ही बाजारात क्रेज आहे.”\n-विनोद वाघमारे, टोपी उद्योजक, येवला\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे - बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने राज्यात दोन दिवस पावसाचा...\nमुंबई - नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी जालना येथील राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यास रविवारी सायंकाळी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस)...\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्‌...\nचीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव\nनाशिक - चीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/10/blog-post_28.html", "date_download": "2018-08-19T23:06:38Z", "digest": "sha1:ICWLTNWWVUJ7MFOZZJIZGDVRHMNNFGEB", "length": 19143, "nlines": 127, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २७ व २८ ऑक्टोबर २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २७ व २८ ऑक्टोबर २०१७\nचालू घडामोडी २७ व २८ ऑक्टोबर २०१७\nदिग्दर्शक गौतम अधिकारी यांचे निधन\n'बंदिनी', 'परमवीर', 'हॅलो इन्स्पेक्‍टर' यांसारख्या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शक गौतम अधिकारी यांचे वयाच्या ६७ व्य वर्षी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले.\nगौतम अधिकारी हे 'अधिकारी ब्रदर्स' संस्थेचे सहसंचालक होते. त्यांनी 'बंदिनी', 'परमवीर', 'हॅलो इन्स्पेक्‍टर', 'धनंजय' व 'संघर्ष' आदी मराठी मालिकांचे, तसेच 'सुराग', 'पॅंथर', 'वक्त की रफ्तार', 'कुंती' या हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले. 'भूकंप' व 'चेहरा' या हिंदी चित्रपटांचेही दिग्दर्शन त्यांनी केले होते.\nमालिकांच्या सर्वाधिक भागांचे दिग्दर्शन करण्याचा विक्रम अधिकारी यांनी केला. त्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली होती.\nदेशातील ऐतिहासिक वारशांची देखरेख खाजगी कंपन्यांकडे\nपर्यटन मंत्रालयाच्या 'वारसा दत्तक योजने' अंतर्गत १४ स्मारकांच्या देखरेखीसाठी ७ कंपन्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. दिल्लीत आयोजित 'पर्यटन पर्व' या उपक्रमात या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. भविष्यात या कंपन्या 'स्मारक मित्र' म्हणून कार्यरत राहणार आहेत.\nदिल्लीतील जंतरमंतरच्या देखभालीसाठी 'एसबीआय फाऊंडेशन'चे नाव निश्चित करण्यात आले आहे. कोणार्क मधील सुप्रसिद्ध सुर्यमंदिर, भुवनेश्वरमधील राजा-राणी मंदिर आणि ओडिशामधील रत्नागिरी स्मारकाच्या देखभालीचे काम 'टी. के. इंटरनॅशनल लिमिटेड'ला सोपवण्यात येणार आहे.\nकर्नाटक मधील हंपी, जम्मू-कश्मीर मधील लेह पॅलेस, दिल्लीतील कुतुबमिनार आणि महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यांच्या देखभालीची जबाबदारी 'यात्रा ऑनलाईन प्रा.लि.'कडे सोपवण्यात येणार आहे.कोचीमधील मत्तान चेरी पॅलेस संग्रहालय आणि दिल्लीतील सफदरगंज मशिदीची देखभाल 'ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' करणार आहे.\nगंगोत्री मंदिर क्षेत्र आणि गोमुख तसेच जम्मू-कश्मीरमधील माऊंट स्टोकंग्रीच्या देखभालीची जबाबदारी 'ॲडव्हेंचर टुर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया' करणार असून, दिल्लीतील अग्रसेन की बावलीची देखभाल 'स्पेशल हॉलिडेज ट्रॅव्हल प्रा. लि.' करणार आहे.\nतसेच दिल्लीमधील पुराना किला या वास्तुच्या देखभालीसाठी एनबीसीसीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.\nराजस्थान राज्य शासनाने विधानसभेत मागासवर्ग (BC) विधेयक मांडले\nराजस्थान राज्य शासनाने विधानसभेत राजस्थान मागासवर्ग (राज्यात शैक्षणिक संस्थांमधील तसेच राज्य शासनाअंतर्गत सेवांमध्ये पद आणि नियुक्तीमध्ये जागांचे आरक्षण) विधेयक-२०१७ चा प्रस्ताव चर्चेसाठी मांडला गेला आहे.\nविधेयकात गुज्जर आणि अन्य चार जातींना ५% आरक्षण देण्यासंबंधी तरतूद करण्यात आली आहे. या विधेयकात राज्यामधील बंजारा, बालदिया, लबाना, गाडिया लोहार, गदोलीया, गुजर, गुर्जर, रैका, रेबरी, देबासी आणि गडारीया, गडरी, गयारी या जमातींचा समावेश करण्यात आला आहे. सध्या राजस्थानमधील आरक्षण ४९% (OBC-२१%, SC-१६%, ST-१२%) आहे\n'ग्लोबल इन्व्हेस्टर्स इंडिया फोरम' ची तिसरी बैठक नवी दिल्लीत आयोजित\n२६ ऑक्टोबर २०१७ रोजी नवी दिल्लीत 'ग्लोबल इन्व्हेस्टर्स इंडिया फोरम' ची तिसरी बैठक यशस्वीरीत्या पार पडली. हा कार्यक्रम 'आयडियेट, इनोव्हेट, इंप्लीमेंट अँड इन्व्हेस्ट इन इंडिया' या संकल्पनेखाली आयोजित करण्यात आला होता.\n१९२० साली स्थापित असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया (ASSOCHAM) कडून 'ग्लोबल इन्व्हेस्टर्स इंडिया फोरम' हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि यात मंत्रालये, अधिकारी वर्ग तसेच जागतिक उद्योग संघटनांचा सहभाग होता.\nभारत स्मार्टफोनची जगातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ\nअमेरि‍केला मागे सारत भारत आता स्मार्टफोनसाठी जगातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ बनली आहे. अजूनही चीन याबाबतीत अव्वल आहे.\nकॅनालि‍स अॅनालि‍स्‍ट या कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, देशातील बदलत्या वातावरणामुळे हँडसेट आणि 4G मुळे मोबाइल बाजारात वृद्धी झालेली आहे. तसेच या वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत ४ कोटी हँडसेटचा व्यवहार झाला.\nवर्तमानात भारतामध्ये जवळपास १०० मोबाइल ब्रॅंड आपला व्यवसाय करीत आहे. भारतीय मोबाइल बाजारात टॉप ५ कंपन्यांचा ७५% वाटा आहे, ज्यामध्ये सॅमसंग, झा‍योमी, वीवो, ओप्‍पो आणि लिनोवो या कंपन्यांचा समावेश आहे.\nबाजारात पहिल्या क्रमांकावर सॅमसंग तर दुसर्‍या क्रमांकावर झा‍योमी आहे, ज्यांचा देशातील बाजारात ५०% वाटा आहे.\nसिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वाधिक शक्तिशाली\nजगातील सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट म्हणून सिंगापूरच्या पासपोर्टला पसंती देण्यात आली आहे. असे ग्लोबल पासपोर्ट इंडेक्सच्या माहितीतून उघड झाले आहे.\nतसेच जर्मनी दुसऱ्या स्थानी असून, स्वीडन आणि दक्षिण कोरिया अनुक्रमे तिसऱ्या स्थानावर झेपावले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या स्पर्धेत जर्मनी सातत्याने पहिला क्रमांक राखून होती, परंतु यंदा त्या देशाला दुस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.\nजागतिक स्तरावरच्या या स्पर्धेत १९३ देशांना सहभागी करून घेण्यात आले होते. यामध्ये भारताचा क्रमांकात सुधारणा झाली असून, ७८ वरून तो ७५ क्रमांकावर झेप घेतली आहे.\nयादीतील पहिल्या १० क्रमांकावर युरोपियन देशांचेच प्रभुत्व असायचे. परंतु यंदा पहिल्यांदाच आशियाई देशांनी या यादीत स्थान मिळवले आहे.\nसिंगापूरमधील नागरिकांना १५९ देशांचा व्हिसा सहजरीत्या (व्हिसा फ्री) मिळू शकतो. त्यानंतर जर्मनीतल्या नागरिकांना १५८ देशांचा व्हिसा उपलब्ध होतात. स्वीडन आणि दक्षिण कोरियामधील नागरिकांना १५७ देशांचे व्हिसा सहज देण्यात येतात. भारतातील नागरिकांना ५१ देशांचे व्हिसा सहज देण्यात येतात.\nजगातील तब्बल ७५ टक्के अब्जाधीश चीनमध्ये\nआशियातील अब्जाधीशांची संख्या यंदा प्रथमच अमेरिकेपेक्षा जास्त झाली आहे. अब्जाधीशांकडील सर्वाधिक संपत्तीच्या बाबतीत मात्र अजूनही अमेरिकाच सर्वोच्च स्थानी आहे.\nआशियात चीनमध्ये सर्वाधिक अब्जाधीश आहेत. चीनमध्ये सरासरी दर तीन आठवड्यांत एक अब्जाधीश तयार होतो. सध्याची गती पाहता येत्या चार वर्षांत अमेरिकेला मागे टाकून आशियामध्ये जगातील सर्वाधिक संपत्ती असेल. यूबीएस आणि प्राईस वॉटरहाऊस कूपर्स या संस्थांनी एका अहवालाद्वारे ही माहिती जारी केली आहे\nसौदी अरेबियाची पहिली रोबोट नागरिक सोफिया\nमानवी आयुष्य सुकर करण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या यंत्रमानवाला थेट मानवाच्या जोडीने देशाचे नागरिकत्व देण्याची अभिनव कृती सौदी अरेबियाने केली आहे. असे करणारा हा पहिला देश ठरलाआहे.\nसोफिया असे या यंत्रमानवाचे नाव आहे. रियाधमध्ये झालेल्या एका सोहळ्यात तिला सौदी नागरिकत्व बहाल करण्यात आले.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/murderer-attack-girl-crime-127627", "date_download": "2018-08-19T23:12:36Z", "digest": "sha1:SEZ3PC77HHICKP7NTCWWCQ7CKDNFIM6G", "length": 14612, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "murderer attack on girl crime लक्ष्मीनगरात युवतीला भोसकले | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 2 जुलै 2018\nलक्ष्मीनगर - प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही थरारक घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास शहरातील सर्वांत शांत समजल्या जाणाऱ्या लक्ष्मीनगर, आठ रस्ता चौकाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहित हेमनानी ( वय २२, रा. खामला, सिंधी कॉलनी) असे आरोपीचे नाव असून, तो फरार आहे. युवतीवर ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.\nलक्ष्मीनगर - प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही थरारक घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास शहरातील सर्वांत शांत समजल्या जाणाऱ्या लक्ष्मीनगर, आठ रस्ता चौकाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहित हेमनानी ( वय २२, रा. खामला, सिंधी कॉलनी) असे आरोपीचे नाव असून, तो फरार आहे. युवतीवर ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितची खामल्यात मोबाईल शॉपी आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याचे मोनिका (वय १८, बदललेले नाव, रा. लक्ष्मीनगर) हिच्याशी प्रेमसंबंध आहेत. मोनिका टेक्‍स्टाइल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकते. मोनिका आणि रोहित यांच्या प्रेमात काही दिवसांपूर्वी एका युवकाची ‘एंट्री’ झाली. तेव्हापासून मोनिका रोहितला टाळत होती. महिन्याभरापूर्वी दोघांचा या युवकावरून वाद झाला. कडाक्‍याचे भांडण झाल्यानंतर त्यांचे ‘ब्रेक अप’ झाले. दुरावा निर्माण झाल्यामुळे रोहितचा फोन ती उचलत नव्हती. त्यामुळे तो चिडला होता.\nशेवटचे भेटायचे आहे, अशी गळ घातल्यामुळे मोनिकाने त्याला कार्यालयात बोलावले होते. रोहितने मोठा चाकू पाठीमागे खोचून ठेवला होता. त्याने मोनिकाला कार्यालयाच्या बाहेर बोलावले. मात्र, तिने आत येण्यास सांगितले. आत गेल्यानंतर लगेच मोनिकाच्या पोटावर, पाठीवर आणि मांडीवर चाकूचे सपासप वार केले.\nमोनिकाने सांगितले होते फोटो डिलीट करण्यास\nमोनिकाला रोहितसोबतचे सर्व संबंध तोडायचे होते. त्यामुळे तिने त्याला मोबाईलमधील फोटो डिलीट करण्यास सांगितले होते. मात्र, रोहित फोटो डिलीट न करता तिला ब्लॅकमेल करीत होता, अशी चर्चा आहे.\nघटनेनंतर रोहित फरार झाला असून त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोनिका एका फायनान्स कंपनीत नोकरी करते. रोहितने भेटण्याचा तगादा लावल्यामुळे तिने रविवारी सायंकाळी त्याला ऑफिससमोर बोलावले होते. कार्यालयातच रोहितने मोनिकावर चाकूने हल्ला केला. बजाजनगर पोलिसांनी चाकू जप्त केला असून रोहितवर गुन्हा दाखल केला आहे.\nलक्ष्मीनगरातील शांत परिसर हादरला\nसर्वांत शांत परिसर म्हणून लक्ष्मीनगरची ओळख आहे. साधी चोरी किंवा घरफोडीची घटना या परिसरात होत नाही. त्यामुळे चाकूहल्ला प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचीच परिसरात चर्चा होती.\nमोबाईल टॉवरच्या नावाखाली पाच लाखाचा गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल\nनांदेड : घरावर मोबाईल टॉवर बसविण्याचे आमिष दाखवून एकाला पाच लाखाचा गंडा घालणाऱ्या सहा जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....\nनिराधार वृद्धेला मिळाला आधार\nतळेगाव स्टेशन - रेल्वे स्टेशन समोरील एसटी बस स्थानकानजीक गेल्या काही दिवसांपासून निराधार स्थितीत उघड्यावर राहत असलेल्या तानाबाई पालव या ७० वर्षीय...\nनगरसेवक सय्यद मतीन अटकेत\nऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याला शुक्रवारी (ता. १७) अटक...\nसर्व शासकीय योजनांची माहिती आता एक क्लिकवर : युवा माहिती दुत उपक्रम कार्यान्वित\nउपळाई बुद्रूक(सोलापूर) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने युनिसेफच्या सहकार्याने राज्य शासनाचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या...\nप्रेयसीच्या खर्चासाठी तो बनला चोर\nनागपूर - प्रेयसीच्या मागण्या पूर्ण करता याव्यात यासाठी कपिल अशोक गवरे (२५, रा. गौतमनगर, गिट्टीखदान) हा युवक चक्‍क चोर बनला. प्रेमापोटी त्याने १६...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathijokes.in/2016/04/new-marathi-jokes-2016.html", "date_download": "2018-08-19T23:34:47Z", "digest": "sha1:47HKO435ANFINVPG7GOFIIRTHRNFTAXI", "length": 5665, "nlines": 157, "source_domain": "www.marathijokes.in", "title": "New Marathi Jokes 2016 | Latest Marathi Jokes | मराठी विनोद | Marathi Chavat Vinod", "raw_content": "\nमुलगा : ओ काका, कुल्फी कितीला आहे\nकुल्फीवाला : १०, २०, ३० रुपयांना..\nमुलगा कुल्फी खातो, आणि घरी जायला निघतो.\nकुल्फीवाला : अरे, पैसे दे की\nमुलगा :आमच्या घरचे म्हणत्यात खा, प्या मजा करा..पण पैशाचा लाड नाही करायचा...\nआज तिचे मेहंदीचे हाथ मला दाखवून रडली....''\nआता मी कोणा दुसऱ्याची आहे '', हे सांगून रडली....\nनाही जगू शकत मी तुझ्याविना ''आज तेच\nपुन्हा पुन्हा सांगून रडली....\nकसा संशय घेऊ तिच्या प्रेमावर मित्रांनो...\nआज ती भर बाजारात माझ्या खांद्यावर डोके ठेऊन\n आज तिचा फोन आला.....\n.शब्दाऐवजी हुंदक्याचा आवाज आला ...\nस्वतःला सावरून ती म्हणाली -\" अरे माझे लग्न ठरले\nपण तो ढासळला ,\nआणि मग दोघांच्या असावांपुढेपावसाचा वर्षाव\nकमी वाटू लागला ....\nशब्द सर्व हवेत विरले.\nती म्हणाली \" माफकरशील ना मला \"...\n\" माफी कसली मागतेसअपराध्यासारखीकर्तव्य\nपूर्ती करून आई बाबांचा मान राखालास तू ......\"\nया जन्मी नाही तर पुढच्याजन्मी होशीलनक्की\nऐकून ती म्हणाली \"आठवणीतआणि हृदयाच्या\nधीर धरून त्याने फोन ठेवला\"\nकुणाला अश्रू दिसू नये म्हणून पावसात जाऊन बसला\nमिळवा नवीन मराठी जोक्स,Funny Images आणि बरेच काही...चला मग...मला पटकन Follow करा :)\nमराठी नॉन वेज जोक्स बंड्या😍 :- नाच रे मोरा अंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच\" मोर :- तू नाच कि लवड्या.. 😂😂😂😂 . . . . ...\nतुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवनवीन Marathi Jokes जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला ...\nदिवसाला सूर्याची साथ आहे,.... वाह..वाह.... रात्री ला चंद्राची साथ आहे.. वाह..वाह.... समुद्राला लाटांची साथ आहे, वाह..वाह.............. . . ....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/sangli/kidnapping-kidnapping-kidnapping-kidnapping-and-kidnapping/", "date_download": "2018-08-19T23:47:33Z", "digest": "sha1:RB64F2XSJBMSTX3K675SYDNMVVSORKQG", "length": 33572, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Kidnapping, Kidnapping, Kidnapping, Kidnapping And Kidnapping | सांगलीतील अपहृत तरुणाची सुटका, गुंडासह दोघांना अटक, दोन पिस्तूलसह धारदार शस्त्रे जप्त | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nसांगलीतील अपहृत तरुणाची सुटका, गुंडासह दोघांना अटक, दोन पिस्तूलसह धारदार शस्त्रे जप्त\nआठवड्यापूर्वी सांगलीतील मार्केट यार्डातून अपहरण करण्यात आलेल्या श्रीनाथ प्रदीप पंडित (वय १९, रा. गुलाब कॉलनी, शंभरफुटी रस्ता, सांगली) या तरुणाची सुखरुप सुटका करण्यात गुंडाविरोधी पथकाला मंगळवारी सकाळी यश आले. याप्रकरणी सराईत गुंडासह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसांसह धारदार शस्त्रे जप्त केली आहेत.\nठळक मुद्देगुंडासह दोघांना अटक दोन पिस्तूलसह धारदार शस्त्रे जप्तखुनी हल्ल्याचा बदला\nसांगली : आठवड्यापूर्वी सांगलीतील मार्केट यार्डातून अपहरण करण्यात आलेल्या श्रीनाथ प्रदीप पंडित (वय १९, रा. गुलाब कॉलनी, शंभरफुटी रस्ता, सांगली) या तरुणाची सुखरुप सुटका करण्यात गुंडाविरोधी पथकाला मंगळवारी सकाळी यश आले. याप्रकरणी सराईत गुंडासह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसांसह धारदार शस्त्रे जप्त केली आहेत.\nराकेश मधुकर कदम (वय २८, रा. हनुमाननगर, पाचवी गल्ली, सांगली) व सनी विजयकुमार सहानी (२०, मंगळवार बाजार, कुपवाड रस्ता, विश्रामबाग, सांगली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. आठवड्यापूर्वी त्यांनी श्रीनाथ पंडित याचे मार्केट यार्डमधून अपहरण केले होते. याप्रकरणी त्याची आई सुजाता पंडित यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.\nगेली आठ दिवस विश्रामबाग पोलिस राकेश कदमचा शोध घेत होते. पण त्याचा सुगावा लागत नव्हता. जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा व अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख गुंडाविरोधी पथकाला तपास करण्याचे आदेश दिले होते.\nराकेश कदम हा श्रीनाथला घेऊन कवठेमहांकाळ तालुक्यात आश्रयाला असल्याची गुंडाविरोधी पथकाला मिळाली. सोमवारी रात्रीच पथक कवठेमहांकाळला रवाना झाले. स्थानिक नागरिकांकडे चौकशी केल्यानंतर राकेश कदम हा चुडेखिंडी-ढालगाव रस्त्यावर शेतात लपून बसल्याचीे माहिती मिळाली.\nमंगळवारी सकाळी पथकाने या मार्गावरील शेताची तपासणी सुरु केली. त्यावेळी राकेश कदम, त्याचा साथीदार सनी सहानी तसेच एक अल्पवयीन संशयित असे तिघेजण अपहृत श्रीनाथला घेऊन बसल्याचे निदर्शनास आले. पथकाला पाहून राकेशने पलायन केले. त्याच्या दोन साथीदारांना पकडण्यात यश आले. श्रीनाथला ताब्यात घेतले. राकेशला पथकाने पाठलाग करुन पकडले.\nतिघांची अंगझडती घेतल्यानंतर दोन पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसे, कोयता, सत्तूर या धारदार शस्त्रासह एक जिलेटीन कांडीही सापडली. ही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तिघांना घेऊन दुपारी पथक सांगलीत दाखल झाले.\nअतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी राकेशसह तिघांची कसून चौकशी केली. त्यांच्याविरुद्ध अपहरण, बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपहृत श्रीनाथला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.\nपोलिस निरीक्षक राजन माने, सहाय्यक निरीक्षक संतोष डोके, हवालदार महेश आवळे, शंकर पाटील, मेघराज रुपनर, सागर लवटे, योगेश खराडे, सचिन कुंभार, किरण खोत, मोतीराम खोत, संकेत कानडे, संतोष गळवे, आर्यन देशिंगकर, विमल नंदगावे, सुप्रिया साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nराकेश कदम हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी सांगली शहर व विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत.\nकोल्हापूर रस्त्यावर खिलारे मंगल कार्यालयाजवळ त्याने कऱ्हाड (जि. सातारा) येथील तरुणाचा गळा चिरुन खून केला होता. त्याचे मुंडके कृष्णा नदीत फेकून दिले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील एकाचाही त्याने अशाचप्रकारे धामणी रस्त्यावर खून केला होता. या दोन्ही खुनाच्या गुन्ह्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. मुंडके तोडून दोन्ही खून केल्याचे त्याचे नाव राक्या मुंडकं पडले आहेत.\nअपहृत श्रीनाथच्या भावाने राकेश कदम याच्यावर ६ नोव्हेंबर २०१७ रोजी खुनीहल्ला केला होता. यामध्ये राकेश गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तो बरा झाला. गेल्या आठवड्यात त्याने हल्ल्याचे हे प्रकरण मिटवायचे आहे, असे सांगून श्रीनाथला मार्केट यार्डात बोलावून घेतले. त्यानंतर त्याने श्रीनाथचे अपहरण केले. श्रीनाथच्या भावाने केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्याचे अपहरण केल्याची कबूली राकेशने दिली आहे.\nसांगली महापालिकेसाठी राजकीय महायुध्द सुरू : भाजपची कसोटी\nजयंतरावांच्या करेक्ट कार्यक्रमासाठी भाजपची खेळी : विलासराव शिंदेंशी जवळीक\nस्पर्धा परीक्षेत शाहूवाडी तालुक्याचा पुन्हा डंका : तीन विवाहित महिला परीक्षार्थींचे यश प्रेरणादायी\nअंबाजोगाईत दामिनी पथकाची रोडरोमियोंवर कडक कारवाई; खाजगी शिकवणीच्या ठिकाणी सीसीटीव्हीची केली सक्ती\nदुसऱ्या मुली बराेबर काेणी प्रेमविवाह करु नये म्हणून सासुने दिली जावयाला मारण्याची सुपारी\nगँगरेप प्रकरण : संशयिताच्या मोबाईलवरील व्हॉईस सँपल पृथ्थकरणासाठी चंदीगढला पाठविले\nराज्यकर्त्यांमुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित: पुरुषोत्तम खेडेकर\nनागाव खून प्रकरणातील संशयिताची पत्नी बेपत्ता\nस्मशानातील औषधांतून गरिबाघरचे उपचार; सांगलीच्या प्रमोद महाजन यांचे १८ वर्षांपासून कार्य\nसांगली : अडिच हजारावर शेतकऱ्यांना नव्याने कर्जमाफी \nसांगली जिल्ह्याच्या शिवसेनेत पुन्हा धुसफूस, नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह\nएलबीटीचा प्रश्न सोडवू - सुधीर गाडगीळ यांची ग्वाही\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/bjp/videos/", "date_download": "2018-08-19T23:46:44Z", "digest": "sha1:TJCD6HZFGNMVWUCK6GLTCP5JFEPZYHEL", "length": 29287, "nlines": 414, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Free BJP Videos| Latest BJP Videos Online | Popular & Viral Video Clips of भाजपा | Latest Videos at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nश्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.\nपंकजांचा धनंजय यांना धक्का, भाजपाचे सुरेश धस यांचा विजय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nउस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांच्याविरुद्ध भाजपाच्या सुरेश धस यांनी 74 मतांनी विजय मिळवला आहे. ... Read More\nभाजपा घाबरली अन् मला नजरकैदेत ठेवले - संजय निरुपम\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या घराबाहेर पोलीस, अमित शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नजरकैदेत ठेवल्याचा निरुपम यांचा आरोप ... Read More\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळत आहे - हितेंद्र ठाकूर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nPalghar bypoll 2018ElectionBJPपालघर पोटनिवडणूक 2018निवडणूकभाजपा\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकोल्हापूर ,आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सेना भाजपची युती झाली नाही तर काँग्रेस सहज विजयी होईल, अशी भीती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे. ... Read More\nchandrakant patilShiv SenaBJPचंद्रकांत पाटीलशिवसेनाभाजपा\nउल्हासनगर : भाजपा नगरसेवकाची फाईल चोरी CCTVमध्ये कैद\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nउल्हासनगर महापालिकेत भाजपाच्या नगरसेवकाची चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कपाटातून फाईल चोरी करतानाचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. ... Read More\nपुण्यात भाजपाच्या लाक्षणिक उपोषणाचा उडाला फज्जा; आमदारांचा सँडविच-मिठाईवर आडवा हात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकाँग्रेसमुळेच अधिवेशनाचा अमूल्य वेळ वाया गेला, असा भाजपचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील भाजपाच्या खासदार आणि आमदारांकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरासमोर उपोषणासाठी भाजपाचे नेते जमले होते. यामध्ये बाळा भेगडे व भीमराव ... Read More\nHunger Strike : काँग्रेसने संसदेतील चर्चेतून पळ काढला; रावसाहेब दानवेंची टीका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nऔरंगाबाद : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे सर्व दिवस काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी गोंधळ घालत कामकाज बंद पडले. सरकार विरोधी पक्षांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार असतानाही त्यांनी चर्चेतून पळ काढला, अशी टीका भाजपाचे प्रद ... Read More\nराष्ट्रगीत सुरू असताना भाजपाच्या उपनगराध्यक्षांचा धिंगाणा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nलोणंद नगरपंचायतीच्या सभागृहातील व्हिडीओ व्हायरल ... Read More\nअहमदनगर : श्रीपाद छिंदमविरोधात शिवसेनेनं काळे कपडे घालून केला निषेध\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे अहमदनगरचा निलंबित महापौर श्रीपाद छिंदमचं पद रद्द करण्यासाठी महापालिकेची सभा झाली. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी काळे कपडे घालून छिंदमचा निषेध व्यक्त केला. ... Read More\nअकोला- सरकारी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचं 'पकोडे तळो' आंदोलन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भजी/पकोडे तळो आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे नेते श्रीकांत पिसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. ... Read More\nAkola cityNCPBJPअकोला शहरराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/diwali-jokes-117102700007_1.html", "date_download": "2018-08-19T23:37:08Z", "digest": "sha1:GEVJYZ2KQPOCRGBKA4TMP5E5AAHJZZ47", "length": 6248, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दिवाळीचा किल्ला | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nग्रुपमध्ये कोणी इस्टेट ब्रोकर आहे का \nकाही नाही दिवाळीचा किल्ला विकायचा आहे.\nक्लियर टायल, attached जिना, दोन मावळे, +विहीर,&वाघ\nघाबरलेल्या चकलीला काय म्हणाल\nयावर अधिक वाचा :\nव्हॉट्स अॅप मराठी जोक्स\n11 वर्ष लहान आहे प्रियांका चौप्राचा जोडीदार निक, आईने दिला ...\nप्रियांका चौप्राच्या जीवनात आविष्याचे खास आनंदी क्षणांचे आगमन झाले आहे. प्रियांका आपल्या ...\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडे प्रथमच एकत्र येणार सिनेमात \nविनोदाचा एक्का समजला जाणारा भारत गणेशपुरे आणि विनोदाची चौफेर फटकेबाजी करणारा सागर कारंडे ...\nप्रियांका चोप्रा - निक जोनस चा 'रोका' संपन्न (बघा फोटो)\nबहुचर्चित जोडी प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा विवाह निश्चित झाला आहे. प्रियांकाच्या ...\nसासूने वैतागून केलेली कविता\nपाया पडते सूनबाई बंद कर तुझी चाल पहिलं तुझं व्हॉट्सअॅप चुली मधी जाळ\nचित्रपट परीक्षण : गोल्ड\nआंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये देशाचा झेंडा फडकावताना पाहणं यापेक्षा अभिमानास्पद काय असू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-08-19T23:05:11Z", "digest": "sha1:RI5AZXGSOJGMVU44OFNL46DXHN3WI7IP", "length": 6490, "nlines": 260, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:युरोपातील देशांच्या राजधानीची शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:युरोपातील देशांच्या राजधानीची शहरे\nएकूण ९ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ९ उपवर्ग आहेत.\n► अ‍ॅम्स्टरडॅम‎ (५ प)\n► कार्डिफ‎ (२ प)\n► झाग्रेब‎ (३ प)\n► डब्लिन‎ (४ प)\n► पॅरिस‎ (२ क, ९ प)\n► बुडापेस्ट‎ (२ प)\n► लंडन‎ (३ क, १८ प)\n► सारायेव्हो‎ (३ प)\n► सोफिया‎ (२ प)\n\"युरोपातील देशांच्या राजधानीची शहरे\" वर्गातील लेख\nएकूण ४९ पैकी खालील ४९ पाने या वर्गात आहेत.\nसाचा:युरोपियन संघाच्या राजधानीची शहरे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १६:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2018/02/blog-post.html", "date_download": "2018-08-19T22:54:10Z", "digest": "sha1:NMIV34YSFMGZNRA64PDPCNKYXBSBR4DK", "length": 15439, "nlines": 117, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: ग्रामीणांचा आहार", "raw_content": "\nबुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nबाजरीची भाकरी आणि कोणतीही भाजी हा गावातल्या लोकांचा रोजचा मुख्य आहार असायचा. भाजीला पूर्वी या परिसरात अहिराणी भाषेत शाक म्हटलं जायचं. ऋतू कोणताही असो दररोज बाजरीची भाकर जेवणात असायची. भाकर गरम पडते वा डांजते असं कधी चुकूनही कोणाकडून ऐकायला मिळायचं नाही. आणि आजारी पडल्यावर असं निदान इथल्या डॉक्टरनेही कधी केलं नाही. या परिसरात त्यावेळी बाजरी मुबलक प्रमाणात पिकत असल्यामुळे इथल्या जेवणात बाजरीच्या भाकरी शिवाय अजून काही पर्याय असू शकतो अशी कल्पनाही कोणाला नव्हती. इथं गहूही पिकायचा. पण घरचा गहू असूनही कोणी रोज चपात्या खात नव्हतं.