{"url": "http://samvedg.blogspot.com/2010/07/blog-post.html", "date_download": "2018-11-20T12:38:09Z", "digest": "sha1:TRB5QXRLS4LUBZJPTJRT3GCYIY7IUBST", "length": 24510, "nlines": 354, "source_domain": "samvedg.blogspot.com", "title": "संदिग्ध अर्थाचे उखाणे: उपद्व्यापी खो खो- मावशीबोलीतल्या कविता", "raw_content": "\nउपद्व्यापी खो खो- मावशीबोलीतल्या कविता\nनव्या खेळण्याचं कौतुक संपलं की ते विसरायला होतं. ब्लॉग्सचं असंच काहीसं होतय. संपलेलं नावीन्य, कामांचा तगादा, कधीमधी विषयांचा अभाव इ. इ. कारणांमुळे भलेभले ब्लॉगे गारद झाले किंवा वाटेवर आहेत तर काहींचा रायटर्स ब्लॉक संपता संपत नाहीए. फार काही सुचत नसलं की स्मरण-रंजन करावं असा विनोद मी नेहमीच करतो (आणि काही लोक तो गंभीरपणे घेऊन निव्वळ तेव्हढंच लिखाण करतात) पण आता आख्या समुद्राला उकळण्याची वेळ आली असं दिसतय. म्हणून परत एकदा खो खो चा उपद्व्याप सुरु.\nयावेळी खेळ आणि नियम एकदम सोपे आहेत. मराठी सोडून कुठल्याही भाषेतली तुम्हाला आवडलेली दुसऱ्या कुण्या कवीची एक कविता(/ गाणं) देवनागरीत किंवा इंग्रजीत लिहायची आणि सोबत तुम्ही त्याचं मराठीत भाषांतर करायचं. तुम्ही कवी (बाबा किंवा बाई अर्थानं)ची काही माहीती देऊ शकाल तर अजूनच मजा पण कंपलसरी नाही. शक्य झालं तर तुम्ही खो दिलेल्या ब्लॉगची लिंक या पोस्टच्या कॉमेन्टमधे टाका म्हणजे कुणी हरवणार नाही.\nअमृता प्रीतम नावाचं वादळ होतं. पंजाबसारख्या पाश्चात्य आचार आणि कर्मठ विचार अश्या दोन टोकांवर एकाचवेळी नांदणाऱ्या संस्कृतीत अमृतासारखी बंडखोर कवी जन्मावी हा वेगळाच योग. साहिर, इमरोज असे काही फसलेले आणि काही स्थिरावलेले टप्पे सावरत अमृता सहज लिहून जाते \"एक दर्द था- जो सिगरेट की तरह मैंने चुपचाप पिया है सिर्फ कुछ नज्मे है- जो सिगरेट से मैं ने राख की तरह झाडी है सिर्फ कुछ नज्मे है- जो सिगरेट से मैं ने राख की तरह झाडी है \nसाहीत्य अकादमी आणि ज्ञानपीठ असे सर्वोच्च पुरस्कार मिळालेल्या अमृताच्या \"आदि\" मालिकेतील (आदि रचना, आदि संगीत इ) ही एक कविता.\nमै सां- ते शायद तूं वी...\nशायद इक साह दी वित्थ ते खलोता\nशायद इक नजर दे हनेरे ते बैठा\nशायद अहसास दे एक मोड ते तुरदा \nपर ओह परा-इतिहास समिआं दी गल्ल है...\nएह मेरी ते तेरी होंद सी\nजो दुनियां दी आदी भाषा बणी\nमैं दी पहचाण दे अक्खर बणे\nतूं दी पहचाण दे अक्खर बणे\nते ओहनां आदि भाषा दी आदि पुस्तक लिखी \nऎह मेरा ते तेरा मेल सी\nअसीं पत्थरां दी सेज ते सुत्ते,\nते अक्खां होंठ उंगलां पोटे\nमेरे ते तेरे बदन दे अक्खर बणे\nते ओहनां ओह आदि पुस्तक अनुवाद कीती \nऋगवेद दी रचना तां बहुत पिच्छों दी गल्ल है...\nआणि कदाचित तू ही..\nबहुदा श्वासभर अंतरावर उभा\nकिंवा जाणीवां मधून ओघवता वाहाणारा\nपण ही किती तरी जुनी गोष्ट आहे\nते तर माझे आणि तुझे निव्वळ असणे होते\nज्याची आद्य भाषा झाली\n\"स्व\"च्या ओळखीचे अक्षर झाले\n\"तू\"च्या जाणीवांचे अक्षर झाले\nआणि त्यांनी आद्य भाषेतील आद्य पुस्तक लिहीले\nदेहांचे आकार समजत उमजत\nआपण दगडांचीच शेज केली.