\nअशा जेवणा व्यतिरीक्‍त कुठं वेगळं जेवण दिसलं की ती खाण्याची चैन समजली जायची. नातेवाईकांकडे- भावबंदांकडे पाहुणे आले की पाहुण्यांना जेवण सांगण्याची पध्दत होती. पाहुण्याला त्यातल्यात्यात उजवं जेवण म्हणून भजींची आमटी, भाकर, भात, लोणचं, पापड, कांदा असं ताट भरून वाढलं जायचं. ज्या पाहुण्याला जेवायला बोलवलं त्याला कोणी बाहेर विचारलं, ‘काय जेवण होतं’, तर तो पाहुणाही केवळ भजींची आमटी न म्हणता ताट भरून आलेल्या सगळ्या जीनसांची नावं सांगायचा.\nभात हा अलिकडील जेवणात नैसर्गिक पदार्थ समजला जात असला तरी, खिचडी- भात त्याकाळी इथल्या जेवणाचा भाग नव्हता. लोकांकडे केवळ सणाच्या दिवशी सार सोबत भात खावा लागतो म्हणून दुकानातून तेवढ्यापुरता बिटेभर वा चिटेभर तांदुळ मागवला जायचा. तांदळाचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्या प्रकारानुसार त्याची किंमत ठरलेली असते हे ही त्यावेळी माहीत नसायचं. दुकानदार जो काही बिटेभर तांदूळ देईल आणि जी किंमत सांगेल तो तांदुळ भातासाठी घेतला जायचा. म्हणजे गावात तांदळाच्या व्हरायट्या दुकानदाराकडे नसत.\nभाकरी सोबत आजच्या काही भाज्या त्या काळात दिसत होत्या तरी तेव्हा रानभाज्यांचे प्रमाण जेवणात जास्त प्रमाणात होतं.\nज्याला कदान्न म्हटलं जाईल अशा प्रकारचे पदार्थ त्यावेळी नाइलाज म्हणून खावे लागत असले तरी तो एक पारंपरिक खाद्य पदार्थांचा आणि लोकजीवनाचाच अविभाज्य भाग बनून गेला होता. म्हणून ते कदान्नही आवडीने खाल्लं जायचं. यापैकी काही पदार्थांना सणसणीत चव असायची.\nसोलासनं बट्ट, सोलासनं तिखं, लसुननं तिखं, कोंडाळं, घाटा, बेसन, सुघरं भुगरं, मटमुंगना वडानं बट्ट, मिरचीना खुडा, कुळीदनी घुगरी, कुळीदना मुटकळा,‍ लोंचाना खार, मिरचीना ठेचा, काळा समार, तेलगुळना काला, चिखल्या, गुळ टाकून शिजवलेले शिळ्या भाकरीचे तुकडे अशा प्रकारचे पौष्टीक नसलेले आणि काही बेचव असलेले पदार्थ कांदा तोंडी लावून भाकरी सोबत खाऊन लोक आपल्या कामाला लागायची. झिंदरं आणि वांगानं भरीत त्यातल्या त्यात चविष्ट पदार्थ असायचे.\nआता सांगितलेले अनेक खाद्य पदार्थ आज एकतर नामशेष झाले आहेत वा आपल्या ‍जीवनातून हद्दपार होण्याच्या बेतात आहेत. आजचा आहार हा समतोल आहाराऐवजी गरजेपेक्षा जास्त आणि चमचमीत चवीचा आहार दैनंदिन जेवणात घेतला जातो. मात्र हा आहार दुर्गम खेड्यातले गरीब लोक अजूनही घेत आहेत. असं कदान्न खाऊनही ते अर्धपोटीच राहतात. ज्यांची स्थिती आज मध्यमवर्गीय म्हणता येईल अशी प्रगती केलेले लोक हे पदार्थ विसरून गेले आहेत.\n(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)\n– डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ५:४६ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nsantoshpadmakar १५ फेब्रुवारी, २०१८ रोजी ६:०१ म.पू.\nलोकजीवनाचे चित्रण भोजनानेच पूर्ण होते. आपल्याकडे महानुभाव वाड्मयातून खूप चांगल्या पद्धतीने खाद्यान्न संस्कृतीचे चित्रण येते. तुलनेने शिवकाळात ते तेव्हढे नाही. मठाच्या प्रपंचात पदार्थ कसे करावे, त्याच्या जतनाच्या पद्धती आदी गोष्टी रामदास स्वामींच्या संप्रदायात नोंदल्या आहेत. मात्र शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराज काही जेवल्याचा, कुठला पदार्थ सेवन केल्याचा उल्लेख आढळत नाही, हे विशेष.\nयादवकालाच्या मानाने हा काळ अत्यंत धकाढकीचा होता, असे म्हणण्यास अधिक वाव आहे. भूमी, भोजन, भाषा, भूशा आणि भुवन हेच लोकतत्त्वीय स्वरूपाला अधिक उजागर करू शकतात. बागलाण पट्ट्यातील आहार पद्धतीवर आपण अधिक सखोल लिहू शकता.माझे आजोळ हे बागलाण भागातील एक मान्यवर असे व्यापारी कुटुंब होते. तेथील मी अनुभवलेला आहार मला माझ्या नंतरच्या आयुष्यातही मिळू शकलेला नाही, असे आता गौरवाने म्हणतो.खूप उच्च अभिरुचिसंपन्न जीवन ते त्या काळी जगत होते असे दिसते. तुम्ही याही विषयात खोलवर जाऊ शकता. हे लोक खूप निवडक आणि महागडा म्हणता येईल अशा पद्धतीचा आहार घेत असत. हे आपणास माहिती म्हणून सांगून ठेवतो...आपले लेखन आवडते, लिहीत रहा...\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/three-death-accident-114545", "date_download": "2018-08-19T22:41:35Z", "digest": "sha1:LZYSVSOLBSWCHCP46E46LONRRDGIDHCZ", "length": 11841, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "three death in accident वाहन उलटून तिघांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nवाहन उलटून तिघांचा मृत्यू\nसोमवार, 7 मे 2018\nनांद - स्वागत समारंभ आटोपून गावी परतणाऱ्या वऱ्हाड्यांचे वाहन उलटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले. ही घटना भिवापूर तालुक्‍यातील नांद-पांजरापार मार्गवर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. राजकुमार रामटेके (वय ४५) व अशोक खोब्रागडे (वय ४५, दोन्ही रा. भिसी) असे मृतांची नावे आहेत. तर एकाचा उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी मृत्यू झाला.\nनांद - स्वागत समारंभ आटोपून गावी परतणाऱ्या वऱ्हाड्यांचे वाहन उलटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले. ही घटना भिवापूर तालुक्‍यातील नांद-पांजरापार मार्गवर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. राजकुमार रामटेके (वय ४५) व अशोक खोब्रागडे (वय ४५, दोन्ही रा. भिसी) असे मृतांची नावे आहेत. तर एकाचा उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी मृत्यू झाला.\nमिळालेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्‍यातील भिसी येथील ईश्‍वर बन्सोड यांच्याकडील वऱ्हाडी हिंगणघाट दारोडा येथे लग्नानंतर स्वागत समारंभासाठी मालवाहू गाडीने गेले होते. समारंभ आटोपून परतताना पांजरापार शिवारात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती उलटली. यात दोघांचा मृत्यू झाला तर अन्य २५ जखमी झाले. नांद पोलिसांनी गंभीर जखमींना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय व उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमींमध्ये विष्णू ढाक, राजकुमार इंगोले, रुतिक इंगोले, तुळशीदास पेलणे, करण पेलणे, कुंडलिक मुळे, तुळशीदास बन्सोड, सूरज इंगळे, संदीप बसेशंकर, आकाश इंगोले, ईश्वर बन्सोड, सुभाष बन्सोड, सीताराम भुजबळ, वैभव बसेशंकर, रोशन बसेशंकर, अजय नवले, गोविंदा नवले, दिलीप बसेशंकर, दामोधर बसेशंकर, नामदेव ढाक यांचा समावेश आहे.\nपोलिस कर्मचाऱ्यांकडून \"वसुली' नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील तब्बल आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांकडून आयकार्डसाठी काही पोलिस अधिकारी पठाणी वसुली करीत...\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख\nनागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले....\nखाद्य पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू\nखाद्य पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू नागपूर : शनिवारी रात्री हिंगणा मार्गावर खाद्यपदार्थाच्या डिलेव्हरीनंतर परतताना एका तरुण...\nपती मेल्याच्या तीन वर्षानंतर बाळाने घेतला जन्म\nमुंबई- बंगळूरमध्ये काम करत असलेल्या एका महिलेचा दुःखाचा दिवसच तिच्यासाठी आनंदाचा बनला आहे. ज्या दिवशी तिने आपल्या पतीला गमावले, त्याच दिवशी तब्बल तीन...\nमत्स्य महाविद्यालय संलग्नतेसाठी उच्च न्यायालयात याचिका\nरत्नागिरी - येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याचा सरकारचा अध्यादेश रद्द करावा आणि महाविद्यालय नागपूरच्या पशुविज्ञान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/gujarati-dishes-marathi/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-109110900024_1.html", "date_download": "2018-08-19T23:37:37Z", "digest": "sha1:KEZZR6AC42NN2IVGIHNIAFQG4NUNEQJU", "length": 7882, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भरडभाजी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : चार ते पाच प्रकारच्या वेगवेगळ्या डाळी, फोडणीचे साहित्य, कढीपत्ता, मीठ, हिरवी मिरची, तिखट, हळद, तेल, बेसन.\nकृती : भरड भाजी तयार करण्यासाठी चार ते पाच प्रकारच्या वेगवेगळ्या डाळी सर्वप्रथम घ्याव्यात. त्या तव्यावर थोडसं तेल टाकून भाजून घ्याव्यात. त्यानंतर मिक्सरमधून अगदी बारीक न करता रव्यापेक्षा थोडे मोठे असतानाच ते मिक्सरमधून काढून घ्यावे. त्यानंतर फोडणीची तयारी करावी. सर्वप्रथम तेल, मोहरी, जीरे, कढीपत्ता, आवश्यकतेनुसार मीठ, हिरवी मिरची, आवश्यकता वाटल्यास लाल मिरची, हळद यांची फोडणी करावी. नंतर त्यात मिक्सरमधून अर्धवट काढलेल्या डाळी टाकाव्यात. या डाळी अधिक घट्ट होण्यासाठी बेसनपीठ वापरावेत. आवश्यकतेनुसार पाणी टाकून ते शिजेपर्यंत होऊ द्यावे. हा भरड भाजी घट्ट गोळा तयार झाल्यानंतर त्यावर हिरवी कोथिंबिर टाकावी. ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर ही भरडभाजी खाण्यास वेगळीच मजा येते.\nयावर अधिक वाचा :\nभरडभाजी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...\nएसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत\nकेरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...\nकेरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर\nकेरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...\nपुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर\nप्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...\nकेरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...\nकेरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://palakneeti.org/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2-2010-2013", "date_download": "2018-08-19T23:31:52Z", "digest": "sha1:ATINFDQMTGY4M2YDO5H5EWJEMCMHJOUI", "length": 2874, "nlines": 67, "source_domain": "palakneeti.org", "title": "वाटचाल 2010-2013 | पालकनीती परिवार", "raw_content": "\nवाचनीय लेख व पुस्तके\nआपण काय करु शकता\nखेळ्घरच्या 2010 ते 2013 या काळातील अहवाल\n‹ वाटचाल up मागे वळून पाहताना ›\nपालकनीतीचे मागील अंक/लेख पाहण्यासाठी\nवार्षीक २५०/- आजीव ३५००/-\nशिक्षणाच्या अधिकारामुळे (RTE) आपल्या देशातील शिक्षण वास्तव खरोखरच सुधारेल का\nसंगणकीय खेळ आपल्या मुलांनी खेळावेत की खेळू नयेत \nआजकाल मुलं संगणकावरच्या खेळात एखाद्या व्यसनाप्रमाणे गुंतत चालली आहेत की काय अशी शंका येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://sudhirdeore29.blogspot.com/2013/03/blog-post_23.html", "date_download": "2018-08-19T22:41:55Z", "digest": "sha1:VJSDCLUEBA7ASSE43GLP7UL4T7XBCH3Q", "length": 9690, "nlines": 111, "source_domain": "sudhirdeore29.blogspot.com", "title": "Dr sudhir Deore: भालचंद्र नेमाड्यांचे भाषण", "raw_content": "\nशनिवार, २३ मार्च, २०१३\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nसत्ताविस फेब्रुवारी 2013 ला मराठी भाषा दिनाच्या दिवशी नाशिक येथे भालचंद्र नेमाडे यांना जनस्थान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणातील दोन मुद्दे इतके महत्वाचे आहेत की त्यांची दखल सर्वत्र घेतली जाईल आणि यावर चॅनल्सवरूनही खूप चर्चा होईल असे मला वाटत होते. पण आपण कलावंताला वा साहित्यिकाला कसे गांभिर्याने घेत नाही, हेच मराठी वर्तमानपत्रांसह मिडियाने दाखवून दिले. अशी सर्वत्र शांतता पाहून या मुद्द्यांवर मी येथे मुद्दाम लिहीत आहे. नेमाडे यांचे त्या भाषणातील दोन मुद्दे असे:\nएक: महाराष्ट्रात शिवाजी महाराजांना ब्राम्हणांनी मुसलमानांविरूध्द वापरून घेतले. मराठ्यांनी ब्राम्हणांविरूध्द वापरून घेतले. शिवसेनेने दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीयांविरूध्द वापरून घेतले. मात्र शिवाजी महाराजांचे अनेक विश्वासू मुसलमान मित्र होते, तरीही बिचारे मुसलमान शिवाजी महाराजांना वापरून घेण्यात कमी पडले.\nदोन: रामाने सीतेचा अपमान केला. सीतेवर संशय घेऊन टाकून दिले. यामुळे अशा अन्यायी राजाचे मंदिर होऊ नये म्हणून आधी सगळ्या महिलांनी अयोध्येतील राम मंदिराला विरोध केला पाहिजे.\n: या भाषणातील हे दोन मुद्दे मला महत्वाचे वाटले. पण ऐकणार्‍यांना आणि मिडियालाही हे भाषण कदाचित विनोदी वाटले असावे म्हणून त्यांनी गांभिर्याने घेतले नाही की काय याची शंका येते. या दोन मुद्यांत मला चाकोरीबाहेरची वैचारिकता जाणवली. केवळ श्रोत्यांना हसवण्यासाठी काहीतरी बोलायचे म्हणून नेमाडे बोलले असे वाटून आपण प्रासंगिक विनोद म्हणून तिथेच हे सोडून दिले की काय खरे म्हणजे अशा प्रकारचे वास्तव विचार आपल्या पचनी पडत नाहीत म्हणून आपण ते तिथल्या तिथे सोडून सोयिस्करपणे विसरून जातो.\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nद्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ४:५९ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसख्खा शेजारी: पक्का वैरी\nफोटो लावण्याची गरज नाही\nडॉ. सुधीर राजाराम देवरे\nसंक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा), 11. सहज उडत राहिलो (आत्मकथन-दोन. 12. सांस्कृतिक भारत (लेखसंग्रह) भ्रमणध्वनी: 9422270837\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-cultivation-gladiolus-1721", "date_download": "2018-08-19T23:02:42Z", "digest": "sha1:QMRGU7BBRTQJWF6JW2ADNZFPFXNTTXLP", "length": 15803, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, cultivation of Gladiolus | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nग्लॅडिओलस लागवडीबाबत माहिती द्यावी.\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nग्लॅडिओलस लागवडीबाबत माहिती द्यावी.\nग्लॅडिओलस लागवडीबाबत माहिती द्यावी.\nराष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेश खिंड, पुणे\nगुरुवार, 5 ऑक्टोबर 2017\nग्लॅडिओलस लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पोयट्याची आणि चांगला निचरा असणारी जमीन फुलांचे लांब दांडे आणि कंदवाढीस उपयुक्त असते. चुनखडी, तसेच हलक्‍या बरड जमिनीत याची लागवड करू नये.\nलागवड खरीप तसेच रब्बी हंगामात करावी. सर्व लागवड एकाच वेळी न करता १५ दिवस किंवा एक महिना, असे अंतर ठेवून लागवड करावी. लागवडीसाठी गेल्या हंगामातील, तीन ते चार महिने विश्रांती घेतलेले चांगले कंद निवडावेत. लागवड सरी वरंब्यावर ४५ x १५ सें.मी. अंतराने करावी. सपाट वाफ्यात लागवड करताना ३० सें.मी. x २० सें.मी. अंतराने, पाच ते सात सें.मी. खोलीवर कंदांची लागवड करावी.\nग्लॅडिओलस लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पोयट्याची आणि चांगला निचरा असणारी जमीन फुलांचे लांब दांडे आणि कंदवाढीस उपयुक्त असते. चुनखडी, तसेच हलक्‍या बरड जमिनीत याची लागवड करू नये.\nलागवड खरीप तसेच रब्बी हंगामात करावी. सर्व लागवड एकाच वेळी न करता १५ दिवस किंवा एक महिना, असे अंतर ठेवून लागवड करावी. लागवडीसाठी गेल्या हंगामातील, तीन ते चार महिने विश्रांती घेतलेले चांगले कंद निवडावेत. लागवड सरी वरंब्यावर ४५ x १५ सें.मी. अंतराने करावी. सपाट वाफ्यात लागवड करताना ३० सें.मी. x २० सें.मी. अंतराने, पाच ते सात सें.मी. खोलीवर कंदांची लागवड करावी.\nलागवडीसाठी पिवळसर रंगाची फुले ‘गणेश’, फिकट गुलाबी रंगाची फुले ‘प्रेरणा’, जांभळट गुलाबी रंगाची फुले ‘तेजस’ आणि निळ्या रंगाची फुले ‘नीलरेखा’ या जाती निवडाव्यात. त्याचबरोबरीने फिकट गुलाबी रंगाची ‘सुचित्रा’, लाल रंगाची ‘पुसा सुहागन’, निळ्या रंगाची ‘ट्रॉपिक सी’, पिवळसर रंगाची ‘सपना’, पांढऱ्या रंगाची ‘संसरे’, केशरी रंगाची ‘हंटिंग सॉंग’या जातीही बाजारपेठेच्या दृष्टीने फायदेशीर आहेत.पुरेसे शेणखत जमिनीची मशागत करताना मिसळावे.\nमातीपरीक्षणानुसारच लागवडीच्या वेळी २०० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश प्रतिहेक्‍टरी द्यावे. प्रतिहेक्‍टरी नत्र खताची ३०० किलो मात्रा तीन समान हप्त्यांमध्ये द्यावी. नत्राची मात्रा पिकाला दोन, चार आणि सहा पाने आल्यावर म्हणजेच लागवडीनंतर तीन, पाच आणि सात आठवड्यांनी सम प्रमाणात विभागून द्यावी. रासायनिक खते दिल्यावर पाण्याची पाळी द्यावी.\nसंपर्क : ०२०- २५६९३७५०\nराष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेश खिंड, पुणे\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nरांगडा हंगामातील कांदा रोपवाटिकारांगडा हंगामात कांदा पिकापासून अधिक उत्पन्न...\nएकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन...कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड...\nखते देण्यासाठी ब्रिकेटस टोकण यंत्रसध्या विदर्भातील भात उत्पादक पट्ट्यामध्ये भाताची...\nऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...\nऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nहळदीची भरणी आवश्यक...सध्याच्या काळात हळदीचे खोड तसेच फुटव्यांची वाढ...\nडाऊनी मिल्ड्यू, करपा रोगाच्या...येत्या आठवड्यामध्ये द्राक्ष लागवडीच्या...\nलागवड कागदी लिंबाची...लिंबू लागवडीसाठी जास्त चुनखडी, क्षार नसणारी जमीन...\nजैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माचा वापरनिसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी असून, त्यातील...\nसागावरील पाने खाणाऱ्या, चाळणी करणाऱ्या...सागावरील पाने खाणारी अळी व पानांची चाळणी करणारी...\nपिकातील गंधक कमतरतेची लक्षणेपाण्याचा लवकर निचरा होत असलेल्या जमिनी तसेच जैविक...\nपीक सल्लातीळ जून महिन्यात पेरलेल्या पिकास पेरणीनंतर...\nआरोग्यदायी रानभाजी चाईचा वेलशास्त्रीय नाव :- Dioscorea pentaphylla कुळ : -...\nफुलशेती सल्लागुलाब : गुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची...\nतंत्र चिकू लागवडीचे...चिकू कलम लागवड करताना प्रत्येक खड्ड्यात मध्यभागी...\nनवीन फुटींवर तांबेरा रोगाची शक्यता,...मागील काही दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी अधूनमधून...\nलिंबूवर्गीय फळपिकातील कीड रोग नियंत्रणलिंबूवर्गीय फळबागेमध्ये फळगळ ही समस्या...\nडाळिंबावरील तेलकट डाग रोग, रस शोषक...मृग बहार काळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात...\nतूर पिकावरील कीड-रोगांचे वेळीच नियंत्रण...मुळकूज : रोगकारक बुरशी : रायझोक्टोनिया खोडकूज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2016/04/Magnet.html", "date_download": "2018-08-19T23:05:19Z", "digest": "sha1:FRTAHE3BFA37MUVU362GG2ZCWG35Z7JC", "length": 15094, "nlines": 142, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चुंबक - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\n०१. लोखंडी चुरा किंवा लोखंडाचे चुंबकाकडे आकर्षण असते.\n०२. चुंबक हवेत मोकळा टांगून ठेवला असतो तो नेहमी दक्षिणोत्तर स्थिर राहतो.\n०३. दक्षिणेकडे स्थिर असणाऱ्या टोकास दक्षिण ध्रुव व उत्तरेकडे असणाऱ्या स्थिर बाजूस उत्तर ध्रुव म्हणतात.\n०४. चुंबकाच्या ज्या भागात सर्वात जास्त आकर्षण असते ते भाग बिंदूंनी दाखवून त्यांना कल्पित ध्रुव मानतात. कल्पित ध्रुव जोडणाऱ्या रेषेस चुंबकीय अक्ष म्हणतात.\n०५. केवळ एकच ध्रुव असलेला चुंबक मिळविणे अशक्य आहे.\n०६. चुंबक तुटल्यास तुटल्याजागी विरूध्द ध्रुव निर्माण होतात.\n०७. चुंबकाच्या विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असते तर सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असते. प्रतिकर्षण हीच चुंबकाची खरी कसोटी मानतात.\n०८. जेव्हा एखादी सुची चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाने विचलित होत असेल तर चुंबकसुई उत्तर ध्रुव हा चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शविते.\n०९. विद्युत वाहकातून प्रवाह जातांना चुंबकीय क्षेत्र निर्माण होते ही गोष्ट प्रथम ओरस्टेड या शास्त्रज्ञाने दाखवून दिली. चुंबकीय क्षेत्राची दिशा विद्युत धारेच्या दिशेवर अवलंबून असते.\n१०. जे पदार्थ चुंबकीय क्षेत्रात ठेवले असता त्यांच्यात प्रवर्तनाने चुंबकीय गुणधर्म उतरवतात अशा सर्व पदार्थांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. जसे लोखंड, कोबाल्ट, पोलाद, निकेल यांसारखे पदार्थ चुंबकीय पदार्थ होत.\n११. ज्या तापमानाला चुंबकाचे चुंबकत्व नष्ट होते त्या तापमानाला क्युरी तापमान असे म्हणतात.\n------ ज्या प्रवर्तित चुंबकात चुंबकीय गुणधर्म दिर्घकाळ टिकतात अशा चुंबकांना स्थायी चुंबक म्हणतात.\n------ हे चुंबक पोलादासारख्या पदार्थापासून तयार केलेले असतात.\n------ अलिकडे स्थायी चुंबक तयार करण्यासाठी अल्निको (Alnico) हा ऍल्युमिनिअम, निकेल, कोबाल्ट व लोखंड यांच्या मिश्रणापासून बनविलेला मिश्र धातू वापरला जातो.\n------ ज्यांचे चुंबकीय गुणधर्म अल्पकाळ टिकतात ज्यांना अस्थायी चुंबक म्हणतात.\n------ अस्थायी चुंबक मृदू लोखंडापासून तयार केले जाते.\n------ मऊ लोखंडी तुकड्यांभोवती तारेचे वेटोळे घालून त्यातून विद्युतधारा प्रवाहित केल्यास लोखंडी तुकड्यात चुंबक तयार होते. अशा चुंबकास विद्युत चुंबक असे म्हणतात.\n------ याचा उपयोग विद्युतधारा निर्मित चुंबकीय क्षेत्रात वाढ करण्यास होतो.\n०१. विद्युत घंटा, खलाशाचे होकायंत्र, चुंबकीय सुरूंग, तारायंत्र दूरध्वनी आणि ध्वनीवर्धक अशा विशिष्ट साधनात चुंबकाचा उपयोग केला जातो.\n०२. पृथ्वी स्वःताच एका मोठ्या चुंबकाप्रमाणे वागते. या पृथ्वी चुंबकाचा दक्षिण ध्रुव भौगलिक उत्तर दिशेकडे आणि पृथ्वी चुंबकाचा उत्तर ध्रुव भौगोलिक दक्षिण दिशेकडे असतो. या परिणामामुळे चुंबकसूची केव्हाही दक्षिणोत्तर स्थिर होते.\n१ विद्युत घंटा विद्युतमंडळ जुळणे व भग्न होणी ही योजना\n२ खलाश्याचे होकायंत्र दिशादर्शक म्हणून\n३ चुंबकीय सुरुंग रणगाड्यांचा विध्वंस करण्याकरिता\n४ दूरध्वनीतील माउथपीस ध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रुपांतर करणे\n५ तारायंत्र मोर्सच्या सांकेतिक भाषेत संदेश पाठविण्यासाठी\n६ विद्युत मोटार यंत्रना गती देणे\n७ चुंबकीय क्रेन लोखंडी यंत्रे व इतर अवजड वस्तुंची चढउतार करणे\n८ लाउडस्पीकर तीव्रता वाढवोलेल्या प्रवाहाचे ध्वनीमध्ये रुपांतर करुन मोठा आवाज प्रक्षेपीत करणे.\n९ गॅल्व्होनोमीटर विद्युत धारेचे अस्तित्व ओळखणे\n१० व्होल्टमीटर विद्युत विभवांतर मोजणे\n११ मल्टीमीटर विद्युतधारा, विभवांतर, रोध आदि विजेच्या परिमाणांचे मापन करणे.\n* विद्युत चुंबक आणि नियम\n०१. चुंबकीय क्षेत्रामध्ये एकक उत्तरध्रुवाचे ज्या मार्गाने विस्थापन होते त्या मार्गाला चुंबकीय बलरेषा किंवा विकर्ष रेषा म्हणतात.\n०२. चुंबकीय बलरेषेवरील कोणत्याही बिंदुपाशी काढलेल्या लंबरेषा चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात. दोन चुंबकीय बलरेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत.\n०३. चुंबकीय बलरेषा या सलग वक्ररेषा असून त्यांची सुरवात उत्तर ध्रुवापासून होते व त्यांचे शेवट दक्षिण ध्रुवापाशी होतो. ज्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र अधिक प्रभावी असते. त्या ठिकाणी चुंबकीय बलरेषा अधिकाधिक घट्ट झालेल्या दिसतात.\n* उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम\nतुम्ही तुमच्या उजव्या हातात एक सरळ विद्युत वाहक धरला असेल आणि अंगठा ताठ ठेवून इतर बोटे वाहकाभोवती लपेटली, जर अंगठा विद्युतधारेची दिशा दाखवत असेल तर वाहकाभोवती लपटलेली बोटे चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात.\n* फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम\nआपल्या डाव्या हाताची तर्जनी, मधले बोट आणि अंगठा परस्परांना लंब राहतील अशी धरल्यास जर तर्जरी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवत असेल आणि मधले बोट विद्युत धारेची दिशा दाखवत असेल तर अंगठा वाहकाच्या गतीची दिशा दर्शवितो.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/cricketers-take-blessing-from-lalbaugcha-raja/", "date_download": "2018-08-19T23:04:04Z", "digest": "sha1:WFK2OZ3MC4GEO4Z6PM2P2VXCRIN6TGJE", "length": 7566, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टॉप-५: या क्रिकेटर्सने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन -", "raw_content": "\nटॉप-५: या क्रिकेटर्सने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन\nटॉप-५: या क्रिकेटर्सने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन\nमुंबई येथील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजाचे बॉलीवूड कलाकार आणि खेळाडू दरवर्षी दर्शन घेतात. अगदी पहिल्या दिवसापासून ते बाप्पाच्या दर्शनाला हजेरी लावतात.\nयावर्षीही भारतीय क्रिकेट संघातील अनेक आजी माजी खेळाडूंनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, इंग्लंड येथे महिला विश्वचषक अंतिम फेरीत खेळलेली पूनम राऊत आणि वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी यांचा समावेश आहे.\nया क्रिकेटर्स शिवाय बॉडी बिल्डर संग्राम चौगुले आणि सध्या सुरु असलेल्या प्रो कबड्डीमधील गुजरात फॉर्च्युन जायंट्सच्या संघानेही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.\nमास्टर ब्लास्टर @sachin_rt ने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन \nवेगवान गोलंदाज मुंबईकर @dhawal_kulkarni ने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन\n5. गुजरात फॉर्च्युन जायंट्स\n@Fortunegiants च्या संघातील खेळाडूंनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/venkaiah-naidu-is-an-avid-badminton-player/", "date_download": "2018-08-19T23:04:01Z", "digest": "sha1:ZNQFQHM4SPG3KOC4BNL24A4APWIYYETI", "length": 7147, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारताचे १५वे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बॅडमिंटन चाहते... -", "raw_content": "\nभारताचे १५वे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बॅडमिंटन चाहते…\nभारताचे १५वे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बॅडमिंटन चाहते…\nभारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू यांची निवड झाली. त्यामुळे त्यांनी आजपर्यत कारकिर्दीत केलेल्या कामगिरीचा तसेच त्यांच्या कारकिर्दीचा माध्यमांवर आढावा घेतला जात आहे.\nपरंतु बॅडमिंटन खेळणे ही गोष्टसुद्धा त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग राहिली आहे. व्यंकय्या नायडू हे अगदी पहिल्यापासून बॅडमिंटन खेळतात आणि ते मोठे बॅडमिंटन चाहते आहेत ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीतही नसेल. चेन्नई येथील बोट क्लबमध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते आपल्या जुन्या मित्रांबरोबर बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेत असतात.\n२०१७ वर्षाची सुरुवात देखील त्यांनी बॅडमिंटन खेळानेच केली आहे. मंत्री आणि आधी खासदार असताना देखील ते दिल्ली येथे त्यांच्या घरासमोर बॅडमिंटन खेळत असत. त्यासाठी त्यांनी घरासमोरील गवतावरच बॅडमिंटन कोर्ट बनवलं आहे.\nसोशल मीडियावर बॅडमिंटन खेळतानाचे असंख्य फोटो व्यंकय्या नायडू यांनी प्रसिद्ध केले आहेत.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/05/take-backup-of-your-wordpress-hosted_10.html", "date_download": "2018-08-19T23:33:34Z", "digest": "sha1:LQT6DTRA5Z6POX6PMBAQFS6VFLLCC442", "length": 8353, "nlines": 93, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Take backup of your wordpress hosted blog - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nजर तुमचा स्वतःचा ब्लॉग असेल तर आपल्या सर्व ब्लॉग पोस्ट्स आणि कमेंट्स हरवण्याचं दु:ख काय असेल याची कल्पना तुम्हाला नक्कीच असेल. काही वेळा असे घडु शकते की एखाद्या तांत्रीक कारणामुळे अथवा चुकीमुळे तुमच्या ब्लॉगवरील पोस्ट्स डीलीट होउ शकतात. अशावेळेची वाट न पाहता तुम्ही आधीपासुनच त्यासाठी तयार राहणे महत्त्वाचे आहे. म्हणुनच मित्रहो वेळीच आपल्या ब्लॉगचा बॅक अप घेउन तो सुरक्षीत करुन ठेवा.