\nदेहाला उत्कट देहाची पालवी फुटली\nअन् सारेच देहभान अक्षर अक्षर झाले\nआणि त्यांनी आदि पुस्तकाचा अनुवाद केला\nऋग्वेदाची निर्मिती तर फार नंतरची घटना आहे...\nमाझा खो निमिष, मेघना, ट्युलिप आणि क्षिप्राला\nमाझा खो निमिष, मेघना, ट्युलिप आणि क्षिप्राला\nशेवटची ओळ तर खतरनाकच.\nमी आधी कविताच कमी वाचते, त्यात मावसबोलीतली कविता... अशी अनेक भुणभुणगाणी लावता येतील. पण नको, शक्य तितक्या लवकर टाकते. :)\nआह काय कविता आहे आणि तु अनुवाद तर अफाट सुंदर केला आहेस संवेद. असा भावानुवाद जमेल का नाही याची शंका आहेच आणि जी काही कविता शोधली जाइल तिचा अपमान तर त्यामुळे होणार नाही ही भितीही. प्रयत्न नक्कीच करीन लवकरात लवकर.\nतु कळवलस त्याप्रमाणे माझा ब्लॉग जर न लिहिणार्‍यांच्या यादीत खरंच खालून पाचव्या नंबरवर गेला असेल तर हे धक्कादायक आहे कारण मी लिहितेय याला 'यात्रा'चे दोन भाग साक्षी आहेत. उशिर होईल कदाचित पण ती पूर्ण करणार मी हे नक्की.\nपण बाकी नियमित ब्लॉग लिहिण्याची झालेली असते त्याही पेक्षा वेगाने ब्लॉग न लिहिण्याची सवय होते हे मात्र खरंच.\n ह्या ’खो’ची आद्य कविता म्हणून हीची निवड तर भलतीच चपखल. अनुवाद इतक्या उत्कटपणे नि नैसर्गिकपणे उतरेपर्यंत वाट पाहू की नको, तेवढं सांग. ’खो’ घेतलाय, उतरायला वेळ दे\nअमॄताची कविता आणि अनुवाद खरंच एकदम सही आहे. बाकी ट्यु सारखं मलापण वाटतं आहे की जमेल की नाही. म्हणजे मूळ कवितेला धक्का न लागता किंवा सार उतरलं पाहीजे असं काहीसं.\nलिखाण/वाचण्यातलं सातत्य संपत आलेलं आहे. त्यामुळे खो घ्यावा की नाही हे ठरवता येत नाहीये.\nसेन, अनुवाद १ , अनुवाद २ असे लिहीलेस तरी चालेल.\nफारच चांगला उपक्रम , संवेद.\nआणि ट्युलिप, आम्हा सर्वांना कधी मिळणार तुझा ब्लॊग वाचायला\nनाहीतर तू कविता लिहूनही जाशील आणि कळणारच नाही\nमेघा, अगं श्वास घ्यायला वेळ नाही. अजून नस्त उद्योग नको लावु मागे\nनिमिष, मेघना, ट्युलिप आणि क्षिप्रा- हे बघा, नस्ती कारण काढु नका. रुपांतर करा, भाषांतर करा, स्वैर अनुवाद करा नाही तर भावानुवाद करा पण करा. आणि झर झर करा आणि खो पुढे सरकवा. आणि तुम्हाला अनुवाद आवडला वाचून आनंद झाला. कदाचित पहिल्यांच हा प्रयोग केलाय. ठीकच झाला असं वाटतय तुमच्या प्रतिक्रिया वरुन\nअभिजीत, अरे किती टिंग्या माराव्या माणसानं इंटरनेट म्हणजे काय माणूस आहे का की खुप दिवसांनी भेटलं तर ओळख दिली नाही इंटरनेट म्हणजे काय माणूस आहे का की खुप दिवसांनी भेटलं तर ओळख दिली नाही काही ही फेकावं अन तेही टेकी माणसासमोर काही ही फेकावं अन तेही टेकी माणसासमोर तुला ब्लॉक वगैरे करुन आम्हाला काय आ बैल करायचं का\nअरे हा भारीच उपक्रम सुरू केलाहेस काय सुंदर सुंदर कविता वाचायला मिळतायत :) ठ्यान्क्सालॉट\nया 'खो'मधल्या कविता नव्हेत्, पण 'खो'मुळे यांची आठवण झाली. इथे त्यांची नोंद असावी, म्हणून.\nअन् सारेच देहभान अक्षर अक्षर झाले\nगायत्री- पब्लीक जे काय सुटलय ते बघून माझा आनंद गगनात मावेनासा झालाय. हा फार आनंददायी मामला झाला असं दिसतय एकूण\nमाझ्याजवळच्या खो च्या नोंदी अश्या:\nसई-थॅन्क्यु- लिही मग पटपट\nसुंदर अनुवाद वाचायला मिळतायत. धन्यवाद संवेद.