\nतुमच्या वर्डप्रेस होस्टेड, म्हणजेच http://www.wordpress.com/ वरील ब्लॉगचा बॅकअप कसा घ्यावा त्याचे हे सवीस्तर मार्गदर्शन -\n१. http://www.wordpress.com/ वर जाउन लॉग इन करा. आणि तुमच्या ब्लॉगच्या \"डॅशबोर्ड (Dashboard) वर जा.\n२. \"Tools\" ऑप्शन मध्ये जाउन 'Export' या लिंकवर क्लिक करा.\n४. खाली दाखवील्याप्रमाणे \"सेव Save\" बटणावर क्लिक करुन तुमच्या संगणकावर ब्लॉग सेव्ह करण्यासाठी फोल्डर निवडा.\n५. तुम्ही नमुद केलेल्या जागेवर तुमच्या ब्लॉगची बॅकअप असलेली XML फाइल सेव्ह होइल.\nझाले, आता तुम्ही यशस्वीरीत्या तुमच्या ब्लॉगचा बॅकअप घेतलेला आहे.\nसेव्ह केलेला ब्लॉग पुन्हा वाचण्यासाठी अथवा सुरु करण्यासाठी -\n१. http://www.wordpress.com/ वर जाउन लॉग इन करा. आणि तुमच्या ब्लॉगच्या \"डॅशबोर्ड (Dashboard) वर जा.\n२. \"Tools\" ऑप्शन मध्ये जाउन 'Import' या लिंकवर क्लिक करा.\n४. 'Browse' वर क्लिक करुन मग जिथे XML फाईल सुरक्षीत ठेवली आहे तेथुन निवडा.\nआता तुमच्या सर्व जुन्या ब्लॉगपोस्ट्स आणि त्यावरील अभिप्राय नविन वर्डप्रेस ब्लॉगवर दिसु लागतील.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2009/06/how-nokia-test-mobile-phones.html", "date_download": "2018-08-19T23:33:32Z", "digest": "sha1:LLYPAOWC3V56HRIKK3SENUYUMGSGCZ23", "length": 4937, "nlines": 66, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "How Nokia Test Mobile Phones. - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nइंटरनेट (internet), इलेक्ट्रॉनिक, मोबाइल (Mobile)\nमोबाइल बनविणारी नोकिया (Nokia) ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. नुकताच भारतातील सर्वात विश्वसनीय ब्रँड असा किताबही नोकियाने पटकावला. नोकियाच्या या यशाचे एकमेव कारण म्हणजे ग्राहकांची गरज ओळखुन त्यानुसार बनवीलेली त्यांची उत्पादने.\nमोबाइल बनवील्यानंतर त्यांची टेस्टींग ( परीक्षा) कशी केली जाते हे दाखविणारा व्हीडीओ मला BBC.uk या साइटवर पहावयास मीळाला. नेटभेटच्या वाचकांसाठी तो या लेखामध्येच अपलोड केला आहे.\nतुमचे अभिप्राय कळविण्यास विसरु नका.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/cm-devendra-fadnavis-exclusive-interview-262154.html", "date_download": "2018-08-20T00:03:25Z", "digest": "sha1:YWYB3CWLB674NMC7IUZFIURBYS52SITO", "length": 19163, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महाराष्ट्रातल्या इतिहासातली सर्वात मोठी कर्जमाफी करणार -मुख्यमंत्री", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nमहाराष्ट्रातल्या इतिहासातली सर्वात मोठी कर्जमाफी करणार -मुख्यमंत्री\nयापूर्वी यूपीए सरकारने 7 हजार कोटींची घोषणा केली होती. आम्ही त्यापेक्षाही मोठी कर्जमाफीची घोषणा करणार आहोत. 30 ते 31 लाख शेतकरी हे थकीत आहे. त्यांना मदत मिळावी यासाठी आमचा प्रयत्न आहे.\n03 जून : आमची कर्जमाफी आत्तापर्यंतच्या इतिहासातली सर्वात मोठी असेल. थकीतांचीच नाही तर सर्वांचीच कर्जमाफी करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केली. तसंच शेतकऱ्यांचा संप मिटला असला तरी काही लोकांना अराजकता निर्माण करायची आहे असं म्हणत विरोधकांवर टीका केलीय.\nशेतकरी संपानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम आयबीएन लोकमतला मुलाखत दिली. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील इतिहासतली सर्वात मोठी कर्जमाफी देण्याची घोषणा केली. तसंच शेतकऱ्यांचा संप मिटला असला तरी काही लोकांना या संपाच्या आडून अराजकता निर्माण करायची आहे असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली.\nशेतकऱ्यांच्या संपाला जेव्हा सुरुवात झाली. तेव्हापासून सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करायला सदैव तयार होतं. त्यानंतर काल शेतकऱी संघटनेच्या नेत्यांनी चर्चेची तयारी दाखवली. त्यानुसार त्यांना रात्री वर्षा बंगल्यावर बोलावण्यात आलं. त्यांनी बैठकीत कर्जमाफीची मागणी केली. सरकारने त्यांची मागणी स्विकारली. पण यासाठी चार महिन्याचा वेळ लागेल. यात अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला प्रथम प्राध्यान्य दिलं जाईल. यूपीमध्येही शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर मोठी व्यवस्था करावी लागली. त्यामुळे या चार महिन्यात एक समिती स्थापन करण्यात येईल ही समिती आपला अहवाल देईल त्यानंतरच 31 आॅक्टोबरच्या आधी कर्जमाफी देण्याचा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.\nतसंच दूधाच्या दरात वाढीबद्दल दूध संघासोबत बैठक घेऊन 20 जूनच्या आत यावर निर्णय घेण्यात येईल अशी हमी देण्यात आली. तसंच हमीभावापेक्षा कमी भाव दिला तर तो फौजदारी गुन्हा ठरेल असं विधेयक येणाऱ्या अधिवेशनात आणणार आहोत. तसंच वीजेचं बील, थकीत बील एवढंच नाहीतर सगळ्याचं मागण्या मान्य केल्यात. त्या मान्य केल्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा केली असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला.\n'संप संपूच नये अशी विरोधकांची इच्छा'\nसंप मागं घेतल्यानंतर बैठकीला असलेल्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे मोबाईल नंबर व्हायरल करण्यात आले. त्यांना अनेकांनी धमक्या दिल्या. काहींच्या घरावर दगडफेक झाली. मुळात शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या आडून काही लोकांना यश मिळालं नाही. हा संप संपूच नये अशी इच्छाच या लोकांची होती. पण, शेतकऱ्यांना हे सगळं काही माहीत होतं आणि त्यांनी मान्य केलं.\n'सर्वात मोठी कर्जमाफी करणार'\nआम्ही जी कर्जमाफीची घोषणा करणार आहोत ती महाराष्ट्राच्या इतिहासातली सर्वात मोठी असणार आहे. यापूर्वी यूपीए सरकारने 7 हजार कोटींची घोषणा केली होती. आम्ही त्यापेक्षाही मोठी कर्जमाफीची घोषणा करणार आहोत. 30 ते 31 लाख शेतकरी हे थकीत आहे. त्यांना मदत मिळावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. याआधी कर्नाटक, तेलंगणा, उत्तरप्रदेशमध्ये अशी कर्जमाफी झालीये. यूपीए सरकारच्या काळातही 30 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. यासाठी समिती स्थापन करण्यात आली या समितीचं कामच असणार आहे की गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.\n'पुढेही आंदोलन चिंघळवण्याचा प्रयत्न होईल'\nआता शेतकऱ्यांनीच कोअर कमिटी स्थापन केली. तीच समिती चर्चेसाठी आली. पण, आता निर्णय झाल्यानंतर हे झालंच कसं , असा प्रश्न काही लोकांना पडलाय. ज्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने लूटमार केली. एवढंच नाहीतर काही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या घरात शेतीमाल आढळून आला. आता चांदीची कुऱ्हाड दिली तर सोन्याची का दिली नाही. सोन्याची दिली तर हिऱ्याची का दिली नाही असं विचार राहतील. या लोकांना हा प्रश्न चिघळत ठेवायचाय. पुढेही आंदोलन चिंघळवण्याचा प्रयत्न या लोकांकडून केला जाईल. पण, शेतकरी आमच्यासोबत ते अशा लोकांना साथ देणार नाही असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: cm devendra Fadanvisदेवेंद्र फडणवीसशेतकरी संपावर\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nलोअर परेलचा पूल पाडणारच, पश्चिम रेल्वे प्रशासनाचा निर्णय\n65 वर्षीय महिला सफाई कर्मचारीला जीवनात पहिल्यांदा मिळाला हा मान\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/buddhajayanti-marathi/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-110052500053_1.html", "date_download": "2018-08-19T23:43:13Z", "digest": "sha1:5GZT7T4NSWVXGGSZ4C47NQWDH6GXLSHC", "length": 14195, "nlines": 144, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "uddha, buddha jayanti, Bodh Gaya, Buddha as an Avatar of Vishnu, uddhahood, History of Buddhism | निर्वाण म्हणजे काय? | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबौद्ध धर्मात निर्वाण या शब्दाचा अर्थ आहे विझून जाणे. तृष्णेचे विझून जाणे. वासनांचे शांत होणे. तृष्णा आणि वासनाच दुःखाला कारणीभूत असतात. दुःखातून सुटका होणे म्हणजे निर्वाण प्राप्त करणे.\nभगवान बुद्धांनी म्हटले आहे, की भिक्षुंनो, जग अनादी आहे. अविद्या व तृष्णा यांनी बाधित होऊन लोक भटकत बसतात. आदी-अंताचा त्यांना थांग लागत ना ही. भवचक्रात अडकून जन्म-मरणाच्या फेर्‍यात घिरट्या घालत बसतात.\nया जगात सातत्याने जन्म घेऊन प्रियजनांच्या वियोगाने वा अप्रिय लोकांच्या संयोगाने अश्रूपात करावा लागतो. दीर्घकालीन दुःख आणि तीव्र दुःख हेच काय ते पदरी पडते. म्हणूनच यातून सुटका करण्यासाठी आता हे सर्व सोडून देत वैराग्य प्राप्त करा आणि मुक्तीची वाट धरा.\nजिघच्छा परमा रोगा, संखारा परमा दुखा\nएव ञत्वा यथाभूतं निब्बानं परम सुखं॥\nबुद्ध म्हणतात, की सर्व रोगांचे मूळ शेवटी जिघृक्षा आहे. ग्रहण करण्याची इच्छा, तृष्णा. सर्व दुःखाचे मूळ आहे संस्कार. हेच जाणून घेत तृष्णा व संस्काराचा नाश करूनच निर्वाण प्राप्त करता येईल.\nसचे नेरेसि अत्तानं कंसो उपहतो यथा\nएस पत्ती सि निब्बानं, सारम्भो तेन विज्जति॥\nबुद्ध म्हणतात, की तुटलेल्या काशाच्या भांड्यांसारखे स्वतःला नीरव , निश्चल व कर्महीन केलेत तर निर्वाणावस्था साध्य केलीत असे समजा. कारण कर्मच सुटल्याने जन्म-मरणाचा फेराही सुटला.\nबौद्ध धर्माचे तीन सिद्धांत\nबुद्ध म्हणतात हे उपाय करून राग दूर होईल\nयावर अधिक वाचा :\nबुद्ध धर्माची संपूर्ण माहिती\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\n\"जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ....Read More\n\"अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील....Read More\n\"कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा...Read More\n\"अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा...Read More\n\"उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष...Read More\n\"काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात...Read More\n\"आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न...Read More\n\"प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही...Read More\nकाळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/crime/", "date_download": "2018-08-19T23:45:42Z", "digest": "sha1:QU6F4V6V5AJ3VYFDNU2MI6IGU73PWO6S", "length": 25528, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Crime News | Crime Marathi News | Latest Crime News in Marathi | क्राइम: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nदरोडेखोरांच्या गोळीबारात सराफाचा मृत्यू, लाखोंचा ऐवज लुटला\nरिक्षात विसरलेले २ लाख पोलिसांच्या तत्परतेने मिळाले परत\nखून करुन बोअरवेलमध्ये टाकले तुकडे, जवळच आढळली माळव्याची पिशवी\nपरळीत दरोडा टाकण्यापूर्वीच चौघे जेरबंद;परळी ग्रामीण पोलिसांनी जीपसह शस्त्र केले जप्त\nव्यसनाला कंटाळून मुलानेच केली वडिलांची हत्या\nधाक दाखवून लुटणाऱ्यांना तासाभरात बेड्या \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगावाकडे निघालेल्या दुचाकीस्वारांना रस्त्यात अडवून वस्तऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख रक्कम व मोबाईल घेऊन चौघे जण पसार झाले. दुचाकीस्वारांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. ... Read More\nमाजलगावात ब्लॅकमेल करुन महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार; अल्पवयीन मुलीसह तिघे ताब्यात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमोबाईलमध्ये काढलेल्या फोटोवरुन ब्लॅकमेल करीत एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना माजलगावात उघडकीस आली आहे. ... Read More\nडॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसचिनने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या अशी माहिती एटीएसने दिली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपणार असून या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआय करणार असल्याचे एटीएसने स्पष्ट केले. ... Read More\nCrimeMaharashtraAnti Terrorist SquadAurangabadArrestCBINarendra Dabholkarगुन्हामहाराष्ट्रदहशतवाद विरोधी पथकऔरंगाबादअटकगुन्हा अन्वेषण विभागनरेंद्र दाभोलकर\n'शिवडे आय एम सॉरी'ने खळबळ, राजकीय वरदहस्तामुळे कारवाईला मिळेना बळ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपिंपळे सौदागर या उच्चभ्रू परिसरात ‘शिवडे आय एम सॉरी...’ अशी फलकबाजी करून प्रियसीची माफी मागणारा महाभाग पोलिसांनी सापडला आहे. याबाबत फलक अधिकृत की अनधिकृत हे तपासण्यासाठी ... Read More\nPuneCrimeLove StoryPoliceपुणेगुन्हादिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टपोलिस\nपॅरोलवर सुटलेला आरोपी झाला पसार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nया प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात फरार बाळारामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. ... Read More\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/base-pillar-little-theater/", "date_download": "2018-08-19T23:48:15Z", "digest": "sha1:IGQCQDSV4745G7GHUQ7BP3Q2IELLR5HT", "length": 28192, "nlines": 377, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Base Pillar Of 'Little Theater' | ‘लिटिल थिएटर’चा आधारस्तंभ | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nबालनाट्य चळवळ हे मराठी रंंगभूमीवरील महत्त्वाचे पान आहे आणि रंगभूमीच्या समृद्धतेत बालरंगभूमीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.\nबालनाट्य चळवळ हे मराठी रंंगभूमीवरील महत्त्वाचे पान आहे आणि रंगभूमीच्या समृद्धतेत बालरंगभूमीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. केवळ बालनाट्यासाठी आयुष्य वेचलेल्या काही ज्येष्ठ व श्रेष्ठ नाट्यकर्मींमध्ये सुधा करमरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. अनेक दशके फक्त बालनाट्यांसाठी त्यांनी वाहून घेतले आणि या चळवळीला सकस खतपाणी घालून मोठ्या प्रेमाने तिची जोपासना केली. सुधातार्इंनी बालरंगभूमी तर गाजवलीच; परंतु त्याचबरोबर व्यावसायिक नाटकांतही त्यांनी अनेक भूमिका केल्या. मास्टर दत्ताराम, मामा पेंडसे, चित्तरंजन कोल्हटकर, शंकर घाणेकर, काशीनाथ घाणेकर अशा श्रेष्ठ नटांसोबत त्यांना रंगभूमीवर काम करण्याचे भाग्य लाभले. पण केवळ व्यावसायिक अभिनयक्षेत्रापुरतीच त्यांची नाट्यचळवळ मर्यादित राहिली नाही. त्यांना बालरंगभूमी सतत खुणावत होती. त्यासाठी विशेष शिक्षण घेण्यासाठी सुधा करमरकर परदेशात गेल्या. अमेरिकेत जाऊन त्यांनी ‘बालरंगभूमी’ या संकल्पनेचा अभ्यास केला आणि बालरंगभूमीची संकल्पना त्यांच्या मनात आकार घेऊ लागली. तोपर्यंत बालरंगभूमीवर बालनाट्याचा ठराविक असा साचा ठरला होता. त्यात आमूलाग्र बदल करण्याचा ‘पण’ त्यांनी केला. मुलांच्या मानसिकतेचा विचार करून सकस अशी बालनाट्ये व्हायला हवीत, अशी संकल्पना त्यांच्या मनात फेर धरू लागली. यातूनच ‘बालरंगभूमी-लिटिल थिएटर’चा उदय झाला. मुलांचे नाटक कसे असायला हवे, याचे वेगळे परिमाण त्यांनी निश्चित केले. त्यासाठी त्यांनी मुलांसाठी खास नाटके लिहून घेतली आणि त्यांचे प्रयोग सादर केले. बालरंगभूमीसाठी हे एक महत्त्वाचे वळण ठरले. बालनाट्य हे मुलांच्या करमणुकीसाठी असावे, हा उद्देश पक्का करून सुधा करमरकर यांनी बालरंगभूमीकडे पाहण्याचा तत्कालीन दृष्टिकोन बदलून टाकला. याचा परिणाम थेट मुलांना रंगभूमीकडे वळवण्याकडे झाला. त्याआधीही काही जण बालनाट्य करत होतेच; परंतु लहान मुलांची मानसिकता लक्षात घेऊन, त्यांना नाटकातून निखळ आनंद मिळावा, या हेतूने सुधा करमरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. अनेक दशके त्यांनी बालरंगभूमीवर कार्य करत, बालनाट्यांना वेगळा आयाम प्राप्त करून दिला. त्यांच्या समकालीन रंगकर्मींची साथ त्यांना या चळवळीत मिळाली. त्यांच्या हाताखालून गेलेले अनेक रंगकर्मी सध्या नाट्यसृष्टीत पाय रोवून उभे आहेत. मराठी रंगभूमीचा इतिहास लिहायचा झाला, तर सुधातार्इंनी बालनाट्यासाठी दिलेले योगदान हे त्यातील महत्त्वाचे पान असेल. बालरंगभूमीच्या चळवळीत जी मंडळी शेवटपर्यंत कार्यरत होती; त्यापैकी सुलभा देशपांडे या अलीकडेच सर्वांना सोडून गेल्या आणि त्यांच्यानंतर बालनाट्यासाठी आयुष्य वाहून घेणाºया सुधाताईही आता काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. ‘लिटिल थिएटर’चे याहून अधिक नुकसान ते काय असू शकेल...\nदेशाला हवेत अटल भावनेचे सुसंस्कृत विरोधक\nवाजपेयींनी भाजपाला बनविले काँग्रेसचा समर्थ पर्याय\nअटलजींची टीका विरोधकांनाही भुरळ पाडणारी\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/sangli/cid-proceedings-against-kamte-aniket-kothale-amol-bhandares-escape/", "date_download": "2018-08-19T23:48:19Z", "digest": "sha1:BNEOOK6AF5HL7V77PN44YW3F4J5YOXXF", "length": 27133, "nlines": 381, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Cid Proceedings Against Kamte: Aniket Kothale, Amol Bhandare'S Escape | कामटेविरुद्ध स्वतंत्र गुन्हा सीआयडीची फिर्याद : अनिकेत कोथळे, अमोल भंडारे यांच्या पलायनाचा बनाव अंगलट | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nकामटेविरुद्ध स्वतंत्र गुन्हा सीआयडीची फिर्याद : अनिकेत कोथळे, अमोल भंडारे यांच्या पलायनाचा बनाव अंगलट\nसांगली : पोलीस कोठडीत स्वत:च्या मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाल्यानंतर, हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी अनिकेत व त्याचा साथीदार अमोल भंडारे पळून गेल्याची खोटी\nसांगली : पोलीस कोठडीत स्वत:च्या मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाल्यानंतर, हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी अनिकेत व त्याचा साथीदार अमोल भंडारे पळून गेल्याची खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी अटकेतील बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सीआयडीने फिर्याद दाखल केली आहे.\nकवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड यांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबर २०१७ रोजी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना अटक केली. पोलिस कोठडीत अनिकेतला बेदम मारहाण केली. यामध्ये अनिकेतचा मृत्यू झाला. यानंतर अनिकेतचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळला. याप्रकरणी मुख्य संशयित युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला, झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले, कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळे या सातजणांना अटक केली.\nअनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी कामटेने अनिकेत व अमोल भंडारे पळून गेल्याचा बनाव रचला. अनिकेतचा मृतदेह पोलीस व्हॅनमध्ये ठेवला. अमोल भंडारे कोणाला दिसू नये, यासाठी त्याला बाहेरील दोन लोकांच्या ताब्यात दिले. हे दोन लोक भंडारेला घेऊन कृष्णा नदीच्या घाटावर बसले होते. ही बाब तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे खोटी फिर्याद दाखल करुन वरिष्ठ अधिकाºयांची दिशाभूल केल्याप्रकरणी कामटेविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.\nएकूण आठ गुन्हे दाखल\nकामटेविरुद्ध खून, पुरावा नष्ट करणे, संगनमत, कट रचणे, बळजबरीने एखादी गोष्ट कबूल करण्यासाठी बेदम मारहाण करणे, शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी, सर्वांचा सामाईक उद्देश व अनिकेत व अमोल भंडारे पळून गेल्याची खोटी फिर्याद, असे नऊ गुन्हे दाखल केले आहेत.\nराज्यकर्त्यांमुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित: पुरुषोत्तम खेडेकर\nनागाव खून प्रकरणातील संशयिताची पत्नी बेपत्ता\nस्मशानातील औषधांतून गरिबाघरचे उपचार; सांगलीच्या प्रमोद महाजन यांचे १८ वर्षांपासून कार्य\nसांगली : अडिच हजारावर शेतकऱ्यांना नव्याने कर्जमाफी \nसांगली जिल्ह्याच्या शिवसेनेत पुन्हा धुसफूस, नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह\nएलबीटीचा प्रश्न सोडवू - सुधीर गाडगीळ यांची ग्वाही\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/shiv-jayanti-marathi/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-110021800023_1.html", "date_download": "2018-08-19T23:35:50Z", "digest": "sha1:2FULJCAEPC73LV4F3DRLQIFGQGULY7II", "length": 20109, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शिवरायांचे कुलदैवत तुळजाभवानी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n- महेश जोशी, औरंगाबाद\nमहाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन पीठे असून उस्मानाबाद जिल्हातील श्रीक्षेत्र तुळजापूर हे पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातची कुलस्वामिनी आणि हजारो घराण्यांचे कुलदैवत असणार्‍या देवीचे हे स्थान जागृत असून नवसाला पावणारे आहे. संकटाला धावून येणार्‍या तुळजाभवानीचे इतिहासातही दाखले सापडतात. हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजा तुळजाभावनीचे निस्सीम उपासक होते. युद्धाला जाण्यापूर्वी महाराज दरवेळी देवीचे दर्शन घेत असत. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात आईने महाराजांना तुळजाभवानी तलवार प्रदान केल्याचे सांगितले जाते.\nश्रीक्षेत्र तुळजापूर हे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात डोंगर पठारावर वसलेले गाव आहे. समुद्रसपाटीपासून २७० फुट उंचावर असलेले हे तालुक्याचे ठिकाण उस्मानाबादपासून १८ किलोमीटर तर सोलापूरपासून ४४ किलोमीटरवर आहे. पूर्वी हा भाग डोंगराळ पण घनदाट अरण्याने व्यापलेला होता. या भागात चिंचेची खूप झाडे असल्याने त्यास चिंचपूर असेही म्हटले जायचे.\nश्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसर्‍या दरवाजाला राजामाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायर्‍या आहेत. पायर्‍या उतरून खाली गेल्यानंतर डाव्या बाजूस पोस्ट ऑफिस आणि उजव्या बाजूला श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यालय आहे. या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर धार्मिक ग्रंथालय व श्री संत तुकाराम धार्मिक ग्रंथालय असून, तिसरा कक्ष समर्थ विशेष अतिथी कक्ष आहे. पायर्‍या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सागितले जाते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धीविनायक आहे. येथेच आदीशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही लक्षवेधून घेतात.\nसरदार निंबाळकर या प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते. या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या मुख्य गाभार्‍याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते. तीन फुट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासूरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. आईच्या आठ हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सुर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे. देवीच्या उजव्या बाजूला मार्केंडेय ऋषी व सिंह आहे. तर डाव्या बाजूस कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती दिसून येते.\nश्री तुळजाभवानी देवीची मुर्ती चल मुर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मुर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण तीन वेळा मुर्ती सिंहासनावरून हलवून गाभार्‍याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते. प्राचीन काळात आद्य शंकराचार्यांनी श्रीयंत्रावर देवीच्या मूर्तीची स्थापना केल्याचे सांगितले जाते. तुळजाभवानीचे मंदिर हेमाडपंती असून त्यात कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिराच्या गाभार्‍यातच एका खांबावर चांदीचा कडा आहे. सात दिवस त्यास स्पर्श केल्याने जुनाट आजार बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.\nतुळजा भवानीचे पुराणातील उल्लेख\nतुळजाभवानी मातेचे प्रतिरूप करमाळ्याची कमलाभवानी माता\nयावर अधिक वाचा :\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\n\"जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ....Read More\n\"अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील....Read More\n\"कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा...Read More\n\"अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा...Read More\n\"उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष...Read More\n\"काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात...Read More\n\"आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न...Read More\n\"प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही...Read More\nकाळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/world-cup-history/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE-115013100013_1.html", "date_download": "2018-08-19T23:42:59Z", "digest": "sha1:Q47YTSANKFWZQDJR37EMSYPUBZPUZSXV", "length": 9758, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जेव्हा द्रविड गांगुलीने वर्ल्ड कपात इतिहास घडवला | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजेव्हा द्रविड गांगुलीने वर्ल्ड कपात इतिहास घडवला\n1999चा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये खेळण्यात आला होता. भारतीय संघ या अगोदर इंग्लंडमध्ये झालेले विश्वकप 1983चे चॅम्पियन राहून चुकले होते. भारतीय संघाला 1999च्या विश्वकपापासून फार उमेद होती. पण विश्वकपाच्या सुरुवातीत भारतीय संघाची सुरुवात फारच निराशाजनक झाली होती, भारताने साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध मॅच गमवला आणि नंतर भारतीय संघाला एका सामन्यात 3 धावांनी पराभूत व्हावे लागले.\nभारताने केन्याच्या विरुद्ध सामना जिंकला पण हा विजयाद्वारे भारताचे विश्वकपाच्या क्वालीफाइंग राउंडामध्ये पोहोचणे पुरेसे नव्हते. भारतासमोर विश्वकपाचे दोन सामने श्रीलंका आणि इंग्लंडच्या विरुद्ध उरलेले होते. या सामन्यात जिंकणे फारच गरजेचे होते. श्रीलंकेच्या विरुद्ध या सामन्यात भारत आधी फलंदाजी करण्यासाठी उतरला.\nभारताची सुरुवात फारच खराब राहिली आणि भारताने सदगोपन रमेशच्या रूपात फक्त सहा धावांच्या स्कोअरवर आपला विकेट गमवला. विकेट गमवल्यानंतर राहुल द्रविड गांगुलीचा साथ देण्यासाठी मैदानात आला आणि दोघांनी मिळून भारतीय डावाला हळू हळू पुढे वाढवले. दोघांनी या डावात 318 धावांची भागीदारी केली.\nभारताने 373 धावा काढत श्रीलंकेला या सामन्यात पराभूत केले. गांगुलीने या सामन्यात 158 चेंडूंवर 183 धावा काढल्या आणि द्रविडाने या सामन्यात 145 धावांची उत्तम खेळी खेळली. दोघांनी 318 धावांची भागीदारी आजपर्यंत विश्वकपाची सर्वात मोठी भागीदारी आहे.\n2011 विश्वकपचा मॅन ऑफ द मॅच\n2007 विश्वकपचा मॅन ऑफ द मॅच\n2003 विश्वकपचे मॅन ऑफ द मॅच\n1999 विश्वकपचे मॅन ऑफ द मॅच\n1996 विश्वकपचे मॅन ऑफ द मॅच\nयावर अधिक वाचा :\nवर्ल्ड कप क्रिकेट 2015\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-poultry-feed-production-2632", "date_download": "2018-08-19T22:55:31Z", "digest": "sha1:N652U4W25AEZRM4RGFJRCWZZN3K4YECP", "length": 15355, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon ,poultry feed production | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nक्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा\nशनिवार, 4 नोव्हेंबर 2017\nपोल्ट्री व्यवसायामध्ये एकूण खर्चाच्या ७० टक्के खर्च हा फक्त खाद्यावर होतो. कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण खाद्यापैकी ३५ ते ४५ टक्के खाद्याचे रूपांतर हे अंडी व मांसामध्ये होते.