\nमला YD ने खो दिलाय.\nजे काही अल्पमतीला धरून सुचलंय ते उतरवलंय\nसुंदर अनुवाद वाचायला मिळतायत. धन्यवाद संवेद.\nमला YD ने खो दिलाय.\nजे काही अल्पमतीला धरून सुचलंय ते उतरवलंय\nआणि एक अश...क्य प्रकार\nप्रिय सामवेद,ह, अगदीच काही लिहायला नसत अस काही नाही राव ,तुमच्या सारख्यांच्या कडे तर माझ्या मते खूप काही सांगण्या सारखा असत,बोलण्या सारख असत पण एक मात्र खर कि तुम्हाला वेळ देता येत नसतो,अर्थात हे मी खरोखरच चांगल्या भावनेने म्हणत आहे. \"आमच्या\" सदाशिव पेठी पद्धतीने नव्हे. तुम्ही लोक दिवसभरात इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांना कामा निमित्त किंवा इतर काही कारणाने भेटत असता,बघत असता,प्रवास करत असता,त्या मुळे तुम्हाला चालू घडीचे माझ्या मते जास्त चांगल्या प्रकारचे भान असते आणि तुम्ही त्याचे जास्त चांगल्या प्रकारे विश्लेषण ,मूल्यमापन करू शकाल/ करता अशी माझी खात्री आहे ,विश्वास आहे. प्लीज थोडा वेळ देता आला तर पहा. अर्थात तुमचा चाहता,\nइथे सर्व खोंचं एकत्रीकरण होतंय असं दिसलं.. मला जास्वंदीकडून मिळालेला खो, मी इथे घेतलाय-\nतुमचा हा खोखो तर अगदी जगभर पसरला मला खूपच आवडला तुमचा हा उपक्रम मला खूपच आवडला तुमचा हा उपक्रम असा निखळ आनंद दिल्याबद्दल धन्यवाद. आणि ह्या भरघोस यशाबद्दल अभिनंदन. :)\nआणि मला दिला गेलेल्या खोचे हे माझे उत्तर-\nशमा - ए - महफ़िल\nअवघा रंग एक झाला...\nकाही क्षण ... काही आठवणी .. काही विचार\nसंदिग्ध अर्थाचे उखाणे कधी तरी उलगडतील, स्पर्शातून, गाण्यातून,वा कवितेतून; तुझ्या अस्तित्वाचे पुरावे मी शोधत नाही पण तू आहेस एव्हडया आशेवर मांडू देत मला हा प्रपंच...\nहमामा रे पोरा हमामा रे\nNo, everybody's gotta learn, nobody's born knowin' ... झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्...\nतू नसताना गावात तुझ्या बैरागी भगव्या कपड्यांत विरागी ओळखीचे ऊन भाळी मळतांना हरवतो घरी जाताना कधी डोळ्यांनी आ...\n\"मंद्र\"च्या निमित्ताने: सोनुबाई आणि कथलाचा वाळा- नवा खो खो\nपरत एकदा हिंमत दाखवुन नवा खो खो सुरु करत आहे. हिंमत अश्यासाठी की गेले २-३ खो खो साफ फसले आहेत. कारणं माहीत नाही. कधी ब्लॉगे हो म्हणाले पण ल...\nउपद्व्यापी खो खो- मावशीबोलीतल्या कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/dr-narendra-dabholkar-gauri-lankesh-govind-pansare-case-exclusive-report-301772.html", "date_download": "2018-11-20T12:10:03Z", "digest": "sha1:DQD73HZBTHQSVRO7EP4KMADZ4Y2M4UMF", "length": 14573, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Exclusive: बेळगावमधल्या चिखले गावात केला होता पानसरे, दाभोलकरांवर गोळी चालवणाऱ्यांनी सराव!", "raw_content": "\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nExclusive: बेळगावमधल्या चिखले गावात केला होता पानसरे, दाभोलकरांवर गोळी चालवणाऱ्यांनी सराव\nभरत कुरणेच्या रिसॉर्टवरून न्यूज१८ लोकमतचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट\nसंदीप राजगोळकर बेळगाव, २२ ऑगस्ट- चिखलेगावाशेजारीच भरत कुरणे यांने एक रिसॉर्ट बांधलं होतं. याच रिसॉर्टमधून सगळ्या हत्यांचा कट शिजला. आतापर्यंत पकडलेल्या सगळ्या संशयितांनी चिखले गावामध्ये हजेरी लावली आहे. निर्मनुष्य असलेल्या या परिसरामध्ये घनदाट जंगलात बंदुका चालविण्याचं प्रशिक्षण सगळ्यांनी घेतल्याची माहिती न्यूज १८ लोकमतला एसआयटीच्या सूत्रांनी दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चार विवेकवाद्यांच्या हत्येनंतर मारेकऱ्यांच्या निशाण्यावर आणखी तीन जण होते. तिघांची नाव न्यूज १८ लोकमतच्या हाती लागली आहेत.\nयातलं पहिलं नाव आहे मराठा सेवा संघाचे श्रीमंत कोकाटे, दुसरं नाव आहे तत्कालीन पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ आणि तिसंर नाव आहे विजय सोनावणे. पानसरेंच्या हत्येप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेच्या कॉम्प्युटरमध्ये धर्मद्रोही नावानं एक फोल्डर सेव्ह करण्यात आला होता. त्या फोल्डरमध्ये तीघांचे फोटो सेव्ह करण्यात आले होते. सीबीआयनं दाखल केलेल्या आरोप पत्रामधला हा सगळा तपशील न्यूज १८ लोकमतच्या हाती लागला आहे. एकीकडे गौरी लंकेशच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमोल काळेच्या चौकशी दरम्यान मिशन अँटी हिंदूचा पर्दाफाश झालाय. अशातच मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या आणखीन तीन जणांची नावं समोर आल्यानं एकच खळबळ उडालीय.\nVIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक \nदरम्यान, एकीकडे सनातन बंदीसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये विरोधाभास पाहायला मिळतोय. कारण सनातन बंदीसाठी महाराष्ट्र सरकारनं केंद्राला नव्यानं प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी न्यूज १८ लोकमतला दिली होती. तर दुसरीकडे सनातनवर बंदी घालण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आलाच नसल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे नेमके कोण खरे बोलतंय आणि सनातन बंदी संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संभ्रम कशासाठी हे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/palghar-20-thousand-candidates-for-160-seats-police-recruitment-284774.html", "date_download": "2018-11-20T12:17:23Z", "digest": "sha1:FJGHX7DKQ6TUSKLBQTUJ6P7NJ7RACRIJ", "length": 12709, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पोलीस भरतीच्या 160 जागेसाठी आले 20 हजार उमेदवार; इंजिनिअर, डाॅक्टरांचाही समावेश", "raw_content": "\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nपोलीस भरतीच्या 160 जागेसाठी आले 20 हजार उमेदवार; इंजिनिअर, डाॅक्टरांचाही समावेश\nतब्बल 33 उमेदवार इंजिनियरिंग झालेले आहेत. 8 आयुर्वेदिक डॉक्टर आहेत तर बी.एस.सी अॅग्री, बी सी एस, बीएससीटेक यांच्यासह बी फार्म, संगीत पदवीधर, इंटरियर डिझायनर आदींचा समावेश आहे.