\nपोल्ट्री व्यवसायामध्ये एकूण खर्चाच्या ७० टक्के खर्च हा फक्त खाद्यावर होतो. कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण खाद्यापैकी ३५ ते ४५ टक्के खाद्याचे रूपांतर हे अंडी व मांसामध्ये होते.\nकोंबड्यांच्या वाढीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. कडधान्यांमध्ये सुमारे आठ ते १२ टक्के आणि द्विदल धान्यांमध्ये ३० ते ४० टक्के प्रथिने असतात. कोंबडीखाद्यामध्ये वनस्पतिजन्य प्रथिने आणि प्राणिजन्य प्रथिनांचा समावेश करावा.\nज्वारी, गहू, मका, तांदूळ इ. धान्यांत पिष्टमय पदार्थ भरपूर असतात. हे घटक आहारात असावेत.\nकोंबड्यांच्या वाढीसाठी स्निग्ध पदार्थांची आवश्‍यकता असते. हे पदार्थ अन्न तुटवड्याच्या कालावधीमध्ये शरीरास उष्णता व कार्यशक्ती पुरवितात. स्निग्ध पदार्थांमुळे खाद्याला चांगली चव येते. सर्व प्रकारचे खाद्यतेल व चरबी यांपासून स्निग्ध पदार्थ मिळतात.\nहाडांची बळकटी आणि अन्नपचनासाठी कोंबड्यांना खनिजांची आवश्‍यकता असते. कोंबड्यांच्या आहारात खनिजांचा वापर योग्य प्रमाणात केल्यास पायांतील अशक्तपणा दूर होतो. हाडांची योग्य पद्धतीने वाढ होते, त्यांना बळकटी मिळते. शरीरास कॅल्शिअम, लोह, मीठ, फॉस्फरस, आयोडीन, तांबे, सोडिअम, पोटॅशिअम, सेलेनिअम, मॅग्नेशिअम, मॅंगेनिज, झिंक इत्यादी खनिजांची आवश्‍यकता असते.\nजीवनसत्त्वांमुळे कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते, उत्पादन वाढते. शरीर कार्यक्षम व तजेलदार राहण्यासाठी जीवनसत्त्वांचा उपयोग होतो.\nसंपर्क : ०२१६९ - २४४६८७\nक्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५ वाड्यांमध्ये...\nपुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणे ओसं\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nजनावरांना खुराकासोबत द्या बायपास फॅट,...संतुलित पशुखाद्यामध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ,...\nदर्जेदार पशुखाद्यातून होते पोषण,...गाई-म्हशींना दूध उत्पादनासाठी बरेचसे पौष्टिक घटक...\nवंधत्व निवारणासाठी कृत्रिम रेतन फायदेशीरफायदेशीर व्यवसायासाठी जनावरे सुदृढ व प्रजननक्षम...\nपावसाळ्यात सांभाळा शेळ्यांनापावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण निश्चितच जास्त असते...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडअमरावती शहरातील ॲड. झिया खान यांनी भविष्याची सोय...\nहिरव्या, कोरड्या चाऱ्याचे योग्य नियोजन...पावसाळ्यामध्ये सर्वत्र भरपूर प्रमाणात हिरवा चारा...\nरोखा शेळ्यांमधील जिवाणूजन्य अाजारपावसाळ्यात शेळ्यांमध्ये विविध संसर्गजन्य रोगाचा...\nमहत्त्व सेंद्रिय पशुपालनाचे...सेद्रिय पशुपालन ही संकल्पना अापल्याकडे नविन असली...\nकोंबड्या, जनावरांतील वाईट सवयींचे करा...कोंबड्या अाणि जनावरांस काही वाईट सवयी असतील, तर...\nअाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे...आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या...\nबदलत्या वातावरणात जपा कोंबड्यांनापावसाळ्यात दमट हवामान असते. त्यामुळे...\nफऱ्या, तिवा, घटसपर् रोगाची लक्षणे अोळखापावसाळ्यात जनावरे आजारी पडण्याचे व त्यामुळे...\nशेतीला दिली शेळीपालनाची जोडपाटबंधारे खात्यातील नोकरी सांभाळून राम चंदर...\nपोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...\nबोटुकली आकाराच्या मत्स्यबीजाचे संवर्धन...मत्स्यबीज केंद्रावर प्रेरित प्रजननाद्वारे तयार...\nउत्कृष्ट शेळीपालन व्यवसायाचा आदर्शपरभणी जिल्ह्यातील वडाळी येथील ढोले बंधूंनी...\nपंधरा हजार ब्रॉयलर पक्ष्यांचे काटेकोर...घरची सुमारे दहा ते अकरा एकर माळरानावरची शेती. चार...\nअशी करा मत्स्यशेतीची पूर्वतयारी...मत्स्यबीज संगोपनाचे यश हे तळ्याच्या पूर्वतयारीवरच...\nकाळीपुळी रोग नियंत्रणासाठी...काळीपुळी रोग उष्ण प्रदेशात उन्हाळ्याच्या अखेरीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.netbhet.com/2010/10/netbhet-emagazine-october-2010.html", "date_download": "2018-08-19T23:32:56Z", "digest": "sha1:TUCF53NIUM4QA2WGPHF5UVVRNH4JLOX5", "length": 22100, "nlines": 71, "source_domain": "blog.netbhet.com", "title": "Netbhet eMagazine October 2010 - NetBhet नेटभेट", "raw_content": "\nनेटभेट ई-मासिक ऑक्टोबर २०१० प्रसिद्ध झाले. वाचकहो, तिन महिन्यांच्या विश्रांतीनंतर नेटभेट ईमासिक पुन्हा आपल्या भेटीसाठी आले आहे. आणि ऑक्टोबरच्या या अंकांचे संपादन केले आहे साता समुद्रापार राहणार्‍या आपल्या सर्वांच्या आवडत्या ब्लॉगर मित्राने, हेरंब ओक याने. (Harkatnay.com)\nनेटभेटच्या या अंकासाठी हेरंबने लिहिलेले \"संपादकीय\" येथे देत आहे. मला खुप आवडलेले हेरंबचे आगळे वेगळे संपादकीय आणि हेरंबने मराठी ब्लॉगविश्वातून हिर्‍यामोत्यांसारखे शोधुन काढलेले लेख तुम्हा सर्वांना देखिल नक्कीच आवडतील.\nजेव्हा आपल्याला एखादा लेख, कविता, स्फुट, ब्लॉगपोस्ट, उतारा प्रचंड प्रचंड आवडतो, आपण त्याच्या प्रचंड प्रेमात पडतो तेव्हा आपण काय करतो तेव्हा तो लेख आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी लोकांना मेल करतो, बझ करतो, फोनवरून कळवतो, फेसबुकवर टाकतो, ऑर्कट स्टेटस अपडेट करतो, ट्वीटचा चिवचिवाट करतो. अधिकाधिक लोकांनी ते वाचलं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं कारण लेख वाचून आपण जसे भारावून गेलेलो असतो, आनंदी झालेलो असतो, हसलेलो असतो, टाळी दिलेली असते, डोळ्याची कड हळूच पुसलेली असते, \"आपल्याला असं लिहिता आलं असतं तर काय मजा ('जहाजा'तला ज) आला असता यार तेव्हा तो लेख आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी लोकांना मेल करतो, बझ करतो, फोनवरून कळवतो, फेसबुकवर टाकतो, ऑर्कट स्टेटस अपडेट करतो, ट्वीटचा चिवचिवाट करतो. अधिकाधिक लोकांनी ते वाचलं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं कारण लेख वाचून आपण जसे भारावून गेलेलो असतो, आनंदी झालेलो असतो, हसलेलो असतो, टाळी दिलेली असते, डोळ्याची कड हळूच पुसलेली असते, \"आपल्याला असं लिहिता आलं असतं तर काय मजा ('जहाजा'तला ज) आला असता यार \" असा विचार केलेला असतो किंवा क्वचित प्रसंगी आपल्या काळजात जशी एक किंचितशी कळ आलेली असते तो अनुभव , अगदी तसाच्या तसा अनुभव आपल्या सुहृदांना, समविचारी मित्रमैत्रिणींना यावा असं आपल्याला मनापासून वाटत असतं. पण तरीही आपण किती लोकांपर्यंत पोचणार\" असा विचार केलेला असतो किंवा क्वचित प्रसंगी आपल्या काळजात जशी एक किंचितशी कळ आलेली असते तो अनुभव , अगदी तसाच्या तसा अनुभव आपल्या सुहृदांना, समविचारी मित्रमैत्रिणींना यावा असं आपल्याला मनापासून वाटत असतं. पण तरीही आपण किती लोकांपर्यंत पोचणार शंभर बास एवढेच... यापेक्षा अधिक खचितच नाही. पाचशे पेक्षा जास्त *चांगले* मित्रमैत्रिणी असलेल्या व्यक्तीचा मी आजन्म गुलाम म्हणून राहायला तयार आहे. असो. तर या अशा 'सोसल 'नॉट'वर्किंग' च्या माध्यमातून जरी आपण पाचशे किंवा समजा अगदी हजार लोकांपर्यंत आपली आवड पोचवली पण तरीही आपल्या यादीत नसलेल्या अन्य हजारो लाखो लोकांचं काय.. तर या अशा 'काय.. तर या अशा 'काय' वाल्या प्रश्नाचा आपण फक्त विचारच करत असताना किंवा कदाचित तोही करत नसताना सलील आणि प्रणवने तो विचार प्रत्यक्षात आणून दाखवला. काय केलं त्यांनी' वाल्या प्रश्नाचा आपण फक्त विचारच करत असताना किंवा कदाचित तोही करत नसताना सलील आणि प्रणवने तो विचार प्रत्यक्षात आणून दाखवला. काय केलं त्यांनी त्यांनी एक सही काम केलं.. नियमित नव्या लेखनाची प्रचंड वेगाने भर पडत असलेल्या मराठी ब्लॉगजगतातल्या निवडक उत्कृष्ट लेखांचं एकत्रीकरण करून दर महिन्याला ते नेटभेटच्या इ-मासिक रुपात प्रकाशित करायला सुरुवात केली. यामुळे झालं काय की नियमितपणे जालावर नसणार्‍या तस्मात असे उत्तमोत्तम ब्लॉग्ज/लेख नियमित वाचू न शकणार्‍या अनेक लोकांना 'अ‍ॅट यॉर फिंगरटिप्स' म्हणतात तसं एका टिचकीसरशी हे लेख इ-पुस्तकाच्या स्वरुपात आपल्या मेलबॉक्स मध्ये मिळवून वाचण्याची सोय झाली. बघता बघता नेटभेट इ-मासिक ही कल्पना सुपरहिट झाली. लोकांना दर महिन्याला नवनवीन लेखन वाचायला मिळायला लागलं, नेटभेटचे वाचक वाढत गेले, वाचकसंख्येने एक लाखाचा आकडा पार केला, इ-मासिकांत लिहिणार्‍या ब्लॉगर्सना नित्य नवीन वाचक लाभत गेले.\nएक दिवस सकाळी माझ्या मेलबॉक्समध्ये सलीलचं मेल चमकलं. उघडून बघतो तर चक्क नेटभेटच्या ऑक्टोबर अंकासाठी अतिथी संपादकपद स्वीकारण्याची विनंती. मध्यंतरी २-३ महिने कार्यबाहुल्यामुळे सलील/प्रणवला नेटभेटसाठी वेळ काढणं शक्य होत नव्हतं याची कल्पना होती. तसंच सलीलच्या म्हणण्याप्रमाणे एखाद्या ब्लॉगरने संपादकपद स्वीकारून स्वतः लेख निवडून अंक काढला तर तो नक्कीच वाचनीय होईलच. आपण सुरुवातीला जे वाचत होतो, कालांतराने ज्यात आपले लेख यायला लागले त्या मासिकाचा अतिथी संपादक म्हणून काम पाहणं ही कल्पना एकदम मस्त होती. मी ताबडतोब होकार कळवला. सलीलशी फोनवर बोलून अंक कसा अपेक्षित आहे, काय करायचं/काय करायचं नाही पक्षि 'डूज अँड डोंटस' (डोंटस असे काही नव्हतेच खरं तर) वगैरे वगैरेवर चर्चा झाली.. आणि बरोब्बर त्याच वेळी माझा *लाडका* बॉसबाबा माझ्या मदतीला धावला. म्हणजे थोडं (अधिकच) जास्तीचं आणि नवीन काम मागे लावून. पुढच्या ४-५ दिवसांत तर काम इतकं वाढलं की \"मी का या अंकासाठी 'हो' म्हणालो, अंक (माझ्याच्याने) निघणार तरी आहे का\" असं वाटायला लागलं. पण आठेक दिवसांत बाबा जरा थंड झाला आणि मी ऑक्टोबरात अपडेट झालेले आणि माहित असलेनसलेले जवळपास सगळे ब्लॉग्ज पालथे घालायला सुरुवात केली. पालथे घातले, भ्रमंती केली, डेरे टाकले, पडीक राहिलो काय हवं ते म्हणा. एकेक ब्लॉग, एकेक लेख पूर्वी नुसतं वाचक म्हणून वाचताना आणि आता तात्पुरत्या का होईना पण अतिथी संपादकपदाच्या चष्म्यातून म्हणून वाचताना माझ्या दृष्टीकोनात फरक पडला एवढं नक्की जाणवलं. म्हणजे नक्की काय ते मला माझ्या तोकड्या शब्दसामर्थ्यामुळे कदाचित व्यवस्थित समजावून सांगता येणार नाही. पण दृष्टीचे कोन निराळे होते हे नक्की जाणवलं.\nअमाप शब्दसागरातून निवडक लखलखते मोती वेचून आणले किंवा साहित्याच्या विशाल आसमंतातून अविरत तळपणारे तेजोगोल निवडून काढले असली जडजंबाळ वाक्यरचना टाळून एवढंच सांगतो की एकापेक्षा एक भार्री सरस लेख गवसले. जगावेगळ्या माणसांवरचे महेंद्र कुलकर्णी आणि चंद्रशेखर आठवले यांचे झपाटून टाकणारे लेख असोत किंवा अम्माच्या खडतर जीवनप्रवासाच्या पुस्तकावरचा तन्वीचा लेख असो किंवा मग खैरेखेडीतल्या नागरी जीवन आणि सुधारणांपासून शेकडो योजने दूर असलेल्या लोकांच्या खडतर आयुष्याचं वर्णन करणारा सविताताईंचा लेख असो... वाचता वाचताच भारून टाकणार्‍या रोहनच्या सप्त शिवपदस्पर्शाच्या लेखमालेचा अखेरचा भाग असो की सत्तापिपासू अमेरिकेचा बुरखा फाडणार्‍या निर्भीड वेबसाईटविषयी माहिती देणारा विद्याधरचा लेख असो की एका लढवय्याच्या अखेरच्या प्रवासाची डोळे पाणावणारी सौरभची कहाणी असो.. चार रंगांना लघुकथांत गुंफणारी सुषमेयची लघुकथामाला असो वा नारीचं दुर्गेच्या विविध रूपांशी असलेलं साधर्म्य दाखवणारं जास्वंदीचं स्फुट असो किंवा मग लहान मुलं ज्यांच्या तालावर नाचतात त्या बडबडगीतांच्या मागची कांचनने सांगितलेली दुःखद कहाणी असो... किंवा मग रोजच्या धावपळीत ओठांचे कंस सुलटे करण्यास भाग पाडणारी अपर्णाची सॉफ्टवेअर कामगाराची हलकीफुलकी कहाणी असो किंवा धो धो हसून मुरकुंडी वळवणारी गुरुदत्तची मुंबई-पुणे सायकल ट्रीप असो... हे सगळं एकापेक्षा एक आहे.. विलक्षण आहे.. सरस आहे.. ऑस्सम आहे.. जबरा आहे.. लय भारी आहे.\nहे सगळे माझे प्रचंड आवडते लेख आहेत या महिन्यातले. या सगळ्या लेखांचा आणि लेखकांचा मी निर्विवाद चाहता आहे. हे लोक तसेही लिहितातच मस्त पण सुदैवाने माझ्या टाळक्यावर संपादकपदाची टोपी असताना यांनी हे एवढे छान लेख लिहिणं आणि मला ते आपल्या या महिन्याच्या अंकात समाविष्ट करायला मिळणं हा माझा बहुमान आहे का ते माहित नाही किंवा माझं सदभाग्य आहे का याचीही कल्पना नाही पण हे लेख घेता आल्याने प्रचंड आनंद झाला, समाधान लाभलं एवढंच सांगतो.\nआणि हो जाताजाता.. यात माझाही एक लेख आहे. पण यात खुर्चीचा, सत्तेचा, पदाचा गैरवापर वगैरे अजिबात काही नाही हो.. कारण हा खरंच माझा मला खूप आवडलेला लेख आहे.. आणि आता ही आत्मप्रौढी वगैरेही नाही. आपण मित्राला ट्रेकचे किंवा असेच कुठलेही फोटो दाखवताना म्हणतो ना की \"हा बघ .. माझा हा फोटो एकदम मस्त आलाय..\" तर त्याला कोणी आत्मप्रौढी/आत्मस्तुती म्हणेल का नाही ना तर हाही त्यातलाच प्रकार आहे..\n\"हा अंक वाचकांच्या हातात देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे\" किंवा \"हा आम्ही आमचा बहुमान समजतो\" वाली टिपिकल वाक्य नसणारं, सलीलच्या नेहमीच्या स्वतःच्या शैलीत लिहिलेलं संपादकीय वाचायची सवय असलेल्या आणि त्यामुळेच हे असलं उथळ, पाचकळ संपादकीय () वाचून उरलेला अंक न वाचण्याचं जवळजवळ नक्की केलेल्या बा वाचकांनो ) वाचून उरलेला अंक न वाचण्याचं जवळजवळ नक्की केलेल्या बा वाचकांनो असं प्लीज करू नका. असं केलंत तर तो या चतुरस्त्र लेखन करणार्‍या लेखकांवर, त्यांच्या लेखांवर आणि सगळ्यांत महत्वाचं सांगायचं तर तुम्हा स्वतःवर भलामोठा अन्याय ठरेल. 'शितावरून भाताची परीक्षा' वाले नियम सगळ्या ठिकाणी लावायचे नसतात हो. तेव्हा उलटा पानं, करा सुरुवात वाचायला आणि फडशा पाडा याही अंकाचा.\nतुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छा देऊन हे लांबलेलं संपादकीय संपवण्यापूर्वी एकच सांगतो. हा दिवाळी अंक नाही पण तरीही शुभेच्छा मात्र अस्सल बावनकशी आणि मनापासून आहेत.. त्या दिवाळीपर्यंत पुरवा.. कारण पुढच्या महिन्यातला दिवाळी अंक घेऊन येणारी संपादक व्यक्ती माझ्यापेक्षा चिक्कार सिनियर आहे. दर्जेदार लिहिणारी आहे. त्यामुळे पुढच्या अंकाची वाट आत्तापासूनच पाहायला लागा.. चला भेटूच... अंकाच्या पानापानांत \nEnter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nब्लॉग टीप्स (Blog Tips)\nव्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management)\nअर्थ- व्यवहार (Personal Finance) इंटरनेट (internet) उद्योजकता (Entrepreneurship) कारकीर्द (Career) ब्लॉग टीप्स (Blog Tips) भाषा मोबाइल (Mobile) व्यक्तिमत्व विकास (Personality Development) व्यवस्थापन (मॅनेजमेंट - Management) संगणक सृजनशीलता (Creativity) सोशल मिडिया (Social Media)\nनेटभेटवरील लेख ईमेलद्वारे मिळविण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या:\nमराठी गाणी मोफत डाउनलोड करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम पर्याय\n नेटभेट फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे \nकोणता व्यवसाय सुरु करावा - हे माहित नसतानाही उद्योगाची सुरवात कशी करावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/tech/5306-whats-app-payment-update", "date_download": "2018-08-19T23:06:52Z", "digest": "sha1:G6X5ZGHQCOVPTLKSPHHRK5Q5VAY5TKZW", "length": 8938, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "बाजारातील पॅमेंट अॅप्स नां आता वॉट्सअॅपची टक्कर - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबाजारातील पॅमेंट अॅप्स नां आता वॉट्सअॅपची टक्कर\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nव्हॉट्स अॅप नेहमीच आपल्या युजर्सना खुश करण्यासाठी तत्पर ठरला आहे. व्हॉट्स अॅपने आपल्या युजर्सला खूश करण्यासाठी आता आणखी एक नवी योजना आणली आहे. मेसेजिंगच्या दुनियेत अव्वल स्थानी असलेल्या व्हॉट्स अॅपद्वारे युजर्सना आता डिजिटल पेमेंट देखील करता येणार आहे. व्हॉट्सप अॅपने भारतात पेमेंट एनेबल्ड बिटा व्हर्जन आणलं आहे. पण सध्या तरी हे व्हर्जन ठराविक यूजर्सपुरतेच मर्यादित आहे.\nप्राइम व्हेंचर पार्टनर्सच्या संजय सॅमी यांनी टि्वटवरून याची माहिती दिली आहे. की हे बिटा व्हर्जन iOS वरही उपलब्ध झालंय. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या डिजीटल पेमेंट्ससाठी असणाऱ्या मध्यवर्ती संस्थेच्या माध्यमातून ही सुविधा बँकांच्या सहकार्याने सुरू करण्यात येत आहे. ही पेमेंट सुविधा 'युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI)'वर आधारित असेल. सवीस्तर माहिती म्हणून त्यांनी या टि्वटमध्ये पैसे पाठविण्याची पद्धत दाखवली आहे.\nपैसे स्वीकारणाऱ्याची आणि पैसे पाठविणाऱ्याची ओळख पटविण्यात व्हॉट्सअॅप मुख्य भूमिका बजावेल अशी आशा बाळगली तरीही काय वावगं ठरणार नाही. व्हॉट्सअॅपची ही पेमेंट्सची नवीन सुविधा बँकांसोबत जोडलेली असणार आहे. त्यामुळे युझर्सच्या बँक अकाउंटचीही ओळख पटेल आणि शेवटी यूपीआयद्वारे आर्थिक व्यवहारांसाठी मदत देखील होईल हाही त्यामागचा हेतू आहे. पेटीएम आणि गुगल तेजसारख्या पेमेंट गेटवे प्रमाणे व्हॉट्स अॅपलाही उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.तसंच व्हॉट्स अॅपच्या या अपडेटमुळे पेटीएम आणि गुगल तेजसारख्या पेटीएम अॅपला व्हॉट्स अॅपची जोरदार टक्कर मिळेल हे नक्कीच.\nव्हॉट्स ॲपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं पाऊल\n\"महिलांच्या नावाने डबल अकाऊंट सुरू करा\" - हार्दीकचा काँग्रेस कार्यकर्त्यांना अजब सल्ला\nव्हॉट्सॲपमधील हे बदल तुम्हाला माहित आहेत का\nतुमच्या फोनवर दररोज येणारा ‘तो’ मेसेच होऊ शकतो डिलीट\nव्हाट्सअॅपवर येणाऱ्या या मेसेजपासून सावधान \nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nपोलीसच असे, तर गुंड कसे पाहा महिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली सविस्तर बातमीसाठी पाहा-… https://t.co/xinKG0ubae\n25 दिवसात 9,100 किमी अंतर अमित समर्थ यांचा सायकलिंगचा रेकॉर्ड थेट जपानहून अमित समर्थ पाहा बातमी आणि बरंच काही ... 8… https://t.co/uIcG4gLMrR\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://davashree.blogspot.com/2011/05/blog-post_11.html", "date_download": "2018-08-19T23:42:04Z", "digest": "sha1:IWUTEOUDSXKYHH4PDWD46X4DQAL2IHI3", "length": 6416, "nlines": 89, "source_domain": "davashree.blogspot.com", "title": "मन तरंग....: पान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........", "raw_content": "\nएक छोटासा प्रयास मनाची चाहूल धेण्याचा....\nतुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील \nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\nसर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी...\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\nसर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी...\nमुळापासून बुंध्या पर्यंत एक हि पान नाही...\nएक हि क्षण प्रश्न नाही कि उत्तर नाही...\nकुणालाच कुणाच भर नाही....\nग्रीष्माची झळ मला हि लागते आहे...\nतुझ्या नजरेला खुपुदे काही...\nमाझे असणे हि लाही लाही...\nपालवीची ती सुंदरता आणि शाखांची हि रुक्षता.....\nमी वसंत....मी शिशिर असुदे काही...\nइथेच उभा असा नि तसा......\nतरीही मला अस्तित्व नाही.....\nLabels: ग्रीष्मा, निष्पर्ण, पान गळती\nनव्याने शोधले तुला , पण तू तर अजनच गहिरा झालेला, नजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास नव्याने शोधले तुला नदीच्या काठी,...\nतूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले.. पण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले... अधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली... तसा कही फार काळ ल...\nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ... काहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी... निळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ... कधी निर...\nतुझा बरोबर उडायला, तुझ्या बरोबर पाळायला, तुझ्या बरोबर तरंगायला, मला तुझे पण हवे आहे, फुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\n(Photo credit: Wikipedia ) पान गळती झालेल्या झाडा प्रमणे.......... सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी... पान गळती झालेल्या ...\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी सरी वर सारी अन तू विशाल आभाळी ..... पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी थेंबे थें...\nशाळेत शिकलेले धड़े आयुष्यात कधी कुठे संदर्भात येतील सांगताच येत नहीं ...... कधीही न समजलेली भावना ....आता राहून राहून मनातून जात नहीं .....\nवाऱ्याची झुळूक यावी तसा तू नव्याने आलास... हवेचा गारवा तुझ्या नजरेत मिळाला.. नेहमीच तुझी सावली बनावे तसे आज परत सुगंध झाले... तुझ्या झोतात ...\n(Photo credit: Metrix X ) भिरभिरती नजर कही तरी शोधते आहे...... कळत च नहीं नक्की काय ते अत्ता नज़ारे आड़ झालेला तू ....\nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट... मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात, एथे ही मातीच ती पण कोरडे श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra?start=108", "date_download": "2018-08-19T23:10:50Z", "digest": "sha1:PX4LHNXAS6F2BHIRCRLNONZT2ZLSF2PM", "length": 6485, "nlines": 163, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकोल्हापुरात थरकाप उडवणारा अपघात, मृतदेहाचे झाले तुकडे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन, साताऱ्याच्या कोरेगावात शक्तीप्रदर्शन\nडीएसके ग्रुपच्या गुंतवणुकदारांची नवी मोहिम\nराज्यात महिला असुरक्षित, बचावासाठी इमारतीवरुन घेतली उडी\nशिवाजी विद्यापीठात काँग्रेस विद्यार्थी सेनेचं आंदोलन\nमिलिंद एकबोटेंना न्यायालयाचा झटका\nकोल्हापुरात चोरट्यांचा धुमाकूळ, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद\nबिटकॉइनमधून तब्बल 2 कोटींची फसवणूक\nपाण्याच्या शोधात निघालेली नागिण पडली पाण्यात अन्...\nलग्न करण्यास दिला नकार, ‘ति’च्यावर केले सपासप वार\nरस्ता रुंदीकरणाच्या कामाला केला विरोध, महिलेला दिले पेटवून\nभाजप नगरसेवकांसह, 5 पोलिसांना मारहाण, 70 जणांवर गुन्हा दाखल\nकुस्ती पैलवान निलेश कुंदरकरचे निधन\nखेळादरम्यान कुस्तीपटू गंभीर जखमी, कोल्हापूरातील धक्कादायक प्रकार\nट्रकचालकांचा उद्दामपणा बेतला पोलिसांच्या जीवावर, दोघांना चिरडलं\nसोलापुरात ट्रेलरच्या धडकेत महिला ठार\nभाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर, वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला खासदारांना निमंत्रणच नाही\nज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य कालवश, पुण्यात झाले अंत्यसंस्कार\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/vdo/starmazavdo/", "date_download": "2018-08-19T23:00:32Z", "digest": "sha1:67GW6O6FKYR44O32VJBTCABKXFZLBMMI", "length": 41983, "nlines": 660, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "स्टार TV-ब्लॉग माझा-Vdo | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\nस्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-रेकॉर्डिंग Vdo\nस्टार माझा TV द्वारा नोव्हेंबर-डिसेंबर २०१० मध्ये ब्लॉग माझा-३ या ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेचे निकाल जाहिर झाल्यानंतर २७ डिसेंबर २०१० रोजी स्टार माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.\nब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले.\nया कार्यक्रमाचा रेकॉर्डेड वृतांत सादर करताना खरोखरच खूप आनंद होत आहे. सदर कार्यक्रमाचे अपलोड करण्याच्या सोयीने ५ भागात विभाजन करण्यात आले आहे.\nTV वरील कार्यक्रम रेकॉर्ड करून त्याच्या व्हिडियो क्लिप्स बनवून अपलोड करणे ही माझ्यासाठी नविन बाब होती. तरीही मी माझ्यापरीने शक्य तेवढा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ आणि ऑडियो यामध्ये दर २५-३० सेकंदात टाईम डिफरन्स येत होता. एडिट करून आणि भरपूर मेहनत घेऊनही ध्वनी आणि चित्र यात शतप्रतिशत अ‍ॅक्यूरसी राखणे शक्य झाले नाही, त्याबद्दल दर्शक या बाबीकडे दुर्लक्ष करून मला माफ़ करतील अशी अपेक्षा बाळगतो.\nउर्वरीत भाग लवकर लवकर येऊद्यात…\nअभिनंदन पुन्हा एकदा मुटेकाका आपले आणि सर्वांचेच…\n रेकॉर्डिंग चांगले झाले आहे. रविवारी मी मुंबईबाहेर होतो आणि ई-मेल पाहिलीच नव्हती त्यामुळे कार्यक्रम होणार हे कळलेच नव्हते त्यामुळे अर्थात पाहिलाच नव्हता. आता तुमच्या कामगिरीमुळे पुरा पाहतां येणार आहे. मी पहिला भाग download केला आहे आणि पुढील भागाची वाट पाहतो आहे. (माझे चित्रण पुढील भागात आहे ना त्यामुळे अर्थात पाहिलाच नव्हता. आता तुमच्या कामगिरीमुळे पुरा पाहतां येणार आहे. मी पहिला भाग download केला आहे आणि पुढील भागाची वाट पाहतो आहे. (माझे चित्रण पुढील भागात आहे ना\n खूप खूप धन्यवाद आणि आभार\nतुम्ही घेतलेली मेहनत दिसते आहे तुमच्यामुळे आम्ही न पाहता आलेला कार्यक्रम पाहू शकलो आणि आभार\nअभिनंदन आणि मन:पूर्वक आभार गंगाधरदादा \nसर्व प्रतिसादकांचे सर्व विजेत्यांच्या वतीने आभार.\nआज सर्वच भाग अपलोड केलेत.\nखूप छान वाटले ही बातमी वाचून \n तुम्ही केलेले ध्वनिचित्रमुद्रण सुरेख झालेले आहे.\nखूप छान. एक शेतकरी तंत्रज्ञानही सांभाळतो. हे आश्वासक चित्र मोठे व्हायला हवे. खेडेगावात इंटरनेट पोचावे. तसेच शेतीबाबत सरकारी धोरणही सुधारावे तरच हे होईल त्यासाठी शुभेच्छा\nएप्रिल 2, 2011 @ 9:56 सकाळी\nमी बघितला कार्यक्रम फ़ेसबूकवर.\nखूप आनंद आणि अभिमान वाटला. हार्दिक अभिनंदन.\nअसेच यश मिळत राहो.\nतुम्ही नवे inspiration दिले ग्रामीण भागातील लेखकांना.\nत्याचवेळी नेमकी आमच्या इथली वीज गेली असल्याकारणाने बघायला नव्हता मिळाला कार्यक्रम.\nधन्यवाद गंगाधरजी. अगत्याने रेकॉर्डिंग करून पाठवल्याबद्दल आभार.\nमुटे साहेब धन्यवाद. अतिशय उत्तम दर्जाचे चित्रिकरण आपण आपला वेळ खर्च करून केलेत याबद्दल आपले आभार कसे मानावे कळत नाही.\nमुटेसाहेबांनी खरेच कमाल केली आहे \nत्यांच्या मेहनतीला दिलसे दाद \nएकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत \nगंगाधरजी……तहे दिल से शुक्रिया 🙂\nअफलातून काम केले आहे .\nआता आपापल्या ब्लॉग वर टाकता येईल.\nमी प्रशांत पुरुषोत्तम काळे. तुमचा कार्यक्रम पाहिला\nआणि पाहून छान वाटले.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nनिळकंट शिंदे on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\nछातीचं झाकण बोम्लीवर आलं\nमी मराठी - स्पर्धा विजेती कविता\nप्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/lahanpana-pasun-mulmadhe-jagava-atmsamna", "date_download": "2018-08-19T22:59:19Z", "digest": "sha1:MZPSLS2CL3TOX3SZZMFK4K2L5MJFF3NN", "length": 12874, "nlines": 223, "source_domain": "www.tinystep.in", "title": "मुलांमध्ये लहानपणापासूनच कसा जागवाल आत्मसन्मान आणि इतर स्वभाव वैशिष्ट्ये - Tinystep", "raw_content": "\nमुलांमध्ये लहानपणापासूनच कसा जागवाल आत्मसन्मान आणि इतर स्वभाव वैशिष्ट्ये\nअगदी लहान वयापासूनच मुलांमध्ये काही स्वभावविशेष पेरणे आणि विकसित क़रणे फार महत्त्वाचे आहे. आत्मसन्मान आणि स्थितीस्थापकता किंवा लवचिकता हे व्यक्तिमत्वातील स्वभावविशेष आहेत. मोठेपणी आपली मुले कशी वाढलीत हे या दोन गुणविशेषातून दिसून येईल.\nआपल्या मुलांचे पालनपोषण करताना काही मूल्यांचा मजबूत पाया असला पाहिजे आणि त्या मूल्यांची संपूर्ण जाण मुलांना असली पाहिजे ह्याकडे अधिक काटेकोरपणे जास्त लक्ष देत असल्याची खात्री असली पाहिजे.\nआत्मसन्मान हा व्यक्तीचा स्वतःचे मूल्य जोखण्यासाठीचे अत्यंत महत्त्वाचे मूल्य आहे. म्हणूनच मुलांमध्ये आत्मसन्मान आणि स्थितीस्थापकता ही मूल्य कशी विकसित करता येतील याच्यासाठीचे काही मार्ग पाहूया.\n१. काळजी घेण्याची मानसिकता तयार करा.\nकाळजीवाहू आणि प्रेमळ कुटुंब हे एकत्र राहण्याच्या आणि एकमेकांची काळजी घेण्याची शिकवण मुलांना मिळत असते. दुसऱ्यांना कसे वागवले जावे वा जाते हे देखील मुलांना शिकायला मिळते. तसेच कोणत्याही प्रकारचा वाईट वर्तणूक ओळखण्यास मदत होते. त्यामुळे त्यांच्यात आत्मसन्माम जागृत होण्यास मदत होते. मुलांमध्ये काळजी घेण्याचा गुण रुजवणे आवश्यकता असते. यामुळे बऱ्या वाईट काळात एकमेकांना मदत करण्याची मूल्ये रुजवली जातात.