\n16 मार्च : पालघर जिल्ह्यातील 160 पोलीस शिपाई जागांसाठी जवळपास 20 हजार उमेदवारांनी अर्ज भरले असून त्यापैकी 98 उमेदवार उच्चशिक्षित आहेत.\nपालघर इथल्या कोळगाव पोलीस परेड मैदानावर सध्या पोलीस भरतीसाठीची शारीरिक चाचणी सुरू आहे. या पोलीस भरतीत दररोज पंधराशे ते 2500 उमेदवार सहभागी होत आहेत. जवळपास 20 हजार परिक्षार्थींपैंकी तब्बल 33 उमेदवार इंजिनियरिंग झालेले आहेत. 8 आयुर्वेदिक डॉक्टर आहेत तर बी.एस.सी अॅग्री, बी सी एस, बीएससीटेक यांच्यासह बी फार्म, संगीत पदवीधर, इंटरियर डिझायनर आदींचा समावेश आहे.\nया पोलीस भरती साठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार येत असून शारीरिक चाचणी प्रक्रिया पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होते. या करिता कोळगाव मैदानावर स्टेडियममध्ये तसंच टेंटमध्ये या उमेदवारांची राहण्याची सुविधा करण्यात आली आहे. अनेकदा बाहेरगावाहून आलेले उमेदवार पालघरमधील हॉटेल, गेस्ट हाऊस तर काही चक्क रेल्वे स्टेशनवर आपले वास्तव्य करून पहाटे मैदान गाठताना दिसतात. ठाण्यातही अशीच पोलीस भरती सुरू असून तिथेही हेच चित्र पाहण्यास मिळत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%90%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95/all/page-38/", "date_download": "2018-11-20T11:49:32Z", "digest": "sha1:T67EM3ONVP7XSQEQ6J7IGP6UQGQRKGB7", "length": 12454, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ऐतिहासिक- News18 Lokmat Official Website Page-38", "raw_content": "\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\n25 फेब्रुवारीभारताच्या अंतराळ मोहिमेत आज आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोनं आज मिशन 'सरल' ही महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वीपणे पार पाडली. श्रीहरिकोटाहून एकाच वेळी सात उपग्रहांचं यशस्वीपणे लॉन्च करण्यात आलं. आज संध्याकाळी सहा वाजून एक मिनिटांनी इस्रोचं पीएसएलव्ही सी- (PSLV C)20 हे रॉकेट 7 उपग्रह घेऊन अंतराळात झेपावलं. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी श्रीहरिकोटातल्या सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रात उपस्थित होते. भारत आणि फ्रान्सच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे बनवलेला सरल या चारशे किलो वजनाचा उपग्रह अंतराळात पाठवण्यात आला. सरल सोबतच कॅनडाचे दोन, ऑस्ट्रियाचे दोन, इंग्लॅड आणि डेन्मार्कचे प्रत्येकी एक असे सहा उपग्रहसुद्धा अंतराळात झेपावले. आणि त्यांच्या नियोजित कक्षेत स्थिरावले. आतापर्यत 21 यशश्वी मोहिमा सर करणार्‍या पीएसएलव्ही रॉकेटची ही 23 वी मोहीम आहे. भारतासाठी प्रतिष्ठेची असलेली ही मोहीम इस्त्रोनं यशस्वी करून दाखवली. वाढत्या अंतराळ स्पर्धेत भारतानं अमेरिका, रशिया, चीन, जपान, फ्रान्स यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलंय.\nIBN लोकमत इम्पॅक्ट : गरवारे 'बाल'भवनच \nइरॉम शर्मिलाच्या उपोषणाला 12 वर्ष\nकोल्हापूरमध्ये शाही दसरा सोहळा संपन्न\nप्राचीन 350 वर्ष जुनी तोफ जप्त\nमहिलांच्या पुढाकारतून तांड्यावर दारुबंदी\nविश्वविजेत्या अंडर 19 टीमचे जंगी स्वागत\nनिखिल वागळे यांची केसरीवाड्यातील मुलाखत (भाग 1)\nनिखिल वागळे यांची केसरीवाड्यातील मुलाखत (भाग 2)\nपुण्यात 97 वर्षांनंतर पुन्हा घुमला टिळकांचा आवाज\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/videos/page-2/", "date_download": "2018-11-20T11:56:07Z", "digest": "sha1:YD7WTGEFU77J66IX6JNJP6J7STNUMUMK", "length": 11860, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुणे- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nVIDEO : पुण्यात सात वर्षाच्या चिमुकलीचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू\nपुणे, 21 ऑक्टोबर : पुण्यात घोरपडी पेठेत सात वर्षाच्या मुलीचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. घोरपडी पेठेतील जोरा या आठ मजली इमारतीत नशरा खान या मुलीची आजी रहात होती . शनिवारी नशरा खान ही सात वर्षाची चिमुकली आपल्या आजीकडे आली होती. पण लिफ्टमध्ये अडकून आता या मुलीचा मृत्यू झाला आहे. लिफ्ट नेमकी कशामुळे बंद झाली आणि या सात वर्षाच्या मुलीचा मृत्यू होण्यामागे नेमकं काय कारण आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.\nVIDEO : शबरीमाला प्रवेशाचा जाब विचारण्याआधीच तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात\nVIDEO : पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट; महिलांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव\n'असे बरेच प्रश्न आहेत' बलात्काराच्या प्रश्नावर गिरीष बापटांची उडवाउडवी\n'SHIVDE I AM SORRY' नंतर पिंपरीत 'स्मार्ट बायका कुठे जातात'चं पोस्टर व्हायरल\nपुण्यात तुलसी अपार्टमेंटला लागली आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल\nVIDEO: ती रस्त्यावर विव्हळत होती...पण एकानेही मदतीसाठी गाडी थांबवली नाही\nVIDEO: डॉक्टर तरुणीचा गळा कापणारा 'तो' मांजा अजूनही तिथेच\nदोघांनी एका तरुणाला दगडांनी केली मारहाण, धक्कादायक घटना CCTVमध्ये कैद\nVIDEO : ड्रोनच्या नजरेतून पुण्यातील पाण्याचा हाहाकार\nमहाराष्ट्र Sep 27, 2018\nVideo : पुण्यात मुळा कालव्याची भिंत फुटली, लोकांचे संसार गेले वाहून\nVIDEO : 'बाप्पाला नेऊ नका', चिमुरडा ढसाढसा रडला\nVIDEO : पुण्यात डीजेची मागणी, पण सरकारचा विरोध\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/sanjay-nirupam/all/page-6/", "date_download": "2018-11-20T11:58:18Z", "digest": "sha1:QJ5E6A2KAMMKUBLBLTG5Q2ERDD6CA5JG", "length": 10193, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sanjay Nirupam- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nसर्जिकल स्ट्राईक बनावट, निरुपम यांचा सरकारवर हल्लाबोल\n'निरुपमांवर 10 कोटींचा दावा ठोकणार'\nसंजय निरुपम यांनी केली रवींद्र वायकरांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार\nउद्धव ठाकरेच लुटतायेत मोकळे भूखंड - संजय निरुपम\n'काँग्रेस दर्शन'मध्ये वादग्रस्त लेख : संपादक सुधीर जोशींची उचलबांगडी\nकाँग्रेसच्या