\n२. मुलांचे कौतुक करा,आणि आदराने वागवा.\nअगदी लहानात लहान यशासाठीही मुलांचे कौतुक करण्यास विसरू नका त्यामुळे त्यांना आदर दिल्याची आणि त्यांना किंमत दिल्यासारखे वाटते. पालकांनीही मुलांशी विनयाने बोलले पाहिजे. कारण लक्षात ठेवा आपण जे पे़रणार तेच उगवणार आहे.\n३ सकारात्मक आदर्श व्हा\nपालक हे मुलांचे पहिले आदर्श असतात जे त्यांना सतत पहायला मिळतात आणि त्यामुळे मुलांच्या मनावर मोठ्या माणसांचे सकारात्मक प्रतिमा निर्माण केली पाहिजे जेणेकरून भविष्यातील अनेक बदलांना सामोरे जाण्यासाठीची स्थितीस्थापकता मुलांमध्ये येऊ शकते. पालक असणारी जोडपी परिस्थिती कशी हाताळतात, आर्थिक गणिते कशी मांडतात, त्यांचे एकमेकांबरोबरची वर्तणूक आणि समाजात इतरांसमवेतची वर्तणूक यासर्वांतून मूल अनेक गोष्टी शिकत असते. त्यामुळे आपल्या भावनांवर ताबा ठेवा.\n४. इतर मुलांमध्ये मिसळू द्या.\nमुलांमध्ये आत्मसन्मान आणि स्थितीस्थापकता हे दोन्ही महत्त्वाचे गुण येण्यासाठी ही खूपच महत्त्वाची कृती आहे. समाजात संवाद साधल्यामुळे मुलांना अनोखळी लोकांशी संवाद साधणे सोप्पे जाईल आणि त्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढेल आणि नंतर त्यातून स्वाभिमान किंवा आत्मसन्मान जागृत होईल. एखाद्या संकटकाळी समाजात मिसळल्यास मदतीची गरज असेल तेव्हा मदतीचा हात देण्याचे संस्कारही मुलांवर होतील आणि त्याच वेळी इतरांना मदत करण्याचे मूल्यही रुजेल.\nबहुतेक मुले ही भावनाशील असतात त्यामुळेच या वयात मागचा पुढचा विचार न करता थेट कृती करण्यावर भर देताना दिसतात. मात्र कृती करण्यापुर्वी सारासार विचार करण्याची सवय मुलांमध्ये बिंबवल्यास किंवा बाणवली पाहिजे आणि मग कालांतराने त्यांच्यातील तो बदल आपल्याही लक्षात येतो. त्यामुळे मुलांमध्ये योग्य विचारांती कृती करण्याचा अधिक आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्यांच्याकडे कोणत्याही परिस्थितीवर मार्ग काढण्याची वृत्ती किंवा तयारी निर्माण होईल.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/ratnagiri/ratnagiri-recruitment-konkan-railway-will-be-done-online-telangs-information-will-be-done-online/", "date_download": "2018-08-19T23:48:25Z", "digest": "sha1:O6SZGVC3EXZC4OG4JMGLBHIUEPU6UDMM", "length": 31594, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ratnagiri: The Recruitment Of Konkan Railway Will Be Done Online, Telang'S Information Will Be Done Online | रत्नागिरी : कोकण रेल्वेची नोकर भरती आता आॅनलाईन होणार, तेलंग यांची माहिती | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nरत्नागिरी : कोकण रेल्वेची नोकर भरती आता आॅनलाईन होणार, तेलंग यांची माहिती\nकोकण रेल्वेच्या भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी २०१८ पासून नोकर भरती प्रक्रिया आॅनलाईन केली जाणार आहे. यापुढेही प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले जाणार आहे. ही माहिती कोकण रेल्वेचे मुख्य कार्मिक अधिकारी (प्रशासन) नंदू तेलंग यांनी येथे दिली.\nठळक मुद्देअ‍ॅनालायझेशन चाचणीत अपात्रगुणवत्ता यादी वेबवर शक्य\nरत्नागिरी : कोकण रेल्वेच्या भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी २०१८ पासून नोकर भरती प्रक्रिया आॅनलाईन केली जाणार आहे. यापुढेही प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले जाणार आहे. ही माहिती कोकण रेल्वेचे मुख्य कार्मिक अधिकारी (प्रशासन) नंदू तेलंग यांनी येथे दिली.\nकोकण रेल्वेसाठी ज्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या, त्या प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वेच्या नोकरीत प्राधान्य देण्याचा धोरणात्मक निर्णय रेल्वेने सुरुवातीलाच स्वीकारला आहे. आतापर्यंत २८०३ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यात आले असून, हे प्रमाण ५१ टक्के आहे.\nकोकण रेल्वेच्या नोकऱ्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य दिले जात नाही, असा कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचा आक्षेप आहे. त्या वस्तूस्थितीबाबत तेलंग बोलत होते.\n२ वर्षांपूर्वी कोकण रेल्वेने लोकोपायलटच्या ४९ पदांकरिता प्रकल्पग्रस्तांसाठीच भरती प्रक्रिया राबवली. मात्र, त्यावेळी १३ उमेदवारच मिळाले. अन्य जागा रिक्त राहिल्या. या पदासाठी सक्षम उमेदवार लागतात. त्यामुळेच शेवटी खुल्या गटातून ही पदे भरण्यासाठी जाहिरात द्यावी लागली, असे ते म्हणाले.\nकोकण रेल्वे नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रकल्पग्रस्त (लॅण्ड लुझर) हा १०० टक्के जमीन गेलेला असावा, अशी अट सुरुवातीला होती. मात्र, त्यानंतर ही अट ७०, ५०, ३० टक्के अशी शिथिल होत गेली. आतातर १ टक्का जमीन रेल्वेसाठी दिलेल्यांनाही प्रकल्पग्रस्त म्हणून कोकण रेल्वेत नोकरी मिळू शकते.\nप्रकल्पग्रस्ताची व्याख्याही करण्यात आली आहे. त्यानुसार कुटुंबप्रमुख स्वत:, त्याची पत्नी, त्याचा मुलगा, अविवाहीत मुलगी, नातू किवा अविवाहीत नात या व्याख्येत येतात.\nनातेवाईकांच्या नाहरकत प्रमाणपत्राची याआधीची अटही २०१२मध्ये रद्द करण्यात आली. कोकण रेल्वेतील नोकर भरतीबाबतची सर्व माहिती यावेळी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे प्रसारमाध्यमांना देण्यात आली. यावेळी रत्नागिरी क्षेत्रीय व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये व अन्य अधिकारी उपस्थित होते.\nकोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त बेसिक परीक्षेत उत्तीर्ण होतात. मात्र, त्यातील बहुतांश उमेदवार सायको अ‍ॅनालायझेशन चाचणीत अपात्र ठरतात. सुरक्षिततेसाठी चाचणी उत्तीर्ण होणे महत्त्वाचे आहे.\nरेल्वेत आतापर्यंत ६२ वेळा नोकरभरती करण्यात आली. त्यातील प्रत्येकवेळी प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. फक्त २०१७ मधील भरती ही केवळ ठराविक श्रेणीत मागासवर्गीयांसाठी होती. या श्रेणीतील उमेदवार प्रकल्पग्रस्तांमधून उपलब्ध होऊ शकले नाहीत, असे ते म्हणाले.\nगुणवत्ता यादी वेबवर शक्य\nकोकण रेल्वेने माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती ४ महिन्यांपासून दिलेली नाही. नोकर भरतीसाठी परीक्षा घेतल्या तर त्यातील गुणवत्ता यादी व उर्वरित उमेदवारांना मिळालेले गुण सांगितले जात नाहीत. त्यामुळे सारा प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप होत आहे.\nनोकरभरतीत पारदर्शकता येण्यासाठी भरतीप्रक्रियेनंतर गुणवत्ता यादी जाहीर का केली जात नाही, असे विचारता ही मागणी रास्त आहे. तसे करता येऊ शकेल. मात्र, हा निर्णय मी घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले.\nरत्नागिरीत चालकाविना धावली गाडी, विचित्र अपघात\nपरिस्थितीशी झगडणाऱ्या तनयाला व्हायचेय आयएएस\nरत्नागिरीत बक्षीसपत्राविना विहिरींची कामे अडकली, पंचायत समिती सभेत चर्चा\nमुंबईकडे फणस घेऊन जाणारा टेम्पो उलटून सिंधुदुर्गातील दोघांचा मृत्यू\nरत्नागिरीजवळील सोमेश्वरमध्ये बिबट्या जेरबंद\nरत्नागिरी : पीक विमा योजनेकडे यंदा शेतकऱ्यांची पाठ\nरत्नागिरी : महावितरणची ३३ कोटींची थकबाकी, कोकण परिमंडलातील स्थिती\nरत्नागिरी : अल्पसंख्याक शाळांच्या दुरूस्ती योजनेकडेही पाठ\nरत्नागिरी : चिपळुणात पाच कात उत्पादकांची तपासणी, १६ टन खैर लाकूडसाठा जप्त\nरत्नागिरी : अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात २७ रोजी जेलभरो आंदोलन\nअटलजींच्या हस्ते कोकण रेल्वेचे राष्ट्रार्पण हे कोकणासाठी भूषण\nरत्नागिरी :आजचे स्वराज्य सुराज्य होणे गरजेचे : रवींद्र वायकर\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/commentary-panel-for-the-freedom-series-announced/", "date_download": "2018-08-19T23:03:32Z", "digest": "sha1:MQGT7G3ZSBXAWMEIQNX3L4UGKXTGKMFZ", "length": 6442, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी समालोचकांच्या नावांची घोषणा -", "raw_content": "\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी समालोचकांच्या नावांची घोषणा\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी समालोचकांच्या नावांची घोषणा\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याची चर्चा गेली ४-५ महिने थांबायची नावं घेत नाही. अखेर भारतीय संघ या दौऱ्यावर आज मुंबई विमानतळावरून रवाना झाला. भारतीय संघ ५ जानेवारी रोजी केप टाउन येथे आपला पहिला कसोटी सामना खेळणार आहे.\nया मालिकेचे थेट प्रक्षेपण भारतात सोनी पिक्चर्स नेटवर्क्स (SPN), सोनी टेन(इंग्लिश) आणि सोनी टेन (हिंदी) या चॅनेलवर होणार आहे.\nया मालिकेचे इंग्लिश आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत समालोचन होणार आहे. त्यासाठी संजय मांजरेकर, हर्षा भोगले, अजय जडेजा, मुरली कार्तिक, विवेक राझदान, आरपी सिंग, जॉन्टी र्होडस आणि दीप दासगुप्ता हे समालोचक म्हणून जबाबदारी पार पडताना दिसतील.\nयातील बहुतेक खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेचा दौरा क्रिकेटपटू म्हणून केला आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/film-preview-marathi/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%81%E0%A4%A1-2015-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-115010500020_1.html", "date_download": "2018-08-19T23:43:15Z", "digest": "sha1:EJ4E52HFEDSMWGKMLLUH5BIMNRF34KNS", "length": 7530, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बॉलीवुड 2015 : नव्या वर्षातील आगामी चित्रपट | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबॉलीवुड 2015 : नव्या वर्षातील आगामी चित्रपट\nनव्या वर्षात अनेक चर्चेतील चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. प्रदर्शनापूर्वीच हवा निर्माण केलेल्या अशा काही आगामी चित्रपटांची ही माहिती....\nअर्जन कपूर प्रथमच आपल्या वडिलांच्या म्हणजे बोनी कपूरच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबरोबर संजय कपूरही निर्माता म्हणून पदार्पण करीत आहे. 9 जानेवारीला प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटात अर्जुनबरोबर सोनाक्षी सिन्हा आहे.\nबेईमान लव्हमध्ये दिसणार सनी\nविराटलाही भावला अनुष्काचा पीके\nसलमानने हातनोली आदिवासी वाडीचा लूक बदलला\nकरिना कपूर बनणार संगीता बिजलानी\nलव्ह अफेअर चित्रपटात दिसणार मोनिका\nयावर अधिक वाचा :\n11 वर्ष लहान आहे प्रियांका चौप्राचा जोडीदार निक, आईने दिला ...\nप्रियांका चौप्राच्या जीवनात आविष्याचे खास आनंदी क्षणांचे आगमन झाले आहे. प्रियांका आपल्या ...\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडे प्रथमच एकत्र येणार सिनेमात \nविनोदाचा एक्का समजला जाणारा भारत गणेशपुरे आणि विनोदाची चौफेर फटकेबाजी करणारा सागर कारंडे ...\nप्रियांका चोप्रा - निक जोनस चा 'रोका' संपन्न (बघा फोटो)\nबहुचर्चित जोडी प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा विवाह निश्चित झाला आहे. प्रियांकाच्या ...\nसासूने वैतागून केलेली कविता\nपाया पडते सूनबाई बंद कर तुझी चाल पहिलं तुझं व्हॉट्सअॅप चुली मधी जाळ\nचित्रपट परीक्षण : गोल्ड\nआंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये देशाचा झेंडा फडकावताना पाहणं यापेक्षा अभिमानास्पद काय असू ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-baramati-kvk-will-established-ideal-farmers-center-2534", "date_download": "2018-08-19T22:49:11Z", "digest": "sha1:MWJFZCLUKNCXTB45PRKLLETEKF6ZFQEG", "length": 16754, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Baramati KVK will established 'Ideal Farmers Center' | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबारामतीचे केव्हीके बनणार ‘आयडियल फार्मर्स सेंटर‘\nबारामतीचे केव्हीके बनणार ‘आयडियल फार्मर्स सेंटर‘\nबुधवार, 1 नोव्हेंबर 2017\nबारामती, जि. पुणे ः टोमॅटोचे झाड ४० फुटांपर्यंत उंचीचे असेल...त्याचे उत्पादन नऊ महिने चालेल...तेच नव्हे तर सर्वच भाजीपाल्याची रोपेदेखील गावठी खुंट ते जगातील सर्वांत चांगल्या संकरीत जातीच्या खुंटाची कलमे केलेली असतील...एक चौरस मीटरमध्ये वीस किलो उत्पादनाऐवजी मिळेल ७० किलो उत्पादन...झाडे असतील रोगप्रतिकारक...मातीविना शेतीतील पुढचा प्रयोग आणि फळांचे आकारही अधिक मोठे असतील...भाजीपाल्यास त्या दिवशी सूर्याची उष्णता जेवढी तीव्र, तेवढ्याच पद्धतीचे पाणी दिले जाईल...ही सारी स्वप्नवत कल्पना वाटतेय; परंतु हे सारे आता शेतकऱ्यांच्या आवाक्‍यात आणलेय शारदानगरच्या ‘इंडो-डच भाजीपाला गुणवत्ता केंद्राने. यामुळे हे केंद्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आयडियल फार्मर्स सर्व्हिस सेंटर बनणार आहे.\nबारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रात इंडो-डच तंत्रज्ञानाचे सेंटर ऑफ एक्‍सलन्स हे भारतीय भाजीपाल्याच्या शेतीला वेगळी दिशा व तंत्रज्ञान देणारे पहिले सेंटर आहे. भाजीपाल्याच्या जाती व विविध प्रकारच्या उच्च गुणवत्तेच्या रोपांचे उत्पादन, त्याचे वितरण यात हे केंद्र मोलाची भूमिका बजावणार आहे.\nशारदानगरच्या या इंडो-डच भाजीपाला गुणवत्ता केंद्रात सध्या टोमॅटो, मिरची, काकडी, रंगीत ढोबळी मिरची, स्ट्रॉबेरी अशी पिके घेतली गेली आहेत. भविष्यात मातीविना शेतीच महत्त्वाची ठरणार असल्याने तिचे महत्त्व दाखविण्यासाठी प्रत्येक भाजीपाल्याची मातीविना व मातीतील पिकांची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. साहजिकच या दोन प्रकारच्या आधुनिक शेतीतही भाजीपाल्याच्या वाढीतील फरक, उत्पादनातील व फळांच्या आकारातील फरक व कीडरोगाच्या प्रतिबंधक क्षमतेचीही तपासणी शेतकऱ्यांना स्वतः करता येईल.\nया केंद्रात उच्च तंत्रज्ञानयुक्त रोपवाटिका आहेत. टोमॅटोच्या मशाडो, लीडरटॉम, सिल्वियाना, सवान्टीस, नोवारा, केएसपी- अशा १३७ जाती, ढोबळीच्या बचाटा, बंगी, इन्सिरेशन, निमेलाइट, अल्मरांटी, ॲटलांटी अशा सर्वच भाजीपाल्याच्या प्रत्येकी एकाहून अधिक जाती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोचवून भाजीपाल्याच्या बाबत महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.\nप्रतिवर्षी २५ लाखांपर्यंतची भाजीपाल्याची रोपे तयार करण्याची या प्रकल्पाची क्षमता असून, यापुढील काळात त्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वाढ करता येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रोपांची गुणवत्ता वाढविणे, त्यांचे आयुष्यमान वाढविणे, उत्पादनाच्या वाढीसह त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यावर भर राहणार आहे.\nशेतकऱ्याला भाजीपाला लागवडीपासून ते काढणी व काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाची माहिती एकाच ठिकाणी प्रात्यक्षिकासह येथे मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.\nटोमॅटो शेती आधुनिक शेती modern farming महाराष्ट्र\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट घोंगावते आहे.\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणी\nअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी उत्पादकांसाठी मिळणारे अनुदान पूर्ववत करावे तसेच गेल्यावर\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घट\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍टरवर पेरणी\nपुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची मो\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...\nखरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...\nडाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...\nअतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nचंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...\nकेरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...\nकधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...\nमराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...\nग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...\nकोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sachin-tendulkar-marathi/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%80-110031000045_1.htm", "date_download": "2018-08-19T23:43:22Z", "digest": "sha1:QDV2RQU7UFCUXHFC4Z4XHFOZYQDQZVHJ", "length": 7533, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राज्यसभेत सचिनला ''भारतरत्न'' देण्याची मागणी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराज्यसभेत सचिनला 'भारतरत्न' देण्याची मागणी\nएकदिवसीय सामन्यात द्विशतकाचा विश्‍वविक्रम करणार्‍या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी राज्यसभेत करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ही मागणी केली.\nखा. रणजितसिंह मोहिते म्हणाले, की गेल्या दोन दशकांनापासून सचिन सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे. त्याने क्रिकेटमधील अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. यामुळे देशातील युवकांचा तो आदर आहे. सरकारने त्याला 'भारतरत्न' पुरस्कार दिला पाहिजे.'\nसचिन आणि 10 चा संबध\nबॉलीवूड म्हणते, सचिन क्रिकेटचा देवता\nसचिन सारखा दुसरा कोणी नाही: गांगुली\nसचिनने कश्या केल्यात 200 धावा\nसचिनला 'भारत रत्न' देण्याची मागणी\nयावर अधिक वाचा :\nराज्यसभेत सचिनला भारतरत्न देण्याची मागणी\nकॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...\nअनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...\nआता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...\nप्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...\nधक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...\n\"मला शिवाजी व्हायचंय\" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर\nमुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...\nदगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार\nआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/marathi-news?start=72", "date_download": "2018-08-19T23:10:57Z", "digest": "sha1:HC5PCSPOZGSAOUTOVBIFUB72W6LECIBY", "length": 4940, "nlines": 157, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "News - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपहिल्या श्रावण सोमवारी महादेव मंदिरात जय भोलेचा गजर....\nआरक्षणासाठी आता धनगर समाजही आक्रमक\n‘सुई धागा’चे ट्रेलर रिलीज...वाचा सिनेमाबद्दल थोडक्यात...\nजेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न...\nकेरळमध्ये पावसाचा हाहाकार, 37 जणांचा मृत्यू\nवैभव राऊत यांच्या अटकेनंतर एटीएसच्या तपासाला वेग...\nलोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी याचं निधन...\n15 हजार घरांसाठी सिडकोची 'लाॅटरी' जाहिर...\nमराठा आंदोलनावेळी तोडफोडप्रकरणी अटकसत्र सुरु...\nवैभव राऊतच्या घरातले जप्त स्फोटके घातपातासाठी - जितेंद्र आव्हाड\nआयआयटी मुंबईला 1 हजार कोटींचं अनुदान - पंतप्रधान मोदी\nवॉटर कप 2018च्या बक्षिस समारंभात राजकीय फटकेबाजी...\nमुख्याध्यापकाला भर वर्गात मारहाण, घटना cctv मध्ये कैद...\nमास्टर ब्लास्टरची BMW विकत घ्यायची का\nनासाची सूर्य भरारी, मंगळानंतर आता सूर्यावर उड्डाण\nबजाज उद्योग क्षेत्राला मोठा धक्का, अनंत बजाज यांचे निधन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-less-supply-e-pos-machines-kolhapur-districts-maharashtra-2660", "date_download": "2018-08-19T22:49:39Z", "digest": "sha1:WK5S2G4XQXI6T5FFHFEESS3ECR4CWOIL", "length": 13366, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, less supply of e-pos machines in kolhapur districts, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापुरात ई-पॉसचा अपुरा पुरवठा\nकोल्हापुरात ई-पॉसचा अपुरा पुरवठा\nशनिवार, 4 नोव्हेंबर 2017\nपहिल्या टप्प्यात मशिन आले. त्यानंतर मशीन आली नाहीत. खत विक्रेत्यांकडून याबाबतची मागणी होत आहे. ज्या वेळी मशिन येतील त्या वेळी त्यांना तातडीने देण्यात येतील.\n- चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर\nकोल्हापूर: ई-पॉस मशिनची सक्ती करण्यात येत असली तरी जिल्ह्यात केवळ ७४७ मशिन उपलब्ध झाल्या आहेत. अद्यापही ९०० मशिनची गरज आहे. ज्या खत विक्रेत्यांना मशिन मिळाले नाही त्यांचा खतपुरवठा बंद होणार असल्याने मशिनच्या उपलब्धतेअभावी जिल्ह्यातील पन्नास टक्के खत विक्रेत्यांचा खोळंबा होणार आहे.\nजिल्ह्यात सुमारे एक हजार सहाशे खत विक्रेते आहेत. दोन महिन्यांपूर्वी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाटी ७४७ मशिनची उपलब्धता करण्यात आली.\nअनेक ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ई-पॉस मशिनचे मार्गदर्शन करण्यात येत आहे; पण अजूनही या मशिनद्वारे प्रभावीपणे कामकाज सुरू नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांबरोबर खत विक्रेत्यांना अद्याप अनेक त्रुटींचा सामना करावा लागत आहे. शासनाने सर्वांना पुरेशी मशिन उपलब्ध करून देऊनच हा निर्णय सक्तीचा करण्याची गरज होती; परंतु निम्म्याहून अधिक विक्रेत्यांना हे मशिनच उपलब्ध झाले नाही. हे मशीन कधी उपलब्ध होइल याबाबत शासकीय पातळीवरही स्पष्टता नाही.\nखत विकास जिल्हा परिषद खत विक्रेते मका\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात\nनगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट घोंगावते आहे.\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणी\nअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी उत्पादकांसाठी मिळणारे अनुदान पूर्ववत करावे तसेच गेल्यावर\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घट\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍टरवर पेरणी\nपुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू नये, म्हणून खरीप हंगामात चारा पिकांची मो\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nनगरमध्ये मुगाचे क्षेत्र वाढतेय; पण...नगर ः जिल्ह्यात खरिपात मुगाचे क्षेत्र...\nसोलापूरातील अवघ्या ५० हजार शेतकऱ्यांना...सोलापूर : कर्जमाफीची प्रक्रिया गेल्या काही...\nडाळिंबाचा प्रतिकिलो दर २० ते २२ रुपयांवरसोलापूर ः राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/prithviraj-chavan-someshwar-nagar-126209", "date_download": "2018-08-19T23:22:04Z", "digest": "sha1:COAUC3ISX23IDXXGDL4GOLA3JXWST3BT", "length": 15089, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prithviraj Chavan Someshwar Nagar उत्पन्नवाढीची घोषणा फसवी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 26 जून 2018\nसोमेश्वरनगर - ‘मला सगळं कळतं नि सगळं मी करणार’ हा अहंकार चांगला नाही. मागील वर्षी कृषी उत्पन्नात ८.३ टक्के घट असताना सन २०२२ मध्ये कृषी उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा फसवी आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.\nसोमेश्वरनगर - ‘मला सगळं कळतं नि सगळं मी करणार’ हा अहंकार चांगला नाही. मागील वर्षी कृषी उत्पन्नात ८.३ टक्के घट असताना सन २०२२ मध्ये कृषी उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा फसवी आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.\nयेथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन व कै. बाबालाल काकडे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण चव्हाण, खासदार राजू शेट्टी व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. माजी खासदार संभाजीराव काकडे अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार विजयराव मोरे, श्‍यामकाका काकडे, शिवाजीराव भोसले, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, पृथ्वीराज जाचक, शहाजी काकडे, सतीश खोमणे, प्रमोद काकडे आदी या वेळी उपस्थित होते.\nमुख्यमंत्र्यांनी ३४ हजार कोटींची कर्जमाफी देणार, असे सांगितले. मात्र १२-१३ हजार कोटीच दिले आहेत. विधिमंडळात, संकेतस्थळावर त्याची माहिती देत नाहीत. कर्नाटक-गुजरातमध्ये शेतकऱ्याला अनुदान देतात, शाळांत दूधभुकटी देतात मग इथे का करत नाही, असे सवाल चव्हाण यांनी उपस्थित केले.\nसन २०२२ पर्यंत शेती उत्पन्न दुप्पट व्हायला दरवर्षी ११ ते १२ टक्के उत्पन्नवाढ हवी, हे कुणीही सांगेल. उलट उत्पन्न घटत आहे. परदेशात एका विद्यापीठ नुसत्या संशोधनावर नऊ हजार कोटी खर्च करतात. मात्र, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय वीस विश्वविद्यालये उभारायला नाममात्र एक हजार कोटी देत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.\n‘चव्हाण फार काळ ‘माजी’ राहणार नाहीत. शेतकरी व कारखानदार एकत्र आले तर आताच्या सरकारची थडगी बांधल्याशिवाय राहणार नाही,’\nअसा इशारा शेट्टी यांनी दिला. प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जया कदम व प्रा. अच्युत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.\nजगात पहिल्या दोनशेत देशातील एकही विद्यापीठ नाही. मनुष्यबळ विकास मंत्रालय पन्नास कोटींत विश्वविद्यालय उभारायची घोषणा करते; पण पन्नास कोटींत जागतिक दर्जाचे विद्यापीठ होत नाही, हे मंत्रिमहोदयांना माहीत नाही का’ असा सवाल करत प्रकाश जावडेकरांचाही समाचार घेतला.\nकेंद्रीय गृहमंत्री परदेशात असताना काश्‍मीर आघाडी तोडली जाते. अर्थमंत्र्यांना माहीत नसताना नोटाबंदीचा निर्णय होतो. अशा प्रकारे हे सरकार लोकशाही संस्था मोडीत काढत आहे. लोक यांना कंटाळले आहेत. आधी लोक आम्हाला ‘आता वीस वर्ष विसरा’ असं म्हणायचे. आम्हालाही खरं वाटायचं. पण हे सरकार अपयशी ठरले असून २०१९ मध्ये निश्‍चित आम्ही आहोत, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.\nमुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर\nसातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून...\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा\nचौथीच्या विद्यार्थ्यांना येई ना \"सात'चा पाढा नागपूर : शिक्षणावर शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. डिजिटल शिक्षणाच उपक्रम राबविण्यात येत आहे....\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nदिव्यांगांचे ‘वर्षा’पर्यंत पायी आंदोलन\nपुणे - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्‍टोबर रोजी देहू ते मुख्यमंत्री निवासापर्यंत (वर्षा) पायी चालत आंदोलन करणार आहे, असे प्रहार...\nगोविंदांच्या विम्याला राजकीय कवच\nमुंबई - गोविंदांना सक्ती करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या विम्याला राजकारण्यांचे कवच मिळत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/thirty-thousand-stolen-without-gold-chalisgao-robbery-103959", "date_download": "2018-08-19T23:22:16Z", "digest": "sha1:4XFT5QQRNKB4GHOW62XAMKE6OANRI7CN", "length": 10889, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "thirty thousand stolen without gold chalisgao robbery सोने घरातच सोडुन तीस हजाराची रोकड केली लंपास | eSakal", "raw_content": "\nसोने घरातच सोडुन तीस हजाराची रोकड केली लंपास\nसोमवार, 19 मार्च 2018\nमेहुणबारे (चाळीसगाव) : सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातील कपाटातील तीन तोळे सोने सोडुन फक्त तीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना पळासरे (ता.चाळीसगाव) येथे नुकतीच घडली.\nपळासरे येथील सेवानिवृत्त शिक्षक जिजाबराव देवकर हे चाळीसगाव येथे आपल्या मुलाकडे गेले होते. बंद असलेल्या घरातुन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाट तोडुन त्यात असलेली तीन तोळा सोन्याची पोत अशीच राहु दिली. मात्र तीस हजाराची रोकड लंपास केली. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमेहुणबारे (चाळीसगाव) : सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातील कपाटातील तीन तोळे सोने सोडुन फक्त तीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना पळासरे (ता.चाळीसगाव) येथे नुकतीच घडली.