वर्धापनदिनीच निरुपमांची नेहरू आणि गांधी घराण्यावर टीका\nअशोक चव्हाणांच्या पदग्रहण समारंभाकडे नारायण राणेंची पाठ\nराणे बॅनरवर का नाही\nकाँग्रेसच्या बॅनरवरून नारायण राणे गायब\nराणे चीनला रवाना, निर्णय रविवारी करणार जाहीर \n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-20T11:07:48Z", "digest": "sha1:FQO6WALBHSQYLMGZUGJF5KYIZ7MJVV64", "length": 7523, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बारामतीत बनावट ग्रामपंचायती? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे- बारामतीतील बनावट ग्रामपंचायत भ्रष्टाचारप्रकरणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चार अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. बोगस ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार खोदून काढण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक करावी, अशी मागणी धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.\nबारामती शहरालगत बारामती ग्रामीण नावाच्या अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे 350 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. या भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणाचा तपास करण्याकरिता बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट धवडे यांनी बारामती पंचायत समिती ते मंत्रालय असा आठ वर्षे प्रदीर्घ लढा दिला, अखेर सरकार बदलल्यानंतर त्यांच्या या लढ्याला यश आले आहे. धवडे यांच्या मते, बारामती ग्रामीण या अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीमध्ये घरकुलांचे वाटप, तसेच वेगवेगळ्या विकासकामे झालीच नसून केवळ निधी लाटण्यासाठी ग्रामपंचायतीची कागदोपत्री स्थापना केली गेली होती. इतर मागास वर्ग, भटक्‍या विमुक्त जमाती वस्त्या तसेच सातववस्ती, देशमुखवस्ती, समर्थनगर, ढवाणवस्ती इत्यादी वस्त्यांचा दलित वस्तीच्या यादीत समावेश करून सुधारणा प्रस्ताव पाठवले, त्यापैकी अकरा दलित वस्त्या सुधारणा मंजूर करून प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात निधी हडप केला गेला. तसेच 250 मंजूर घरकुले उभारली गेली नाहीत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या सर्व प्रकरणाला खतपाणी घालणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय समूहाची घोषणा\nNext articleसमृद्ध जैवविविधता लाभलेला श्रीगोंदा (भाग एक)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/p-savlaram/articleshow/37393757.cms", "date_download": "2018-11-20T12:41:35Z", "digest": "sha1:6KF2EC5Y53UWBSYSDJ6J7KHHZLSZL6QH", "length": 23825, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samwad News: p.savlaram - मानसीचा चित्रकार तू... | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्यWATCH LIVE TV\nआपल्या गाण्यांतून महाराष्ट्राच्या घराघरांत सोज्ज्वळ, उदात्त भावनांची पेरणी करणा‍ऱ्या जनकवी पी. सावळाराम यांचं जन्मशताब्दी वर्ष येत्या जुलैला समाप्त होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या गीतलेखनकर्तृत्वाचा घेतलेला मागोवा...