\nपळासरे येथील सेवानिवृत्त शिक्षक जिजाबराव देवकर हे चाळीसगाव येथे आपल्या मुलाकडे गेले होते. बंद असलेल्या घरातुन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाट तोडुन त्यात असलेली तीन तोळा सोन्याची पोत अशीच राहु दिली. मात्र तीस हजाराची रोकड लंपास केली. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमहाड आदिवासी विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात\nउल्हासनगर : गेल्या तीन वर्षात तब्बल सोळा ग्रामीण क्षेत्रातील आदिवासी वाड्या-पाड्यात धाव घेऊन तेथील गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक...\nमाजी विदयार्थ्यांनी केली शाळा डिजिटल\nपाली : जिल्हा परिषद शाळेत शिकलेले अनेक विदयार्थी अाज विविध क्षेत्रात अापला ठसा उमटवित आहेत. मोठ्या हुद्यांवर असुनही अापण गावातील ज्या शासकिय...\n#WorldPhotographyDay वाईल्ड आणि फाईन आर्टस् छायाचित्रकार शिक्षक : समीर मनियार\nअक्कलकोट : अक्कलकोट शहरातील काशीराया काका पाटील विद्यालयात गणित विषयाचे गेल्या २२ वर्ष्यापासून धडे देत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीर\nकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी सांभाळत शेखर महाकाळ यांनी मानोली (जि. वाशीम) येथील स्वतःच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये पीक बदल करत...\n‘त्या’ शिक्षकांचे बिंग फुटणार\nउस्मानाबाद - शिक्षण विभागाने केलेल्या शिक्षक ऑनलाइन बदली प्रक्रिया तपासणीचा अहवाल सोमवारपर्यंत (ता. २०) येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-08-19T23:03:01Z", "digest": "sha1:VQOFDD3VOSVDIHIYPPWLMHTTOOZZNRYE", "length": 4561, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:खंडानुसार इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► आफ्रिकेचा इतिहास‎ (३ क, ३ प)\n► आशियाचा इतिहास‎ (७ क, २ प)\n► दक्षिण अमेरिकेचा इतिहास‎ (२ क)\n► मध्य अमेरिकेचा इतिहास‎ (१ क)\n► युरोपचा इतिहास‎ (२५ क, २५ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmer-gave-back-loan-waiver-certificate-osmanabad-maharashtra-2300", "date_download": "2018-08-19T23:02:06Z", "digest": "sha1:ICYVFSS6CUNTYWQ6STYILG5BF62YM2ZV", "length": 15279, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, farmer gave back loan waiver certificate in osmanabad, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्ज एक लाख ४० हजार अन् कर्जमाफी साडेदहा हजार\nकर्ज एक लाख ४० हजार अन् कर्जमाफी साडेदहा हजार\nबुधवार, 25 ऑक्टोबर 2017\nउस्मानाबाद ः एक लाख ४० हजार रुपयांचे कर्ज असताना केवळ १० हजार ४०० रुपयांचे कर्जमाफी प्रमाणपत्र देण्यात आले. उर्वरित एक लाख ३० हजार रुपयांची कर्जमाफी का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित करीत भारत तांबे यांनी कर्जमाफीचे प्रमाणपत्र जिल्हा उपनिबंधकांना परत केले.\nउस्मानाबाद ः एक लाख ४० हजार रुपयांचे कर्ज असताना केवळ १० हजार ४०० रुपयांचे कर्जमाफी प्रमाणपत्र देण्यात आले. उर्वरित एक लाख ३० हजार रुपयांची कर्जमाफी का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित करीत भारत तांबे यांनी कर्जमाफीचे प्रमाणपत्र जिल्हा उपनिबंधकांना परत केले.\nजिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात १८ ऑक्टोबर रोजी मोठा गाजावाजा करीत सहपालकमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. त्यात शेतकरी भारत तांबे यांना बोलावून घेऊन कार्यक्रमात कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. सरकारच्या पोर्टलवरील यादीत नाव नसल्याने नाराज झालेल्या श्री. तांबे यांनी सोमवारी (ता. २३) हे प्रमाणपत्र जिल्हा उपनिबंधकांना परत केले.\nकर्जमाफीचे प्रमाणपत्र नको, बँकेत पैसे जमा करा, अशी मागणी करीत श्री. तांबे यांनी हे प्रमाणपत्र सरकारला जमा केले. या वेळी श्री. तांबे यांनी प्रमाणपत्राबरोबरच जिल्हा मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेले निवेदनही दिले.\nजिल्हा बँक व एसबीआय बँकेकडून एक लाख ४० हजार रुपयांचे कर्ज काढले होते. त्यानुसार कर्जमाफीसाठी अर्ज केला होता. परंतु केवळ १० हजार ४०० रुपयांचे कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले गेले. मग उर्वरित एक लाख ३० हजार रुपयांची कर्जमाफी का झाली नाही, ती जर होत नसेल तर या प्रमाणपत्राचे काय करायचे, असा प्रश्न त्यांनी या निवेदनाद्वारे केला आहे.\nजिल्हा उपनिबंधक जगदाळे यांना श्री. तांबे यांनी हे प्रमाणपत्र परत केले असून, बँकांत विचारणा केली तर खात्यात कुठलेही पैसे जमा नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रमाणपत्र परत केल्याचे श्री. तांबे यांनी सांगितले.\nउस्मानाबाद कर्ज कर्जमाफी महादेव जानकर जिल्हा बँक एसबीआय\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...\nपुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...\nपुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...\nसीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...\n‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...\nवनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती ः पानपिंपरी तसेच वनौषधी...\nमराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...\nनगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...\nपानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....\nदाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...\nउपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...\nआंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...\nऔरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nचुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...\nओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...\nपुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...\nपुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2016/03/rights-of-governor-part-2.html", "date_download": "2018-08-19T23:04:28Z", "digest": "sha1:ZRSK5DBRBCFCW5ISTMMQJCTD6N53KMTE", "length": 14565, "nlines": 126, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "राज्यपालांचे अधिकार - भाग २ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nPolitical Science राज्यपालांचे अधिकार - भाग २\nराज्यपालांचे अधिकार - भाग २\n०१. राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक राज्यपालांच्या संमतीनेच विधानसभेमध्ये मांडले जाते.\n०२. धनविधेयक केवळ राज्यपालांच्या पूर्वपरवानगीनेच सभागृहासमोर सादर केले जाते.\n०३. अनपेक्षित खर्च भागविण्यासाठी ते आपत्कालीन निधीतून खर्च करू शकतो. नंतर हा खर्च विधानसभेच्या संमतीने परत जमा करावा लागतो.\n०४. पंचायत आणि नगरपालिकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल दर ५ वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करतात.\n०५. राज्यपालांच्या शिफारसीशिवाय अनुदानाची मागणी करता येत नाही.\n०१. राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती राज्यपालाशी सल्लामसलत करतात.\n०२. कलम २३३ नुसार, राज्यपाल उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती, बढती करतात.\n०३. कलम २३४ नुसार, राज्य उच्च न्यायालय व राज्य लोकसेवा आयोग यांच्या सल्ल्यानुसार ते राज्याच्या न्यायिक सेवेमध्ये व्यक्तींची नियुक्ती करतात.\n०४. राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येणाऱ्या कायद्याविरुद्ध अपराधबद्दल एखाद्या आरोपीला क्षमा करण्याचा अधिकारही राज्यपालाना आहे. राज्यपालांना मात्र लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरुद्ध हा अधिकार उपलब्ध नाही.\n०५. राज्यपालास मृत्युदंडास क्षमा करण्याचा अधिकार नाही. मात्र मृत्यूदंडाचा शिक्षादेश निलंबित, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा अधिकार आहे.\n०१. कलम ३५६ नुसार संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत राष्ट्रपतींना ते शिफारस करू शकतात. राष्ट्रपती राजवटीदरम्यान त्यांच्याकडे सर्व कार्यकारी अधिकारांचे केंद्रीकरण होते.\n०२. कलम ३५६ बाबत राज्यपालांना व्यापक अधिकार असले तरी राष्ट्रपतींच्या आणीबाणीविषयक अधिकारप्रमाणे राज्यपालाचे आणीबाणीविषयक अधिकार फारच मर्यादित आहेत.\nघटनेच्या कलम १६३ (१) नुसार राज्यपालास काही स्वविवेकाने करावयाची कामे सोपवण्यात आली आहेत. ज्याबाबत मंत्रिमंडळाचा सल्ला घेणे बंधनकारक नाही. मात्र अशी तरतूद राष्ट्रपतींसाठी नाही.\n०१. राज्य विधीमंडळाने पारित केलेले एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखीव ठेवणे. (कलम २००)\n०२. घटक राज्यात घटनात्मक यंत्रणा मोडकळीस आली असल्याचा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द करून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणे. (कलम ३५६)\n०३. शेजारच्या केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून कार्य करताना राज्यपालास मंत्रिमंडळाचा सल्ला न घेता स्वतंत्रपणे कार्य पार पाडता येते.\n०४. आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोरम या राज्यांच्या शासनाना खनिजाच्या शोधासाठी दिलेल्या परवान्यातून दरवर्षी प्राप्त होणाऱ्या रॉयल्टी मधून काही हिस्सा स्वायत्त आदिवासी जिल्हा परिषदांना द्यावा लागतो. याबाबत तंटा उद्भवला तर त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्यपालास आहे. आणि राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो.\n०५. राज्यांच्या प्रशासकीय आणि विधिवत बाबींविषयी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेणे.\n०६. याशिवाय विधानसभेत कोणत्याही पक्षास बहुमत न मिळाल्यास, एखादा नियुक्त मुख्यमंत्री सभागृहाचा विश्वास संपादन करण्यात अपयशी ठरल्यास, वर्तमान मंत्रिमंडळाने विश्वास गमावल्यास राज्यपालाला स्वविवेकाधीन अधिकार उपलब्ध होतात.\nराज्यपालांना देण्यात आलेले विशेषाधिकार\n०१. राज्यपाल आपल्या पदाच्या अधिकाराच्या वापराबद्दल आणि कर्तव्य पालनाबाबत कोणत्याही न्यायालयास उत्तरदायी असणार नाही.\n०२. राज्यपालाच्या विरुद्ध त्यांच्या पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारची फौजदारी कार्यवाही सुरु केली जाणार नाही.\n०३. राज्यपालाना अटक करण्यासाठी त्यांच्या पदावधीदरम्यान कोणत्याही न्यायालयातून कोणताही आदेश काढला जाणार नाही.\n०४. राज्यपालाने आपले पद ग्रहण करण्यापूर्वी किंवा नंतर त्याने स्वतःच्या व्यक्तिगत नात्याने केलेल्या कोणत्याही कृतीच्या संबंधात त्याच्या पदावधीदरम्यान कोणतीही दिवाणी कार्यवाही, त्याला त्या आशयाची नोटीस दिल्यापासून पुढचे दोन महिने संपल्याशिवाय करता येणार नाही.\nराज्यपाल - भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. राज्यपाल - भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nराज्यपालांचे अधिकार - भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n* या विषयावरील विडीयो लेक्चर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/122-uttar-maharashtra-nashik/5340-tukaram-mundhe-godavari-river", "date_download": "2018-08-19T23:07:05Z", "digest": "sha1:PN4VSGM5A2ONNY7QEKWRSLIAQE4DSA63", "length": 6171, "nlines": 127, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नाशिकमध्ये तुकाराम मुंढेंसमोर आहे एक मोठे आव्हान - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नाशिकमध्ये तुकाराम मुंढेंसमोर आहे एक मोठे आव्हान\nजय महाराष्ट्र न्यूज, नाशिक\nनाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच आज गोदावरी नदीची पाहणी केली. लवकरच गोदावरी नदी प्रदूषण संदर्भात ठोस उपाययोजना करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.\nगोदावरी नदीपात्रातील कचरा तात्काळ काढण्याचे आदेश यावेळी मुंढे यांनी दिले. येत्या महिनाभरात नदीपात्रतातील कचरा आणि पानवेली काढण्यात येणार असल्याचे सुद्धा मुंढे यांनी यावेळी सांगितले.\nगेल्या अनेक वर्षपासून गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा कायम आहे आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर गोदावरी नदी प्रदूषणातून मुक्त करण्याचा एक मोठा आव्हान मुंढे यांच्या समोर असल्याचं बोल जात होता त्यानुसार गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्या संदर्भात पहिला पाऊल आज मुंढे यांनी उचला आहे आणि येणाऱ्या काही महिन्यात नदीला कायमस्वरूपी कसं प्रदूषणमुक्त केलं जाईल या संदर्भात नक्कीच ठोस उपाययोजना केल्या जातील यावर काम करणार असल्याचे सुद्धा मुंढे यांन सांगितलं.\nअमित ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमहिला कॉन्स्टेबलची दबंगगिरी, दुकानदाराच्या डोक्यात फोडली बाटली\nवर्ल्ड फोटोग्राफी डे : काय आहे या दिवसाचा इतिहास\n\"मुस्लीम व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला असता तर...\" वारीस पठाण यांचा सवाल\nपूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत\n'बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी\nएशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात...\nUpdate : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nशिवसेनेने मराठी सण संपवायची सुपारी घेतलीय- अविनाश जाधव\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.mpscacademy.com/2017/09/underground-water.html", "date_download": "2018-08-19T23:06:33Z", "digest": "sha1:FJOEBJEBO2PWUP5DB7QZSU3VQHC3HFYR", "length": 17722, "nlines": 195, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "भूमिगत पाणी - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nपहिले स्रोत : वातावरण जल\nदुसरे स्रोत : सहज जल (सहजात जल )\nतिसरे स्रोतः चुंबकीय जल (Magnetic Water)\n०१. वातसंतृप्त खडक क्षेत्र\nभूकवच ते भूमिगत जलाची पातळी यांच्या दरम्यान कुठेच पाणी साचत नाही.\n०२. जलसंतृप्त खडक क्षेत्र\nभूमिगत पाण्याची जलरेषा ते ज्या ठिकाणचा खालचा भाग जिथपर्यंत पाणी सभेद्य आहे.\nहा एक झरा प्रकार आहे या विहिरीतील पाणी कारंज्याच्या स्वरुपात बाहेर पडतो.\nपावसाळ्यात बोअर मधून बाहेर पडणारे पाणी यांचे उदाहरण आहे.\nफ्रान्स, जर्मनीत मोठ्या प्रमाणात आढळतात.\nखडक रचना बदल्याने हे घडते.\nदोन अछिद्र खडकांमध्ये सच्छीद्र थर असेल तेंव्हा हे घडते.\nफ्रान्समधील आर्टाइस प्रांतांमध्ये अशा विहिरींचा सर्वात प्रथम शोध लागला.\nउदा. ऑस्ट्रेलिया, कारपेंटेरियाच्या अखातापासून मरेडार्लिंग नदीच्या खोऱ्यापर्यंत आर्टशियन विहिरी आढळतात.\nभारतात गुजरात आणि काढेवाड भागात कार्टेशियन विहिरी आढळतात.\nआड्रीयाटिक समुद्राच्या ईशान्येस युगोस्लाव्हियाच्या देशात चुनखडीच्या प्रदेशाला कास्ट प्रदेश म्हणतात.\nकास्ट प्रदेशात लांबी ४८० किमी व ८० किमी रुंद असा प्रदेश आहे.\nभूमिगत पाण्याची चुनखडीवर होणारी रासायनिक अभिक्रिया\nभूमिगत पाण्याचे कार्य पुढील प्रकारे चालतात.\nयांच्या प्रमाणावरच भूमिगत पाण्याची\nविरघळलेल्या खनिजाची पाण्याच्या पृष्ठभागावर संचयन\nएखाद्या ठिकाणचे खनिजे दुसरीकडे वाहतात. व त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणचे खनिजे येतात.या खानिजांच्या अदलबदलीला अश्मीकरण म्हणतात.\n०४. भूमिगत पाणी एखाद्या चुनखडी प्रदेशावरून वाहताना तेथील कार्बोनेटस बरोबर घेऊन जाते.व तेथे सिलिका,आयर्न,सल्फाइड इ.घटक त्या ठिकाणी साठतात.\nभूमिगत पाण्यामुळे निर्माण होणारी भूरूपे.\nअपक्षरण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे\n०१. लेपीज किंवा अवकुट.\nउंच असे कठिण खडकाचे अणकुचीदार असे भाग दिसतात.\nदेश व तेथील नावे\nपामर या शास्त्रज्ञाने मात्र हवाई बेटांवरील बेसाल्ट खडकाच्या पृष्ठभागावर निर्माण झालेल्या लांबट व खोल खड्ड्यांना लॉबीज अशी संज्ञा दिली आहे.\n०२. अवतरण छिद्रे / अवतरण विवर (singhous)\nखोली ३ ते ९ मी जास्तीत जास्त खोली ३०मी\nखड्ड्यांचे क्षेत्रफळ काही चौ.मी. पासून काही चौ.किमी.\nउदा. USA मधील Indera प्रांतामध्ये सुमारे ३ लाख अवतरण छिद्रे आहे.\nअवतरण खड्ड्यांची निर्मिती नंतर नदीचे संचयन सुरु होते.खड्डे भरले जाते.उथळ भाग पाण्याने भरला जातो.\nउदा. उत्तर अमेरीकेतील फ्लोरिडा प्रांतातील तळे\nअवतरण छिद्रांचा विस्तार वाढला.त्याने विलय छिद्राची निर्मिती होते.\nदोन-चार विलय छिद्रे एकत्र येऊन यांची निर्मिती होते.\nDolines हे नाव युगोस्लाव्हिया मध्ये दिले आहे.\nयुगोस्लाव्हिया मध्ये यांचा आकार नरसाळ्यासारखा असतो.\nआकार खोलाकार असेल तर त्याला जामास (Jama) म्हणतात.\nDoline ची खोली जास्त असते कडा तीव्र उताराच्या असतात.\nदोन किंवा तीन Dolines पासून सकुंड म्हणतात. (कार्स्ट प्रदेशातील)\nयांचे आकार अनियमित असते उतार मंद असतो व्यास १.५ km पर्यंत असतो.\nUSA मध्ये यांना व्ह्ली सिंक असे म्हणतात. अशा UVALA ची संख्या उत्तर अमिरिकेत केंटुकी प्रांतात आहेत.\n०८. महाकुंड /राजकुंड (POLJE)\nअनेक UVALA एकत्र येतात यांच्या एकत्रीकरणातून निर्मिती\nउदा. बाल्क्न प्रदेशातील (लिव्ह्नो) महाकुंडाची लांबी ६४ km असून रुंदी ११ km पर्यंत आहे.\nसुळक्यासारख्या टोकदार अशा चुनखडीच्या खडकांना हम्स म्हणतात. किंवा चूर्णकप असे म्हणतात.\nकार्स्ट मैदान संबंधित भूरूपे\n०१.कार्स्ट खिडकी (Karst WINDOW)\nनदी प्रवाह काही ठिकाणी Underground जातो व परत वर येतो उदा. उत्तर अमेरिकेतील Indera राज्यातील कार्स्ट प्रदेशातून लॉस्ट नावाची नदी १३ km पर्यंत वाहत जाते व पुन्हा भूपृष्ठावर दिसू लागते.\n०३. शुष्क दरी (Dry Valley) काही भाग Underground वाहत जाऊन पुढचा भाग शुष्क पडतो त्याला शुष्क दरी म्हणतात.\nउदा.Great Britain मधील Yorkshine परगण्यात ऑयर नदी.\nमेलहॉम नावाच्या गुहेतून पुढे येते.\nपावसाळ्यात संपूर्ण पाणी छिद्रातून आत जात नाही त्यामुळे नदी पूर्ण शुष्क होत नाही.\nत्यमुळे त्या दरीला अंध दरी असे म्हतात\nलवण स्तंभाची उंची १ सेमी ने वाढण्यासाठी १०० वर्षे लागतात.\nनदी अंतर्गत भागातून वाहताना अंतर्गत भागातील चुनखडीचा वरचा भाग ढासळला जातो. एक पोकळी निर्माण होते\nउदा. न्यू मेक्सिको मध्ये जगप्रसिध्द अशी 'कार्ल्स बँड' गुहा आहे ज्याची लांबी ३२० km आहे.\nतसेच केंटुकी प्रांतात ग्रेट मेमॉय गुहा ३०० km लांबीची आहे\nUSAच्या टेनिसी राज्यात १०० गुहा आहेत. अशा सर्व गुहांची लांबी १६०००० km असते\nअसे पूल वाहतुकीसाठी वापरली जाते.\nUSA च्या VIRGINIA च्या राज्यात अशा एक नैसर्गिक सेतूचा उपयोग वाहतूक मार्गासाठी करण्यात येतो.\nनिक्षेपण कार्यातून निर्माण होणारी भूरूपे\nचुनखडीच्या प्रदेशात लोहयुक्त माती लहान छिद्रात जाऊन त्यांचे संचयन करते.\nअधोमुखी स्तंभ :- कॅल्शिअम कार्बोनेटचे गुहेच्या चुन्याचे क्षार व कॅल्शिअम कार्बोनेट क्षार स्तंभाचे स्वरुपात थरे असतात यांना झुंबरचे लवण स्तंभ असे म्हणतात. उदा. फ्रान्स मध्ये अशा ‘फुलांचा बाजा’असेही म्हणतात.\nऊर्ध्वमुखी :- गुहेमध्ये जे स्तंभ खालून वरच्या दिशेने असतात. ऊर्ध्व मुखी व अधोमुखी लवण स्तंभ कोरडे झाल्यास त्यावर थाप मारल्यास मंजूळ असा ध्वनी नाद होतो.\nगुहास्तंभ :- अधोमुखी व उर्ध्वमुखी लवण स्तंभ यांचे एकत्रीकरण होऊन अशा गुहास्तंभ निर्माण होतात. उदा. भारतातील डेहरादून, आंध्र प्रदेश मधील कर्नुल जिला\nहेलीकायटस :- वलयाकार सुद्धा असतात.\nओबडधोबड दऱ्याखोऱ्यानी युक्त असा भाग असतो.\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nलोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड\nडाउनलोड करण्यासाठी महिन्यांपुढील डाउनलोड बटनवर क्लिक करा महिना मराठी इंग्रजी हिंदी जानेवारी २०१८ Download Download ...\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/imp-points-in-modis-speech-267281.html", "date_download": "2018-08-20T00:01:56Z", "digest": "sha1:VWWNXX2HUIRJNZQWUJP6CTEC6R4IIOZO", "length": 13324, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंतप्रधानांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे", "raw_content": "\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nशेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला\nपेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या \nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nवाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nPHOTOS: २५ वर्षांत निक जोनसच्या होत्या 'या' नऊ गर्लफ्रेण्ड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nPHOTOS : डब्ल्यूडब्ल्यूईचा 'बाहुबली' सलमानच्या शोमध्ये\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nPHOTOS : मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nपंतप्रधानांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे\nपंतप्रधानांनी दिला न्यू इंडियाचा नारा, सामूहिक शक्तीमुळे देश बलशाली, येणारं 2018 हे वर्ष सामान्य नसेल\n15 आॅगस्ट : काय म्हणाले पंतप्रधान मोदी\n-स्वातंत्र्यदिनाच्या देशवासियांना कोटी कोटी शुभेच्छा\n-सुदर्शनधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा भारताचा गौरवशाली प्रवास\n-नैसर्गिक आपत्ती हे आपल्यासमोरचे अडथळे\n-पंतप्रधानांनी आपल्या भाषणात गोरखपूरच्या घटनेचा केला उल्लेख\n-भारत छोडो आंदोलनाची 75 वर्ष\n-पंतप्रधानांनी दिला न्यू इंडियाचा नारा\n-सामूहिक शक्तीमुळे देश बलशाली\n-येणारं 2018 हे वर्ष सामान्य नसेल\n-21 व्या शतकात जन्मलेल्यांसाठी 2018 हे विशेष वर्ष\n-चलता है चा काळ गेला\n-पंतप्रधानांच्या भाषणात सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख\n-जीएसटीच्या यशामुळे देशाला नवी ताकद\n-गरीब महिलांना गॅस ,बेरोजगार युवकांना नोकऱ्या , या महत्त्वाच्या गोष्टी\n-दहशतवादाविरोधातल्या लढाईत आपण एकटे नाही\n-काश्मिरचा प्रश्न गोळ्यांनी सुटणार नाही तर काश्मिरींना आलिंगन देऊनच हा प्रश्न सुटेल\n-काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई सुरुच राहील\n-नोटाबंदीमुळे भ्रष्टाचाराविरोधातल्या लढाईला यश\n-पंतप्रधान पीक वीमा योजनेमुळे शेतकऱ्यांना सुरक्षेचं कवच\n-देशात डाळीचं विक्रमी उत्पन्न\n-शिक्षणाच्या क्षेत्रातही अनेक मूलगामी बदल\n-जगभरात आयटीमुळे आपली ओळख\n-जनऔषधी केंद्रातून गरीबांना स्वस्त औषधं पुरवली आहेत\n-मोफत डायलिसिस सुविधा दिल्याने गरीब व्यक्तींची मोठी च मदत\n-2022 मध्ये भव्य दिव्य हिंदुस्तान बनवण्यासाठी प्रयत्न करुयात\n-दिव्य भव्य भारताचं निर्माण करुयात\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nKerala Flood: बचावकार्यासाठी अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी\nइम्रान खान यांच्या शपथविधीला सिध्दू पाकिस्तानात पोहोचले\nगोवा विमानतळावर पक्ष्याची विमानाला धडक, थोडक्यात टळला अपघात\nअटलजींना मुखाग्नी देणाऱ्या कोण आहेत नमिता भट्टाचार्य\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nVIDEO : अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले बजरंगने आपले सुवर्णपदक\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nOMG कुत्रा चावल्यानं मालकाला सहा हजाराचा दंड\nPHOTOS : 'कॉमेडी नाईट' बंद झाल्यानंतर कपिल सुरू करतोय 'हे' काम\nVIDEO : अखेर धरणात अडकलेल्या 20 माकडांची झाली सुटका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-chilli-cultivation-technology-agrowon-maharashtra-1811", "date_download": "2018-08-19T23:00:43Z", "digest": "sha1:NBIEW2HCOG2DZN37MJYGLIFMU7BXHQVG", "length": 33788, "nlines": 200, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, chilli cultivation technology, AGROWON, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. भरत पाटील, डॉ. मधुकर भालेकर, डॉ. कैलास शिंदे\nरविवार, 8 ऑक्टोबर 2017\nनवनवीन सुधारित वाण आणि लागवड तंत्रज्ञान यामुळे मिरची पिकातील उत्पादकता वाढत आहे. मिरचीमध्ये अ आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहेत. फॉस्फरस आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले आहे. मिरचीत तिखटपणा हा कॅप्सिसीन द्रव्यामुळे, तर लाल रंग कॅप्सानथिन या रंगद्रव्यामुळे येतो.\nनवनवीन सुधारित वाण आणि लागवड तंत्रज्ञान यामुळे मिरची पिकातील उत्पादकता वाढत आहे. मिरचीमध्ये अ आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहेत. फॉस्फरस आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले आहे. मिरचीत तिखटपणा हा कॅप्सिसीन द्रव्यामुळे, तर लाल रंग कॅप्सानथिन या रंगद्रव्यामुळे येतो.\nसुधारित जाती : महात्मा फुले कृषी विद्यापिठाने मिरचीच्या मुसळवाडी सिलेक्‍शन, अग्निरेखा, फुले सई, फुले ज्योती, फुले मुक्ता, फुले सूर्यमुखी या जाती विकसित केल्या आहेत. ह्या जाती उत्पादनास तसेच गुणवत्तेस चांगल्या आहेत.\nअग्निरेखा : ही जात दोंडाईचा आणि ज्वाला या दोन जातींच्या संकरातून निवड पद्धतीने तयार केली आहे. याची झाडे मध्यम उंचीची असतात. उन्हाळी आणि खरिप हंगामात लागवडीसाठी उपयुक्त अशी ही जात आहे. हिरव्या फळासाठी लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. वाळलेल्या लाल मिरचीचा उतारा कमी मिळतो. हिरव्या मिरचीचा रंग पोपटी रंगाचा आहे. हिरव्या मिरचीचे हेक्‍टरी १०० ते १२० क्विंटल तर वाळलेल्या मिरचीचे २० ते २५ क्विंटल उत्पादन मिळते.\nफुले ज्योती : फळे घोसात लागतात. प्रतिघोसात सरासरी ४-५ फळे असतात. फळांची लांबी ६ ते ७ सेंमी असते. फळांचा रंग गर्द हिरवा असून पिकल्यानंतर तो लाल होतो. हिरव्या मिरचीचे सरासरी हेक्‍टरी उत्पादन १८० ते २२५ क्विंटल मिळते. ही जात भुरी रोगाला कमी बळी पडते. पश्‍चिम महाराष्टात खरीप हंगामासाठी शिफारस या जातीची शिफारस करण्यात आली आहे.\nफुले सई : या जातीची पश्‍चिम महाराष्टातील जिरायती क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. ही जात पंत सी-१ आणि कमंडलू या दोन वाणांच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित केली आहे. झाडे मध्यम उंचीची असतात. जिरायती क्षेत्रात १३ ते १६ क्विंटल प्रतिहेक्‍टरी वाळलेल्या मिरचीचे उत्पादन मिळते.\nजमीन आणि हवामान :\nमध्यम ते काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. हलक्‍या जमिनीत योग्य प्रमाणात खते घातल्यास चांगले पीक येऊ शकते. उष्ण आणि दमट हवामानात पिकाची वाढ जोमदार होते व उत्पादन चांगले मिळते. हिवाळी हंगामात २० ते २५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्यामुळे पिकाची वाढ चांगली होत नाही. त्यामुळे फुलधारणा व फळधारणा कमी होते.\nखरीप हंगाम : पेरणी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून जून अखेरपर्यंत.\nबियाणे प्रमाण : हेक्‍टरी १.० ते १.२५ किलो बी पुरेसे होते. पेरणी करण्यापूर्वी प्रतिकिलो बियाण्यास २ ते ३ ग्रॅम थायरम चोळावे.\nमिरची लागवडीचे यश चांगल्या जोमदार रोपांवर अवलंबून असते. रोपे तयार करण्यासाठी तीन बाय दोन मीटर लांबी-रुंदीचे आणि २० सेंमी उंचीचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्येक गादीवाफ्यावर चांगले कुजलेले दोन घमेले शेणखत, ३० ते ४० ग्रॅम मॅंकोझेब तसेच फोरेट (१० टक्के दाणेदार) १५ ग्रॅम प्रत्येक वाफ्यात टाकावे आणि मिसळून घ्यावे. वाफ्याच्या रुंदीला समांतर दर १० सेंमी अंतरावर खुरप्याने २ ते ३ सें.मी. खोल ओळी कराव्यात. या ओळींत बियाण्यांची पातळ पेरणी करावी व बी मातीने झाकावे. हलके पाणी द्यावे. उगवण झाल्यावर ५ ते ६ दिवसांनी रोपवाटिकेस पाणी द्यावे. बी पेरल्यानंतर २० ते २५ दिवसांनी रोपांच्या वाढीसाठी प्रत्येक वाफ्यात ५० ग्रॅम युरिया द्यावा.\nजास्त प्रमाणात युरिया खताचा वापर टाळावा. त्यामुळे रोपे उंच वाढतात आणि लुसलुशीत राहतात. रोपांची लागवड केल्यानंतर रोपे मरण्याचे प्रमाण वाढू नये यासाठी योग्य प्रमाणात त्यांचा वापर फायद्याचा ठरतो. पेरणी केल्यापासून ४० ते ५० दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात.\nरोपवाटिकेत रोपे निरोगी ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी रोपे उगवून आल्यापासून १० ते १५ दिवसांनी प्रत्येक वाफ्यास २५ ते ३० ग्रॅम फोरेट दोन ओळींच्या मधून द्यावे.\nरोपे ३ ते ४ आठवड्यांची असताना शिफारस केलेले कीटकनाशक आणि मॅंकोझेब २० ते २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे फुलकिडे, तुडतुडे आणि कोळी याचे नियंत्रण होऊन पर्णगुच्छ या रोगापासून संरक्षण होते.\nमिरचीची लागवड सरी वरंब्यावर करतात. उंची आणि पसरट वाढणाऱ्या जातींची लागवड ७५ बाय ६० किंवा ६० बाय ६० सें.मी. अंतरावर तर बुटक्‍या जातीची लागवड ६० बाय ४५ सें.मी. अंतरावर करावी. काळ्या कसदार भारी जमिनीमध्ये लागवडीचे अंतर जास्त ठेवावे. रोपांची लागवड करताना जास्त लांब असलेली मुळे खुरप्याने तोडावीत.\nजास्त उंचीची रोपे असल्यास रोपाचा शेंडा कट करून लागवडीसाठी वापरावीत. लागवडीपूर्वी रोपे विशेषत: पानांचा भाग पाच मिनिटे प्रोफेनोफॉस (५० टक्के ईसी) १० ग्रॅम अधिक मॅंकोझेब २५ ग्रॅम अधिक पाण्यात विरघळणारे गंधक ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळावे. या मिश्रणात रोपे बुडवून काढावीत आणि लागवड करावी.\nलागवडीसाठी वाफे तयार करण्यापूर्वी २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत प्रती हेक्‍टरी जमिनीत मिसळावे. १००: ५०:५० किलो नत्र : स्फुरद : पालाश प्रती हेक्‍टरी द्यावे. अर्धा नत्राचा हप्ता लागवडीनंतर ४ ते ६ आठवड्यांनी म्हणजे फूल आणि फळधारणेच्या वेळी द्यावा. खतांची मात्रा दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.\nआवश्‍यकतेनुसार खुरपणी करून पीक स्वच्छ ठेवावे. जमिनीलगत हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर द्यावी म्हणजे झाडे कोलमडणार नाहीत.\nपाणी गरजेपेक्षा जास्त किंवा कमी झाल्यास फुलांची गळ होते. जमिनीचा प्रकार वा मगदूर, पाऊसमान, तापमान व हंगामानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पावसाळ्यात गरजेप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यात ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. झाडे फुलावर असताना पाण्याचा ताण पडल्यास फुले आणि फळ गळण्याचा धोका असतो. म्हणून या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये.\nकाढणी आणि उत्पादन :\nपूर्ण वाढलेल्या हिरव्या फळांची तोडणी देठासह दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने करावी. हिरव्या मिरचीची तोडणी लागवडीपासून ६० ते ७० दिवसांनी सुरू होते. पुढे तीन-चार महिने तोडे सुरू राहतात. सर्वसाधारणपणे आठ ते १० तोडे मिळतात.\nमिरचीवर प्रामुख्याने फुलकिडे, कोळी, फळे पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव होतो. फुलकिडे पानांच्या खालच्या बाजूस राहतात आणि पानातून रस शोषून घेतात. त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वाळतात. पाने लहान होतात. यालाच स्थानिक भाषेत बोकड्या किंवा चुरडा मुरडा म्हणतात. या किडीचे प्रमाण कोरड्या हवामानात जास्त आढळते. कोळी कीड पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पानाच्या कडा खालील बाजूस वळतात. देठ लांब होतात आणि पाने लहान होतात.\nचुरडा मुरडा होण्यास कोळी कीडही कारणीभूत ठरते. या किडीचा प्रादुर्भाव कोरड्या हवामानात जास्त आढळतो. फळे पोखरणाऱ्या किडीची अळी फळाच्या देठाजवळील भाग खाते. त्यामुळे फळे गळून पडतात. या सर्वप्रकारच्या किडीमुळे १० ते ३० टक्केपर्यंत नुकसान होऊ शकते.\nवरील सर्व किडींच्या नियंत्रणासाठी कीड प्रतिकारक जातींची लागवड करावी.\nबियाण्यास कार्बोसल्फान ३० ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. बियाणे सुकल्यावर एक तासाने ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.\nबीजप्रक्रिया केली नसल्यास वाफ्यात (दोन बाय एक मीटर) रोपे उगवल्यानंतर दोन ओळीत फोरेट दाणेदार २० ग्रॅम टाकावे. किंवा डायमिथोएट १० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.\nलागवडीवेळी इमिडाक्‍लोप्रिड १० मिली किंवा कार्बोसल्फान ३० मिली अधिक ट्रायकोडर्मा ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या द्रावणात रोपांची मुळे बुडवून नंतर लागवड करावी.\nलागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी निंबोळी पेंड हेक्‍टरी ४००-५०० किलो या प्रमाणात टाकावी.\nपुनर्लागवडीनंतर पहिली फवारणी सायपरमेथ्रीन ४ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. त्यानंतर १२ ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात. निंबोळी अर्क चार टक्के याचीही फवारणी गरजेनुसार करावी.\nफवारणीसाठी आलटून-पालटून कीटकनाशकाचा वापर करावा.\nमिरचीवरील महत्त्वाचे रोग म्हणजे फळ कुज, फांद्या वाळणे, भुरी आणि लीफ कर्ल व्हायरस हे होय. फळकूज आणि फांद्या वाळणे या रोगांच्या प्रादुर्भावामुळे हिरव्या किंवा लाल मिरची फळावर आणि पानांवर वर्तुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळांवर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे कुजतात. फांद्या वाळणे या रोगाची सुरवात शेंड्याकडून होते. प्रथम शेंडे मरतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडे सुकून वाळतात.\nपाने आणि फाद्यांवर काळे ठिपके दिसतात. हे रोग कोलेटोट्रिकम या बुरशीमुळे होतात. या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्यांचा नाश करावा, तसेच मॅंकोझेब किंवा कॉपर ऑक्‍सी क्लोराईड यापैकी एक बुरशीनाशक २५ ते ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर १५ दिवसांनी फवारावे. साधारण ३-४ फवारण्या कराव्यात.\nरोगामुळे पानाच्या पृष्ठभागावार आणि खालच्या बाजूस पांढरी बुरशी दिसते. रोग जास्त बळावल्यास पाने गळून पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच पाण्यात विरघळणारे गंधक ३० ग्रॅम किंवा कार्बेनन्डाझीम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. नंतरच्या दोन-तीन फवारण्या दर १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.\nलीफ कर्ल व्हायरस :\nलीफ कर्ल व्हायरस (चुरडा-मुरडा) या रोगाचा प्रादुर्भाव फुलकिडे, मावा, कोळी आणि विषाणूंमुळे होतो. या किडी पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पानाच्या शिरांमधील भागावर सुरकुत्या पडून संपूर्ण पानांची वाढ खुंटते आणि झाड रोगट दिसते.\nरोगाच्या नियंत्रणासाठी रोप लागवडीनंतर २५ दिवसांनी १० लिटर पाण्यात मॅंकोझेब २५ ग्रॅम अधिक पाण्यात विरघळणारे गंधक ३० ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस १० मिली यांचे मिश्रण दर १५ दिवसांनी फवारावे. साधारणपणे चार ते पाच फवारण्या कराव्यात. रोपवाटिकेतही शिफारसीनुसार रोपे कीडनाशकांच्या द्रावणांत बुडवून लावावीत.\n- डॉ. भरत पाटील, डॉ. मधुकर भालेकर, डॉ. कैलास शिंदे\nसंपर्क : ०२४२६- २४३३४२\n(लेखक अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर येथे कार्यरत आहेत.)\nपुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवक\nपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादनदेखील वाढले आहे.\nचाळीतल्या कांद्याचे काय होणार\nकांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांत जोरदा\nरोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका\nलहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत.\nनांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील पिकांना...\nनांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी, पुरांमुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील खर\nअौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४...\nऔरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्राद\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठेजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...\nकेरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...\nमोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं काझळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...\nकोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...\nराज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...\nकेरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...\nखरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...\nडाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...\nअतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...\nपीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...\nअन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...\nचंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...\nकेरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...\nकधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...\nमराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...\nग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...\nकोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://davashree.blogspot.com/2010/11/blog-post.html", "date_download": "2018-08-19T23:42:15Z", "digest": "sha1:KQOOHOXLMKSL3MZWB4AYK3BIZEW4VVVF", "length": 6948, "nlines": 81, "source_domain": "davashree.blogspot.com", "title": "मन तरंग....: दिवाळी", "raw_content": "\nएक छोटासा प्रयास मनाची चाहूल धेण्याचा....\nतुझा ध्यास तर नेहेमीच घेते… तू कधी माझा ध्यास घेशील \n शेवटचा सामजिक अभ्यासाचा पेपर कसाबसा लिहिला आणि आता सुट्टी ह्या एका वाक्याचा अर्थ आज माला समजतो आहे....ना सामाजिक अभ्यास आहे ना सहामाही परीक्षा आहे....पण तरी दिवाळी आली याचा\nआनंद कही वेगालाच आहे\nबापरे पण ते शालेचे दिवस अठावले की भयानक वाटते. पण त्यातच खरी मजा होती....\nआताचे दृश्य थोड़े वेगले आहे.....कामावर हैण्ड ओवर देऊन झाला..८.३० छे विमान पकडायचे अणि नंतर प्रवास....... सर्व सामान भेटले की नाही - ते पण आपण च बघा , वागेर वगेरे....\nपण यंदा माला किल्ले खुप आठवत आहेत...कदाचित हल्लीच्या मुलाना माहित पण नसेल पण धमाल असते ते करण्यात..(सध्या\nकिल्ले काय चकली पण करायला वेळ मिळत नाही, हो पण भातुकली चालू आहे... )))) असो चालायचेच...\nहे सगळे शब्द ऐकून किती मस्त वाटते आहे ....किल्ला, भातुकली, सहामाही परीक्षा....वाह\nदिवाळी, दिवाळ, परीक्षा, सुट्टी चालूच राहणार......\nनव्याने शोधले तुला , पण तू तर अजनच गहिरा झालेला, नजर भर तुला पाहिले खरे, पण तू तर अजुनच अथांग दिसलास नव्याने शोधले तुला नदीच्या काठी,...\nतूला भेटायला मी नेहमीच अधीर झाले.. पण आज परत एकदा स्वताहलाच भेटायला मिळाले... अधि तर ओलख नाही पटली...पण मग नजर ओलखली... तसा कही फार काळ ल...\nअचानक मागे वळून पहिले आणि परत तू दिसलीस आज ... काहीशी ओळखीची पण बरीचशी अनोळखी... निळ्या भोर आभाळाशी बोलणारी...तू सांज वाट ... कधी निर...\nतुझा बरोबर उडायला, तुझ्या बरोबर पाळायला, तुझ्या बरोबर तरंगायला, मला तुझे पण हवे आहे, फुग्याच्या गतीने मला आकाश हवे आहे\nपान गळती झालेल्या झाडा प्रमणे..........\n(Photo credit: Wikipedia ) पान गळती झालेल्या झाडा प्रमणे.......... सर्व पाने गळून जावीत आणि फक्त मी उरावी... पान गळती झालेल्या ...\nपाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी सरी वर सारी अन तू विशाल आभाळी ..... पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी थेंबे थें...\nशाळेत शिकलेले धड़े आयुष्यात कधी कुठे संदर्भात येतील सांगताच येत नहीं ...... कधीही न समजलेली भावना ....आता राहून राहून मनातून जात नहीं .....\nवाऱ्याची झुळूक यावी तसा तू नव्याने आलास... हवेचा गारवा तुझ्या नजरेत मिळाला.. नेहमीच तुझी सावली बनावे तसे आज परत सुगंध झाले... तुझ्या झोतात ...\n(Photo credit: Metrix X ) भिरभिरती नजर कही तरी शोधते आहे...... कळत च नहीं नक्की काय ते अत्ता नज़ारे आड़ झालेला तू ....\nमाझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट... मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात, एथे ही मातीच ती पण कोरडे श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/relationship/roses-day-valentines-day-learn-how-valentines-week/", "date_download": "2018-08-19T23:48:51Z", "digest": "sha1:5SJ7C2PXQ3JS3SZDHBTI3ED2PYHMUJLL", "length": 36406, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "From Roses Day To Valentine'S Day, Learn How Valentine'S Week | रोझ डेपासून व्हॅलेंटाईन्स डेपर्यंत, जाणून घ्या कसा असतो Valentine'S Week | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २० ऑगस्ट २०१८\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nKerala Floods ; केरळसाठी नौदलाचे ‘ऑपरेशन मदद’, मुंबईहून आयएनएस दीपक जहाज रवाना\nराष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली\nगणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत\nVideo: प्रियांका-निकच्या पार्टीसाठी आलेल्या आलिया भट्टच्या डोळ्यांत का आलेत अश्रू\nकंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स\nKerala Flood; पूरग्रस्तांच्या मदतीला बादशहा अन् शहेनशाह, अनुष्काचेही विराट आवाहन\nपडली असती तर मज्जा आली असती... उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया\nप्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nMartyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nMaharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक\nआठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही\nस्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन\nअसा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील\nशेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी\nड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nडहाणूच्या समुद्रात बोट बुडाली; सुदैवाने 11 खलाशी सुखरूप\nनॉटिंगहॅम - भारताची दुसरी विकेट, शिखर धवन तंबूत तर संघाची शंभरी पार\nजळगाव : जळगावात कानबाईची हर्षोल्हासात स्थापना, भाविकांनी घेतले दर्शन.\nअहमदनगर - कोपरगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम घाटगे यांचा मृत्यू.\nअहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गोळीबार करीत सोनाराचे दुकान लुटले.\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018: बजरंग पुनियाला सुवर्ण\nकर्जत तालुक्यातील कळंबमध्ये आईबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू\nभारताचा पहिला डाव 329 धावांत आटोपला\nकोची - पुढील 5 दिवस केरळमध्ये पाऊस पडणार नसल्याचा अंदाज केरळ हवामान खात्याने वर्तवला आहे.\nभंडारा : अवैध दारु घेऊन जाणारी भरधाव कार पान टपरीत शिरली, भंडारालगतच्या कारधा येथील घटना, कारमध्ये आढळल्या ७०७ दारुच्या बाटल्या\nभिवंडी : दापोडा परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग\nयवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 205 क्विंटल तांदुळासह आरोपीला अटक\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांचं शिष्टमंडळ घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, गणेशोत्सव मंडळांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार\nAll post in लाइव न्यूज़\nरोझ डेपासून व्हॅलेंटाईन्स डेपर्यंत, जाणून घ्या कसा असतो Valentine's Week\nएव्हाना कट्ट्याकट्ट्यावर व्हॅलेंटाईन वीकची जादू पसरली आहे. ग्रुप-ग्रुपमध्ये तिला कसं मनातलं सांगावं याच्या चर्चा चालु आहेत.\nठळक मुद्देमुळात पाश्चिमात्य देशाची संस्कृती असली तरीही आज भारतात मोठ्या प्रमाणात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. ७ फेब्रुवारीपासून सुरु होऊन हा व्हॅलेंटाईन वीक १४ फेब्रुवारीला संपतो. या आठवड्यात वेगवेगळे ८ दिवस तरुणाई साजरी करते.आम्ही तुम्हाला या आठवड्याचं वेळापत्रक दिलंय. आजच कामाला लागा आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातल्या भावना सांगून टाका.\nमुंबई : मुळात पाश्चिमात्य देशाची संस्कृती असली तरीही आज भारतात मोठ्या प्रमाणात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. पुर्वी हे प्रमाण फक्त शहरी भागात (ते ही जास्तकरुन मेट्रो सिटीमध्ये) जास्त होतं मात्र गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातही या दिवसांची क्रेझ दिसून येते. ७ फेब्रुवारीपासून सुरु होऊन हा व्हॅलेंटाईन वीक १४ फेब्रुवारीला संपतो. या आठवड्यात वेगवेगळे ८ दिवस तरुणाई साजरी करते. त्यात रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे अशा ७ दिवसांनंतर शेवटी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डेला हा ‘प्रेमाचा आठवडा’ संपतो. यानिमित्ताने पाहूया या प्रत्येक दिवसाचं महत्त्व काय असतं आणि त्यादिवशी काय केलं जातं.\n१) रोझ डे - ७ फेब्रुवारी\nआज ७ फेब्रुवारी म्हणजेच रोझ डेपासून या व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होते. जास्तकरुन तरुणाई आणि कॉलेज स्टुडंट्समध्ये यादिवसाची उत्सुकता असते. कॅम्पसमध्ये सतत जिच्यावर नजर असते तिला गुलाबाचं सुंदर फुल देऊन किमान मैत्री व्हावी असा प्रयत्न मुलं करताना दिसतात. वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळी प्रतिकं असतात. त्यामुळे या रोझ डेला आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब देताना कोणत्या रंगाचं द्यावं, यावर जास्त विचार करा.\nआणखी वाचा - ValentineDay2018 : गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांची काय असतात वैशिष्ट्ये, विचार करुन द्या आवडत्या व्यक्तीला गुलाब\n२) प्रपोज डे - ८ फेब्रुवारी\n‘तु मला आवडतेस’, हे एवढंच सांगण्यासाठी अनेक मुलं या एका खास दिवसाची वाट पाहतात. त्यासाठी त्या मुलांचे मित्रही चांगली फिल्डींग लावून मित्राची ‘मदत’ करत असतात. चांगली तयारी करुन, कधी कधी पाठांतर केलेले डायलॉग्ज बोलून, चांगलं गिफ्ट घेऊन त्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज केलं जातं. तिने होकार द्यावा यासाठी भरपूर प्रयत्न केले जातात. तिचा निर्णय नंतर येतोच पण प्रपोज डेचं निमित्त साधून आपण आपल्या मनातली भावना बोलून दाखवली, याचं समाधान प्रपोज करणाऱ्याच्या मनात असतं.\n३) चॉकलेट डे - ९ फेब्रुवारी\nचॉकलेट आवडत नाही अशा फार कमी व्यक्ती आपल्याला सापडतील. यादिवशी मित्र-मैत्रिणी एकमेकांना चॉकलेट देतात. यातही वेगवेगळे प्रकार असतात. मग आपल्या आवडत्या व्यक्तीला कोणतं चॉकलेट आवडतं, याची माहिती काढून ते खास चॉकलेट निव़डलं जातं. अनेक चॉकलेट कंपन्या तर यादिवसासाठी आणि व्हॅलेंटाईन डेसाठी चॉकलेटची खास एडिशन सुरु करतं.\n४) टेडी डे - १० फेब्रुवारी\nयादिवशी एकमेकांना टेडीज् गिफ्ट केले जातात. मुलींना टेडी बिअर जास्त आवडतात, त्यामुळे मुलं मुलींना टेडी बिअर देतात. हल्ली हाताच्या मुठीएवढं मिळणारे टेडी बिअर किंमतीने जास्त महाग नसतात, त्यामुळे मित्र-मैत्रिणींसिध्दा एकमेकींना ते टेडी बिअर देऊ करतात.\n५) प्रॉमिस डे - ११ फेब्रुवारी\nयादिवशी तरुणाई आपल्या व्हॅलेंटाईनला वेगवेगळी वचनं देते, प्रॉमिसेस करते. नात्यात असलेली जोडपी एकमेकांना कमिटमेंट्स देतात. मित्र-मैत्रिणी मैत्री न तोडण्याची, कधीच लांब न जाण्याचं वचन देतात आणि घेतात.\n६) हग डे - १२ फेब्रुवारी\nआलिंगन, बाहुपाश, मिठी असे सुंदर शब्द असताना इंग्रजीत त्याला प्रतिशब्द काय तर ‘हग’. हा विनोद सोशल मीडियावर तुमच्याही वाचनात आला असेल. तर या मिठीशी संबंधित हा दिवस. यादिवशी एकमेकांना मिठी मारुन शुभेच्छा देण्याचं प्रयोजन असतं. मात्र हल्ली प्रत्यक्ष भेटून ते शक्य नसलं तरी लोक मग तंत्रज्ञानाचा आणि समाजमाध्यमांचा वापर करतात. शुभेच्छा देणारे कोट्स आणि इमेजेस वापरुन हा दिवस साजरा केला जातो.\n७) किस डे - १३ फेब्रुवारी\nएकमेकांवरील प्रेमाचं, काळजीचं आणि प्रणयाचं प्रतिक म्हणजे चुंबन. कपाळावरील चुंबन काळजी दाखवतं, तर गालावरील चुंबन प्रेम. तर समोरच्याप्रति आपल्या असलेल्या भावना दाखवण्यासाठी याची मदत होते. मुळचा पश्चिमेकडच्या देशांतील संकल्पना असल्याने हा दिवस यात समाविष्ट आहे. मात्र आपल्याकडे सोशल मीडियाचा वापर करुन एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात.\n८) व्हॅलेंटाईन्स डे - १४ फेब्रुवारी\nप्रियकर-प्रेयसीचा दिवस अशी याची सरळ व्याख्या असली तरी काळानुरुप आणि स्थळानुरुप व्हॅलेंटाईन डे या दिवसाची संकल्पना बदलत आली आहे. संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणासाठी हा दिवस साजरा केला जातो. नात्यात असलेल्या जोडप्यांसाठी हा दिवस वर्षातला फार महत्त्वाचा दिवस असतो तर (नाईलाजाने) सिंगल असलेल्यांसाठी हा वर्षातला सर्वात वाईट दिवस असतो. आपल्या मर्जीने आणि स्वखुशीने सिंगल असलेल्यांसाठी हा वर्षातला सर्वात बिनकामाचा आणि वायफळ दिवस असतो. यादिवसानिमित्त जागतिक बाजारपेठेत करोडोंची उलाढाल होत असते. कारण आपल्या जवळच्या व्यक्तीला यादिवशी गिफ्ट देणं हा इथला अलिखित नियम असतो. मग प्रेमात असलेली तरुण जोडपी यादिवशी एकमेकांना भेटतात, बाहेर जेवायला किंवा फिरायला जातात. अशाप्रकारे थोडं-फार फरकाने सगळीकडे हा दिवस असाच साजरा केला जातो.\nतर तरुणांसाठी (मनाने आणि वयाने) हा आठवडा फार गंमतीचा आणि हवाहवासा असतो. कॉलेजमध्ये हा आठव़डा धम्माल साजरा केला जातो. याचदरम्यान कॉलेजमध्येही त्यांचे वेगवेगळे डेज आणि फेस्ट सुरु असल्याने सगळीकडे फक्त मज्जा मज्जा आणि मज्जा असते. आम्ही तुम्हाला या आठवड्याचं वेळापत्रक दिलंय. आजच कामाला लागा आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातल्या भावना सांगून टाका.\nया कारणांमुळे तर तुम्ही अजून सिंगल नाहीत ना\nऑनलाईन डेटिंगच्या या विचित्र पद्धती तुम्हाला माहीत आहेत का\nडिजिटल डिव्हाइसच्या वापराने नात्यातील प्रेम वाढतं की कटूता\nया कारणांमुळे तरुण-तरुणी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे करतात पसंत\nया 8 प्रकारच्या गर्लफ्रेन्ड करु शकतात बॉयफ्रेन्डचं जगणं हैराण\nतुम्ही रागावले असताना पार्टनरला कधीही या गोष्टी बोलू नका\nनातं मजबूत ठेवायचं असेल तर करु नका या चुका\nगर्लफ्रेंडच्या 'या' गोष्टींमुळे खूश होतात मुलं\nअसं प्रेम लोक का करतात... जगण्याची नवी दृष्टी देणाऱ्या तीन गोष्टी\nसोशल मीडिया प्रेम शोधणारे लोक नेहमीच करतात या चुका\nतुमचा बॉयफ्रेन्ड करत असेल 'या' ६ गोष्टी तर त्याला सोडलेलेच बरे\nMahesh Babu Birthday : महेश बाबूची हटके लव्ह स्टोरी; मराठमोळ्या मुलीवर 'असा' जडला जीव\nआशियाई स्पर्धाप्रियांका चोप्राकेरळ पूरभारत विरुद्ध इंग्लंडदीपिका पादुकोणसोनाली बेंद्रेशिवसेनाश्रावण स्पेशल\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nअलिशान गाड्या सोडून 'या' कलाकारांनी केला लोकल आणि रिक्षाने प्रवास\nSEE PICS:अशी आहे सलमानची लग्झरिअस व्हॅनिटी व्हॅन\n'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो\nAsian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nBirthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी\n'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nAsian Games 2018: सुवर्णपदकानंतर बजरंगने दिलेला पहिली प्रतिक्रीया पाहा\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'\nAsian Games 2018 Opening Ceremony: जकार्ताच्या खेलनगरीची सफर, इथेच होणार आशियाई स्पर्धेचं उद्घाटन\nAsian Games 2018 : तलवारबाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nनवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण\nभेटा नवीन मराठी मालिकेचा स्टार कास्टला - बाळूमामाच्या नावानं चांगभलं\nगुरूपौर्णिमेनिमित्त भेटूया ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर…\nलोकप्रिय मराठी नाटक समुद्र पुनरुज्जीवन - श्रेया बुगडे आणि चिन्मय मांडलेकर\nशशांक केतकरसोबत एक थरारक अनुभव\nमालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन\nसंशोधनावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भर द्यावा - कुलगुरू\nप्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात\nवाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव\n‘लोकमत’ अ‍ॅमेझॉन साधी गोष्ट उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nAsian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी\nडॉ. दाभोलकरांच्या हत्येचा 'मास्टरमाईंड तावडेच', सीबीआय तपासाला वेग\nIndia vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या\nIndia vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट\nडेबिट कार्डच्या आधारे पेट्रोल भरताय.. मग जरा जपून\nडहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-marathi-website-sangli-news-kolhapur-news-59844", "date_download": "2018-08-19T22:56:55Z", "digest": "sha1:2ZAXSMTBQDO4SZKOQA52OAC7MRQBOKER", "length": 12784, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi website Sangli News Kolhapur News बलवडीचे येरळा पात्र पानगवताने वेढले | eSakal", "raw_content": "\nबलवडीचे येरळा पात्र पानगवताने वेढले\nरविवार, 16 जुलै 2017\nआळसंद : बलवडी भा. (ता. खानापूर) येथील येरळेचे पात्र पानगवताने वेढले आहे. पाण्याअभावी येरळा कोरडी ठणठणीत पडली आहे. दरवर्षी पात्रात मोठ्या प्रमाणात पानगवत उगवते. त्यामुळे पाणी दूषित होऊन त्याला दुर्गंधी येते. लोकसहभागातून येरळेची स्वच्छता केल्यास येरळा दुर्गंधीमुक्त होईल. त्यासाठी गावातील लोकांनी एकत्र येऊन येरळा स्वच्छतेची मोहीम राबवावी, अशी मागणी येरळाकाठच्या शेतकऱ्यांतून होत आहे.\nआळसंद : बलवडी भा. (ता. खानापूर) येथील येरळेचे पात्र पानगवताने वेढले आहे. पाण्याअभावी येरळा कोरडी ठणठणीत पडली आहे. दरवर्षी पात्रात मोठ्या प्रमाणात पानगवत उगवते. त्यामुळे पाणी दूषित होऊन त्याला दुर्गंधी येते. लोकसहभागातून येरळेची स्वच्छता केल्यास येरळा दुर्गंधीमुक्त होईल. त्यासाठी गावातील लोकांनी एकत्र येऊन येरळा स्वच्छतेची मोहीम राबवावी, अशी मागणी येरळाकाठच्या शेतकऱ्यांतून होत आहे.\nखानापूर तालुक्‍यातील अग्रणीनदी व वाळवा तालुक्‍यातील तीळगंगा नदी पात्राचे रुंदीकरण व खोलीकरण शासन व लोकसहभागातून करण्यात आले. त्याच पद्धतीने बलवडीतील येरळापात्राची स्वच्छता केल्यास पाणी स्वच्छ राहील. येरळाकाठावर बलवडी, तांदळगाव, कमळापूर, भाळवणी गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बागायत क्षेत्राबरोबर भाजीपाला क्षेत्र शेतकऱ्यांनी केले आहे.\nयेरळा पात्रात ताकारी, आरफळ योजनेचे पाणी सोडले जाते. पात्रात ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे सिमेंट बंधारे आहेत. त्यामुळे येरळेत बारमाही पाणी असते. शिवाय बलवडी- तांदळगावच्या दरम्यान येरळेवर बळीराजा धरण आहे. त्यामुळे पात्रात मोठा पाणीसाठा असतो. पात्रात गाळ साठल्याने पानगवत मोठ्या प्रमाणात उगवते. गवतामुळे पाणी दूषित होते. पानगवतामुळे पात्र अरुंद बनत आहे.\nदरम्यान, बलवडी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना पात्राची सीमा निश्‍चित करून द्यावी, यासाठी पत्र दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी येरळेला भेट देऊन सीमा निश्‍चित करून द्यावी. त्यानंतर लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविणे सोयीस्कर जाईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.\nराजकारणाच्या बाहेरूनच खरी लढाई - मेधा पाटकर\nढेबेवाडी - राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदा समोर आले असून, विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. त्यामध्ये प्रवेश करणारे अनेक जण...\nदादासाहेब गायकवाड योजनेत महिलांना प्राधान्य\nमुंबई - अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड...\nशासकीय आरोग्य सेवा आजारी\nसोलापूर - सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये मागील काही महिन्यांपासून डॉक्‍टरांसह परिचारिका, कक्षसेवक, सफाईदार, लॅब टेक्...\nवडगाव मावळ - मावळात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पवना, वडिवळे व आंद्रा ही महत्त्वाची धरणे शंभर टक्के भरली असून, सर्व...\nकोल्हापूरातील तरूणास 26 लाखाचा गंडा\nकोल्हापूर - शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या अमिषाने तरुणाला महिलेसह दोघा भामट्यांनी तब्बल 26 लाखाचा गंडा घातला. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-lumix-dmc-ls6-point-and-shoot-camera-pink-price-pe9xYn.html", "date_download": "2018-08-19T23:26:18Z", "digest": "sha1:42KIAOZGQ4565IT2MWWJHH6K7YYX2W46", "length": 15764, "nlines": 392, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स६ पॉईंट अँड शूट कॅमेरा पिंक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स६ पॉईंट अँड शूट कॅमेरा पिंक\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स६ पॉईंट अँड शूट कॅमेरा पिंक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स६ पॉईंट अँड शूट कॅमेरा पिंक\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स६ पॉईंट अँड शूट कॅमेरा पिंक किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स६ पॉईंट अँड शूट कॅमेरा पिंक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स६ पॉईंट अँड शूट कॅमेरा पिंक दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स६ पॉईंट अँड शूट कॅमेरा पिंक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स६ पॉईंट अँड शूट कॅमेरा पिंक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स६ पॉईंट अँड शूट कॅमेरा पिंक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 26 130 mm\nडिजिटल झूम Yes, 4x\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 2.7 inch\nमेमरी कार्ड तुपे SD/SDHC/SDXC\nइनबिल्ट मेमरी 10 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच ल्स६ पॉईंट अँड शूट कॅमेरा पिंक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/d8/content/sectoral-schemes", "date_download": "2018-08-19T22:55:44Z", "digest": "sha1:5RUBZ6EGU2YPGQKEKHW4XIKVVX46SYHJ", "length": 12934, "nlines": 195, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "क्षेत्रीय योजना कामगिरी | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nटिप: SBI, UTI, TATA ह्या म्युचुअल फंड कंपन्या सन २००४ पर्यंत गुंतवणूकदारांना प्रतिवर्षी लाभांश देत असत, त्यामुळे यांचे काही योजनांचे एक रकमी गुंतवणुकीचे मूल्य इतर योजनांचे तुलनेत कमी दिसत आहे. जर लाभांश पुन्हा त्याच योजनेत गुंतवला गेला असता तर हेच मूल्य बरेच जास्त दिसले असते.\nजर तुम्हाला वरील पैकी कोणत्याही योजनेत एकरकमी किंवा एस.आय.पी. माध्यमातून गुंतवणूक करावयाची असेल तर यासोबत जोडलेले फॉर्म डाउनलोड करून घ्या प्रिंट काढा, सूचना पत्रात (Instructions file) दिलेल्या सूचनांचे पालन करा. पुढील सारी कार्यवाही आम्ही करू.\nआमच्याकडून मिळणाऱ्या सेवा सुविधा:\nतुमच्या गुंतवणुकीचा तपशील २४/७ केव्हाही पाहण्याची सुविधा दिली जाते.\nगुंतवणुकीचा थोडक्यात तपशील २४/७ पाहण्यासाठी मोफत मोबाईल अॅप दिले जाईल.\nआपण यापूर्वी म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक असेल तर त्याचाही तपशील पाहण्याची सुविधा.\nनवीन गुंतणूक कारणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करणे, नवीन एस.आय.पी. सुरु करणे, एस.टी.पी. किंवा एस.डब्ल्यू.पी. करणे हे सारे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी स्वतंत्र लॉगीन दिले जाईल याचा वापर डेस्कटॉप किंवा मोबाईल अॅप वापरून आपण करू शकाल.\nआपल्या गरजेनुसार योजना निवडण्यासाठी आमचे मार्गदर्शन मिळेल.\nजर तुम्हाला या संकेतस्थळावरील माहिती उपयुक्त वाटली तर कृपया तुमच्या परिचित व्यक्तींना या संकेतस्थळाची माहिती द्या मुख्यत्वेकरून जे लोकं ग्रामीण भागात राहतात त्यांना अवश्य कळवा जेणेकरून त्यानाही म्युचुअल फंडाची माहिती होईल.\nBook traversal links for क्षेत्रीय योजना कामगिरी\nइक्विटी सेव्हीग्स स्कीम्स - बँक ठेवींना सर्वोत्तम पर्याय\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 4th & 5th Aug 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 4th & 5th Aug 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/anushka-sharma-and-virat-kohli-are-married/", "date_download": "2018-08-19T23:05:07Z", "digest": "sha1:Q756O2X7UV6TO3JG64JFVSVSL4AV5CD4", "length": 7469, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "शनिवारीच झाले विराट अनुष्काचे लग्न? मुंबईत होणार स्वागत समारंभ -", "raw_content": "\nशनिवारीच झाले विराट अनुष्काचे लग्न मुंबईत होणार स्वागत समारंभ\nशनिवारीच झाले विराट अनुष्काचे लग्न मुंबईत होणार स्वागत समारंभ\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या बातमीची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत होते. पण फिल्मफेअरनुसार त्यांचे लग्न ९ डिसेंबरलाच झाले असल्याचे समजते.\nअनुष्का आणि विराटने इटलीतील मिलान शहरात त्यांचे लग्न केल्याची बातमी आहे. या सेलिब्रेटी जोडीच्या लग्नाची चर्चा जेव्हा विराटने श्रीलंका विरुद्धच्या वनडे आणि टी २० मालिकेतून विश्रांती घेतली होती, तेव्हापासून रंगली आहे.\nतसेच अनुष्का मुंबईहून आपल्या कुटुंबासमवेत इटलीला गेली असल्याचे समजले होते. तसेच यांच्या लग्नासाठी निमंत्रित पाहुण्यांच्या यादीत सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, अमीर खान आणि शाहरुख खान यांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. तसेच २२ डिसेंबरला मुंबईत रिसेपशन असण्याचीही शक्यता आहे.\nविराट आणि अनुष्का हे २०१३ पासून डेटिंग करत असून त्यांची ओळख एका जाहिरात शूटच्या वेळी झाली होती. विराट आणि अनुष्का आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा आज रात्री ८ वाजता करणार आहे असे फिल्मफेअरने म्हटले आहे. तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार २१ डिसेंबरला विराट अनुष्का आपल्या लग्नाचे मुंबईत रिसेपशन देणार आहे.\nएशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक\nतिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स\nआशियाई स्पर्धा: भारतीय पुरुष कबड्डी संघाची एकाच दिवशी दोन विजयासह जोरदार सुरुवात; जाणून घ्या सर्व निकाल\nआॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती\nतिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा\nम्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी\nटीम इंडिया विरुद्ध असा पराक्रम करणारा जेम्स अँडरसन दुसराच गोलंदाज\nआशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल\nएशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक\nप्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव\nइंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा\nप्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…\nनाॅटिंगघम कसोटी: चांगली सुरूवात करूनही भारताच्या फंलदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच\nरिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील\nतिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल\nकसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कबड्डी पंच शिबीर\n१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या\nएफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://commonmanclick.wordpress.com/tag/sinhgad/", "date_download": "2018-08-19T23:55:26Z", "digest": "sha1:OQKGBND7I3RKO2MZNBGXPJBA3LNNGTIC", "length": 9143, "nlines": 144, "source_domain": "commonmanclick.wordpress.com", "title": "sinhgad | CommonManClick", "raw_content": "\nहनुमान – तिकोना किल्ला\nहनुमान – तिकोना किल्ला\n२०१५ चा पहिला पाऊस आम्ही अनुभवला तो तिकोन्यावर. निघालो होतो सिंहगडला. मग विचार बदलला.कारण थोडे जरी ढगाळ वातावरण झाले तर सिंहगडावर गर्दी होते. एकाने सांगितले होते कि हडशीला जा म्हणून. मग मी आणि बायको तिकडे निघालो. तिथे पोहोचलो तर कळाले कि तिकोना खूप जवळ आहे म्हणून. मग तिकोन्याला गेलो.खूप उशीर झाला होता.४ वाजले होते. खाली असलेल्या एका छोट्या टपरीवाल्याने सांगितले कि किल्ला सोप्पा आहे चढायला आणि १ तासात पाहून होईल.पण पावसात थोडा निसरडा झाला होता.आणि काही लोक हि त्यावेळेस तिथे चढाई करत होते. बहुतेक मुंबईची असावीत.एक जोडपे होते पुण्याचे. मग आम्ही ही धाडस केले.\nवर गेल्यावर पहिले दर्शन घडले तर या हनुमानरायाचे. एवढी मोठी आणि जुनी मूर्ती ती पण हनुमानाची एका किल्ल्यावर मी प्रथमच पहात होतो. याला पहाताच मन प्रसन्न झाले. सहज एक विचार मनात आला कि काय नाते होते हनुमानरायाचे आणि रामाचे. नाते नसताना सुद्धा हा जर त्यांच्यासाठी लंकेला जावू शकतो, द्रोणागिरी उचलून आणू शकतो तर आपण कमीत कमी आपली नाती,आपली माणसे का सांभाळू शकत नाही……\nकिल्ला उतरल्यानंतर त्याच टपरीवर खाल्लेली भजी, वडा पाव आणि चहा यांची चव अजून जिभेवर आणि पावसातला अनुभव अजून मनात रेंगाळत आहे. अचानक घडलेल्या या ट्रीप ने खूप वर्षाची तिकोण्यावर जाण्याची इच्छा पूर्ण झाली.\nसिंहगड किल्ला.सप्टेंबरमधील एक धुंद संध्याकाळ. सोबत मी, माझी पत्नी आणि नुकतेच लग्न झालेला माझा चुलत भाऊ त्याच्या पत्नीबरोबर असे आम्ही चौघेजण मस्त रमत गमत, गरम कणीस खात इकडे तिकडे फिरत होतो. कुंद वातावरण, फुललेली अनेक रंगी फुले,वाहत असलेले झरे,कधी मध्येच येणारा पाऊस, तर कधी मधेच येणारे ढग, वातावरण अजून मस्त बनवत होते.\nढग काही सूर्याला बाहेर येवू देत न्हवते. आणि अशा मस्त वातावरणात आमचे फोटो काढण्याचे उद्योग चालूच होते. अशाच एका पाऊलवाटेवरून जात असताना सूर्य थोडासा आणि थोड्या क्षणासाठी बाहेर आला आणि अचानक मला त्याने हा सुंदर फोटो क्लिक करण्याचा अवसर दिला. माझे नशीब अजून जोरात होते ते यासाठी की एवढा प्रसिद्ध किल्ला आणि या जागी यावेळेस कोणीच न्हवते. प्लास्टिक किंवा पर्यटकांनी केलेला कचरासुद्धा न्हवता.त्यामुळे खूप कमी वेळ असूनसुद्धा मला हा फोटो क्लिक करता आला.\nफोटो क्लिक केला आणि सूर्य परत ढगाआड गेला. दुसरा फोटो क्लिक करण्याची त्याने संधी दिली नाही. खरच काही संधी एकदाच येतात. आपल्याला फक्त ती साधता यायला हवी आणि मी ती त्यावेळेस साधली.\nएवढा मस्त नैसर्गिक प्रकाश होता की फोटोला digital alter करण्याची गरजच भासली नाही. आणि मला असे नैसर्गिक फोटो digitalली alter करू सुद्धा वाटत नाहीत. एकदा फोटो edit केला की त्यात काही मजा राहत नाही आणि तो फोटो original सुद्धा रहात नाही.\n2 होड्या, पालोलेम बीच, गोवा\nहनुमान – तिकोना किल्ला\nपुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mutualfundmarathi.com/node/271", "date_download": "2018-08-19T22:54:19Z", "digest": "sha1:BWYTF4W4PDVWOC2O6F4A7BHYNGC4GMHZ", "length": 12382, "nlines": 171, "source_domain": "mutualfundmarathi.com", "title": "Question asked at date 2017-01-23-17-43-54 | जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार", "raw_content": "\nजीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार\nम्युचुअल फंडाची माहिती मराठी भाषेत देणारे पहिलेच संकेतस्थळ\nआमचे मार्फत गुंतवणुक का करावी\nतुमची गुंतवणूक वर्ग करा\nमोबाईल अॅप डाउनलोड करा\nबॅंक एफङी v/s ङेट फंङ\n३ इन १ (सेव्हिंग, ट्रेडिंग व डीमॅट) खाते उघडा\nलार्ज व मिड कँप योजना\nविशिष्ठ हेतू योजना कामगिरी\nकर बचती बाबत लेख\nमला तुमच्या मार्फत म्युचल फंडात गुंतवणूक करयचि आहे.पन, तर मला कोनत्या कपनीच्या म्युचल फंडात गुंतवणूक करावी हे सागा.माझे वय 25 आहे व मी महीन्याला 1000/-रु.अशाप्रकरे 10 ते 15 वर्षे गुंतवणूक करु शकेन.तुम्हि प्रतीसाद द्याल त्याच वेलि त्या योजेनेचे फोर्म ही मेल करा.तुमचे हे संकेतस्थळ गुंतवणूकदरासाथी मार्गदशा आहे.\nनियमित ठरावीक मुदतीने एकाच…\nनियमित ठरावीक मुदतीने एकाच चांगल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करीत राहणे फारच उत्तम. ठरावीक मुदत ही शक्यतो दर महा, दर तीन महिन्यांनी अथवा वार्षिक आपल्या सोयीने ठरवता येते. या मध्ये सरासरीचा फायदा मिळतो कारण आपण मार्केट वर असताना तसेच खाली असताना (जेव्हा आपल्या गुंतवणुकीपोटी जास्त युनिट प्राप्त होतात व सरासरी होते) गुंतवणूक करत रहातो ज्यामुळे सरासरीचा लाभ मिळतो.\nमला म्युचुअल फन्डात गुन्तवणुक करायची आहे. आपण मला एखादा चान्गला म्युचुअल फन्ड सुचवु शकाल का त्यासाठी मला काय करावे लागेल\nम्युच्युअल फंड तुम्हाला तुलनात्मकदॄष्ट्या कमी खर्चात विविधिकॄत व्यावसायिक व्यवस्थापन झालेल्या गुंतवणूक संधित गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करुन देतो. म्युच्युअल फंडाची संपूर्ण माहिति AMFI च्या वेब साइटवर उपलब्ध आहे.\nमाझे वार्षिक उत्पन्न रू…\nमाझे वार्षिक उत्पन्न रू.360000आहे.माझे वय 34 आहे....जी.पी.एफ वार्षिक रू60000, टर्म इन्शुरन्स वार्षिक रू10000,पोस्टल आर.डी. दरमहा रू.500,एल.आय.सी.जीवन अनुराग वार्षिक रू15600,एल.आय.सी.मनीबॅक वार्षिक रू3200 याप्रमाणे माझा इन्शुरन्स /बचत आहे. मला पुढील 9 वर्षात 25,00,000रू हवे असल्यास मी दरमहा कशी व कुठे गुंतवणूक करावी याबाबत कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती\nठरावीक मुदतीने कोणत्या चांगल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करावी कमीकालावधीत कोणती स्किम अधिक उत्पन्न देइल कमीकालावधीत कोणती स्किम अधिक उत्पन्न देइल कृपया अधिक सविस्तर पणे मला माझ्या इ-मेल वर उत्तर दिल्यास अधिक सोइस्क्रर होइल.\nआयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 4th & 5th Aug 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nमाझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा\nचिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा\n२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५\nटेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२\nपुणे येथे भेट ठरवण्यासाठी\nरत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार\nरत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 4th & 5th Aug 2018\nठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी\nवेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत\nश्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०\nम्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.\nआपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.\nआपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/1035", "date_download": "2018-08-19T22:51:41Z", "digest": "sha1:BZ5FZINNYQ7LQNZSRNTOY7TLWETWQKFY", "length": 21058, "nlines": 130, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अठरा विश्वे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअठराविश्वे दारिद्र्य या शब्दप्रयोगाचा शोध तीन वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेला आढळतो. अठरा या संख्येशी निगडित काही गोष्टी भारतीय संस्कृतीत आहेत. जसे - महाभारतातील पर्वाची संख्या अठरा. महाभारत युद्धातील सैन्य कौरवांचे अकरा आणि पांडवांचे सात अक्षौहिणी असे दोन्ही मिळून अठरा अक्षौहिणी; तसेच, गीतेच्या अध्यायांची (आणि योगांची) संख्या अठरा होती. त्याशिवाय अठरा महापुराणे, अठरा अती पुराणे, अठरापगड जाती, अठरा कारखाने, अठरा स्मृतिकार, अठरा अलुतेदार (नारू), अठरा गृह्यसूत्रें. परंतु अठरा विश्वांचा उल्लेख काही कोठे आढळत नाही. मग ही अठराविश्वे आली कोठून\nखरे म्हणजे अठराविश्वे असा शब्द नसून विसे असा शब्द आहे. वीस-वीसचा एक गट म्हणजे विसा. माणसाने व्यवहारात प्रथम बोटांचा वापर केला. दोन्ही हातापायांची बोटे मिळून होतात वीस. ग्रामीण भाषेत विसाचा उच्चार इसा असाही केला जातो. निरक्षर लोक वीस-वीस नाण्यांचे ढीग करून ‘एक ईसा दोन इसा’ अशा पद्धतीने पैसे मोजत. डॉ. नरेंद्र जाधव यांनी त्यांच्या ‘आमचा बाप आणि आम्ही’ या आत्मचरित्रपर पुस्तकात त्यांच्या आईविषयी लिहिले आहे, ‘मातोसरींचा पैशांचा हिशेब हा संशोधनाचा स्वतंत्र विषय आहे. खरे म्हणजे तिला विसाच्या पुढे मोजता येत नाही. शंभर म्हणजे पाच ईसा असे तिचे गणित असते.’\nथोडक्यात विसा किंवा ईसा म्हणजे वीस. अठरा विसे म्हणजे अठरा गुणिले वीस बरोबर तीनशे साठ. भारतीय कालगणनेत महिन्याचे दिवस तीस आणि वर्षाचे दिवस तीनशेसाठ होतात. त्यामुळे अठरा विसे म्हणजेच वर्षाचे तीनशेसाठ दिवस दारिद्र्य. त्याचाच अर्थ सदा सर्वकाळ गरिबी\nविसे शब्दाचे कृत्रिम संस्कृतिकरण झाले, ‘विश्वे’. जसे अक्कलकोटला ‘प्रज्ञापूर’ म्हणणे किंवा गुंडम राऊळ यांना ‘गोविंदप्रभू’ संबोधणे त्यातील तो प्रकार. कृत्रिम संस्कृतिकरणाच्या आहारी गेल्यामुळे ‘अठरा विसे दारिद्र्य’ ह्या अर्थपूर्ण आणि आशयसंपन्न शब्दप्रयोगाचे ‘अठरा विश्वे दारिद्र्य’ ह्या गरिबी निर्देशक वाक्प्रचारात रुपांतर झाले असे म्हणण्यास हरकत नाही.\n‘अमुक एका गृहस्थाच्या घरी अठरा विश्वे दारिद्र्य आहे’ असा वाक्प्रचार आहे. त्यावर चर्चा होऊन अठरा गुणिले वीस (विश्वे) म्हणजे तीनशेसाठ असा अर्थ करून वर्षातील तीनशेसाठ दिवस त्याच्या घरी दारिद्र्यच आहे असा केला गेला. त्यात वीसचे विश्वे कसे झाले ते समजत नाही. वीसचे अनेकवचन लोकभाषेत विसा असे होते. ते ‘तीन विसा आणि साठ सारखेच’ या वाक्प्रचारात दिसते. पूर्वी वयही विसात सांगत : ‘चार विसा आन पाच वरसा झाली.’ तेव्हा ‘अठरा विश्वे’तील विश्वे म्हणजे अठरा गुणिले वीस असा अर्थ करता येणार नाही.\nयादव सिंघणदेव (द्वितीय) याच्या पाटण (आजचे पाटणादेवी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव ) येथील शिलालेखात सोईदेव निकुंभ या सामंत राजाने प्रख्यात गणिती भास्‍कराचार्य (द्वितीय) यांचा नातू चंगदेव याच्या मठासाठी जी दाने दिली त्यात ‘ग्राहकापासी दामाचा विसोवा आसूपाठी नगरें दीव्हला’ असा उल्लेख आला आहे.’ त्यात ‘नगर’ म्हणजे व्यापार्‍यांची पंच समिती (गिल्ड). त्यांनी प्रत्येक ग्राहकामागे (त्याने दिलेल्या मूल्यामागे) प्रत्येक आसू (एक सुवर्ण नाणे) एका दामाचा विसोवा मठाला दिला. तेव्हा-\n20 विसोवे = 1 दाम, 24 दाम = 1 आसू\nहे कोष्टक दिसते. दाम आणि विसोवा यांचा उल्लेख सियडोण शिलालेखात स्पष्टपणे आला आहे. त्या लेखात विष्णुदेवतेच्या गंध, दीप, धूप, लेप आदींसाठी विविध व्यापार्‍यांनी जी दाने दिली त्यात –\nअ. पंचीय द्रम्म सत्क पादमेकं (ओळ 6)\nब. आटिक्राहद्रम्मस्य पादमेकं प्रदत्तं l\nएतदर्थे मासान्मासं प्रति दीयमानं\nपंचिय द्रम्मैमेकं सासनं लिखितं प.द्र. 1. ओळ 37-38\nयावरून पाव दामाचे पंचीय द्रम्म नामक नाणे होते. अर्थात दामाचे वीस भाग होते. त्यालाच विशोपक म्हणत. त्याच लेखाच्या दहाव्या ओळीत देवाच्या धूप, दीप आदींसाठी ‘प्रतिवराहकथ विंसोपकैकं प्रतिदिनं वि’ दान दिल्याचा उल्लेख स्पष्ट आहे. विंसोवक > विसोवा > विसवा हा अपभ्रंशक्रम दिसतो.\nतेव्हा अठरा विसोवे (विसवे) दारिद्र्य म्हणजे नव्वद टक्के दारिद्र्य असा अर्थ सहजच ध्यानी येतो. लोक रुपया-आण्यांच्या मापात पूर्वी बोलत. आमचा एक मित्र अभिमानाने सांगत होता, ‘औरंगाबादचे चौदा आणे वकील मला ओळखतात.’ ‘प्रकृतीत दोन आणे उतार आहे’. ‘सोळा आणे काम झालं’ हे तर सर्वश्रुत आहे. तसेच हे अठरा विश्वे दारिद्र्य.\n(संदर्भ - 1. शं.गो.तुळपुळे, प्राचीन मराठी कोरीव लेख, पृ. 105-113 2. EI., I pp.162-170)\n‘ऐतिहासिक’, 14, अनुपम वसाहत, औरंगाबाद - 431 005 दूरध्वनी : (0240) 233 6606, भ्रमणध्वनी : 09923390614\n‘अठरा विश्वे’ या शब्दप्रयोगाविषयी डॉ. ब्रह्मानंद देशपांडे ह्यांनी विसोवा ह्या नाण्याचा उल्लेख केला आहे, त्याला पुष्टी मिळेल असा दाखला मला ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात मिळाला. मन कसे चंचल आहे ते अर्जुनाने भगवंताला सांगितले आहे:\nह्मणौनि मन येक निश्चल राहीलl मग आह्मांसि साम्य येईल l\nहें विस ही विश्वे न घडैलlतें एआ लागि ll 6.416 ll\n(म्हणून मन थोडेसे निश्चल राहील, (आणि) मग आम्हांला समत्वबुद्धी येईल हे विसांतल्या वीसही विश्वांनी (म्हणजे – शंभर टक्के) घडावयाचे नाही, ते यामुळे(च) – (‘ज्ञानदेवी’, संपादक अरविंद मंगरूळकर, विनायक मोरेश्वर केळकर, खंड 1, पान 353) विश्वा, विस्वा किंवा विसोआ हे नाणे होते आणि त्याचे मूल्य मोठ्या नाण्याच्या एक विसांश होते. ‘विस ही विश्वे’ म्हणजे वीसपैकी वीस, म्हणजेच शंभर टक्के.\nजञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातही तसाच उल्लेख आला आहे. ‘जय कोणाचा होईल’ असे धृतराष्ट्राने संजयाला विचारले, पण त्याआधी तो त्याचा अंदाज सांगताना म्हणाला,\nयर्‍हविं विश्वे बहुत एक lआमचें ऐंसें मानसिक l\nजे दुर्योधनाचे अधिक lप्रताप सदा ll18.1609ll\nविश्वे बहुत एक म्हणजे बव्हंशी, पुष्कळ टक्क्यांनी; त्यावरून अठरा विश्वे दारिद्र्य म्हणजे नव्वद टक्के दारिद्र्य असा अर्थ प्रा. श्री.मा.कुलकर्णी ह्यांनीही दिला आहे. (‘संशोधन सुमने’, गुच्छ दुसरा, पान 152) आणि तो डॉ.ब्रह्मानंद देशपांडे ह्यांच्या स्पष्टीकरणाशी जुळतो.\n4 चित्रा ‘बी’, विद्यासागर सोसायटी, बिबवेवाडी, पुणे - 411 037\nकर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील बेळगाव या गावातील एक मिळतीजुळती आठवण सुमारे साठ वर्षांपूर्वीचा काळ. स्वयंपाकासाठी चूल, वैलचूल, शेगडी अशी साधने वापरात होती. ती पेटवण्यासाठी किंवा पेटती ठेवण्यासाठी ‘शेणी’ वापरत असत. शेणी (शेणकुट) म्हणजे शेण, कोळशाची खर आणि भाताचा भुसा कालवून थापलेली व उन्हात वाळवलेली (इंधनासाठी) शेणाची भाकरी (आकारसदृश्य) अशा शेणी बनवून, बुत्तीतून (= हाऱ्यातून) दारोदार विकणे हा गरीब स्त्रियांचा व्यवसाय होता. तो व्यवसाय शेकड्यावर होई. पण शेकडा मोजता येत नव्हता. त्यावेळी एका हातात तीन व दुसर्‍या हातात दोन अशा पाच शेणी मोजून त्या एक (१) म्हणायच्या आणि असे वीस घातले की ‘पाचवीसा’ किंवा पाच इसा’ म्हणजे शंभर व्हायचे. पण त्यावेळी पाच विसा (=105) किंवा पाच विसा (=110) चा शेकडा असायचा.\n(संदर्भ – ‘भाषा आणि जीवन’ पावसाळा २०१०.)\nखूप वेगळी आणि रंजक माहिती मिळाली. धन्यवाद\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखाना वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवडत आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत.\nसंदर्भ: न्‍याय, अरूंधतीदर्शन न्‍याय, वसिष्‍ठ तारा, अरुंधती तारा\nपंढरपुरी म्हैस दुधाला खास म्हशीची दुग्ध व्यवसायातील विशेषता\nसंदर्भ: पंढरपूर तालुका, पंढरपूर शहर, म्हैस, पंढरपुरी म्हैस\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/about-jainism-marathi/mahavir-jayanti-107051200003_1.html", "date_download": "2018-08-19T23:33:34Z", "digest": "sha1:ZG6K4O3EKOHK7BOROANT3HUVPUNTNAQU", "length": 13584, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भगवान महावीरांचा सत्याविषयी उपदेश | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभगवान महावीरांचा सत्याविषयी उपदेश\nसत्यालाच खरे तत्व मानण्याचा उपदेश करून भगवान महावीर म्हणतात, की सत्याचे पालन करणारा मृत्यूसही सहजरित्या पार करू शकतो. असत्याचा त्याग करून खरे व हिताचेच बोलण्याचा ते उपदेश करतात.\nते म्हणतात की, आपल्या किवा दूसर्‍याच्या फायद्याकरीता खोटे बोलू नये. राग किवा भीतीच्या आहारी जाऊनही खोटे न बोलण्याचे ते आवाहन करतात. स्वतः तर खोटे बोलूच नये याशिवाय दूसर्‍यांनाही खोटे बोलण्यास प्रवृत्त करू नये.\nसत्य जर हानीकारक असेल, दुसर्‍यांना दुःख पोहचत असेल, प्राण्यांची हिंसा होत असेल तर ती गोष्ट बोलणे टाळावे. भगवान महावीरांच्या मते चोरास चोर, नपुंसकास नपुंसक, रोग्यास रोगी म्हणून संबोधणे सत्य असले तरी तो योग्य नाही.\nयामुळे संबंधित लोकांना दुःख पोहचते. महावीरांच्या मते पायात खिळा रूतला तर थोडा वेळच वेदना होतात. त्या खिळ्यास सहज काढणेही शक्य आहे. मात्र, टोचून बोलण्याने ह्रदयावर कायमच्या जखमा होतात.\nवर्षानुवर्षे त्या मनात राहून दुःख देत असतात. यामुळे द्वेष, वैर पसरून भीती निर्माण होते. महावीरांनी सांगितल्याप्रमाणे विचारल्याशिवाय उत्तर देणे किवा दुसर्‍याच्या मध्ये बोलणे योग्य नाही.\nभगवान महावीर यांचा जीवन परिचय\nप्रमुख जैन तीर्थ क्षेत्र\nक्षमा मागण्यापेक्षा क्षमा करा (पर्युषण पर्व विशेष)\nभगवान महावीर यांचा जीवन परिचय\nजैन धर्मातील प्रमुख पंथ\nयावर अधिक वाचा :\nमहावीरांचा सत्या विषयी उपदेश\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nसध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...\nहिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...\nसुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...\nहिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण\nहिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...\n\"आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून...Read More\n\"निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची...Read More\n\"आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण...Read More\n\"जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ....Read More\n\"अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील....Read More\n\"कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा...Read More\n\"अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा...Read More\n\"उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष...Read More\n\"काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात...Read More\n\"आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न...Read More\n\"प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही...Read More\nकाळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/prisoners-escaped-hospital-and-hitting-police-111692", "date_download": "2018-08-19T22:47:53Z", "digest": "sha1:X7AX5EBVOQU2UOBFV6QK6SDMTOTPT42N", "length": 9956, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prisoners escaped from the hospital and Hitting the police गस्तीवरील पोलिसाला मारून घाटी रुग्णालयातून कैदी पळाले | eSakal", "raw_content": "\nगस्तीवरील पोलिसाला मारून घाटी रुग्णालयातून कैदी पळाले\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nऔरंगाबाद : शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील\nवॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला नागरिक व रुग्णवाहिका चालकांच्या मदतीने पकडण्यात आले. दुसरा मात्र मकाई गेटमार्गे पसार झाला.\nऔरंगाबाद : शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील\nवॉर्ड 10 मध्ये गस्तीवरील पोलिसाला मारहाण करून उपचार घेणारे दोन कैदी पळाले. यात एकाला नागरिक व रुग्णवाहिका चालकांच्या मदतीने पकडण्यात आले. दुसरा मात्र मकाई गेटमार्गे पसार झाला.\nआज (सोमवार सकाळी सातच्या सुमारास हि घटना घडली. सोनू दिलीप वाघमारे (वय 20, रा. राजीवनगर) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. अक्षय शामराव आठवले (रा. मंत्री कॉलनी, माळीवेस, बीड) असे पकडलेल्या कैद्याचे नाव आहे.\nपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त\nमंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड...\nपालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी\nपिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी...\nशासकीय आरोग्य सेवा आजारी\nसोलापूर - सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये मागील काही महिन्यांपासून डॉक्‍टरांसह परिचारिका, कक्षसेवक, सफाईदार, लॅब टेक्...\nमंचर - झेंडू फुलांचे बाजारभाव ऐन श्रावणात कोसळल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुले रविवारी (ता. १९)...\nमुंबईतील \"फूड आर्मी'ची केरळवासीयांना कूमक\nमुंबई - अस्मानी संकटात बुडालेल्या केरळमधील देशवासीयांच्या मदतीसाठी मुंबईतील रिंटू राठोड या गृहिणीने रविवारी (ता. 19) सोशल मीडियातून \"साथी हात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221215404.70/wet/CC-MAIN-20180819224020-20180820004020-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}