\nआपल्या गाण्यांतून महाराष्ट्राच्या घराघरांत सोज्ज्वळ, उदात्त भावनांची पेरणी करणा‍ऱ्या जनकवी पी. सावळाराम यांचं जन्मशताब्दी वर्ष येत्या जुलैला समाप्त होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या गीतलेखनकर्तृत्वाचा घेतलेला मागोवा...\nपी. सावळारामांचं मूळ नाव होतं निवृत्तीनाथ आबासाहेब पाटील. सावळाराम हे काका रावजी ह्यांना दत्तक गेल्याने ते ‘निवृत्तीनाथ आबासाहेब’चे ‘निवृत्तीनाथ रावजी’ झाले आणि पुढं हेही नाव बदलून ते सर्वपरिचित असे ‘पी. सावळाराम’ बनले. हा नाममहिमा मजेशीर आहे. त्यांच्या सुरुवातीच्या कविता निवृत्तीनाथ पाटील ह्याच नावानं प्रसिद्ध झाल्या. निवृत्तीनाथचे ते सावळाराम कसे झाले, याची मोठीच कथा आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे हे सावळारामांचे शाळेतले मित्र. आधुनिक कादंबरीचे जनक प्रसिद्ध साहित्यिक ह. ना. आपटे यांच्या ‘उषःकाल’ कादंबरीतील ‘सावळ्या’ ह्या व्यक्तिरेखेशी निवृत्तीनाथ ह्याचं साधर्म्य आहे, असं पागे ह्यांना वाटे व त्यावरुन ते त्यांना ‘सावळ्या’ अशीच हाक मारत. पुढे निवृत्तीनाथ पाटील ह्यांच्या कविता, गाणी आकाशवाणीवर प्रसारित होऊ लागली. त्याच काळात नागपूर आकाशवाणी केंद्रावर निवृत्तीनाथ पाटील नावाचे एक बासरीवादक होते. या नामसाध्यर्मामुळे घोटाळा होऊ नये यासाठी कवी-गीतकार म्हणून प्रसिद्धीला येणाऱ्या निवृत्तीनाथ पाटील यांनी आपलं नाव बदलून ‘पी. सावळाराम’ असं ठेवलं. पुढे हेच नाव रूपेरी पडदा, आकाशवाणी, ध्वनिमुद्रिका ह्या तिन्ही प्रसारमाध्यमांमध्ये गीतकार म्हणून नावारूपाला आलं.\nकव‌िवृत्तीच्या या सावळारामांवर कविवर्य माधव ज्युलियन ऊर्फ प्रा. माधव पटवर्धन यांचे साहित्यसंस्कार झाले. कारण कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात प्रा. माधवराव पटवर्धन त्यांना शिकवायला होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून ‘बीए. बी. टी.’ व्हायचं, हे त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं. या ध्येयरस्त्याचा त्यांचा आदर्श आचार्य अत्रे होते. परंतु १९४२ मध्ये ‌‘चले जाव’ चळवळीच्या धामधुमीत त्यांचं बी. टी. होणं मागे पडलं आणि रेशनिंग इन्स्पेक्टरची नोकरी करतानाच पुन्हा जोमाने गीतलेखन सुरू झालं. त्यांचं पहिलं गीत १९४८ साली प्रकाशित झालं. ‘राघू बोले मैनेच्या कानात गं’ या पहिल्या गीताने त्यांची काव्यगंगा जोमाने प्रवाहीत झाली.\nपी. सावळाराम यांची काव्यलेखनाची भाषा साधी व सोपी आहे. त्यामुळेच मराठी माणसांच्या जीवनातील घडामोडींना सर्वांगीण स्पर्श करणारी त्यांची गाणी अजरामर झाली. शेत, रान, नदी, तळे, सागर, देव, आई, लहान बाळ, वृक्ष, पाऊल, संसार इत्यादी सर्वपरिचित शब्द त्यांनी आपल्या काव्यात वापरून सोप्या तालबद्ध भाषेत काव्यरचना केली. गीतरचनेचं वैशिष्ट्य लोकमानसाशी निगडित असणं होय, हे त्यांनी ओळखलं होतं. त्यातूनच पुढे हे प्राकृतिक वैशिष्ट्य अर्वाचीन मराठी कवितेच्या कालखंडात थोडं वेगळं वळण घेऊन ‘भावगीत’ बनलं. त्यांची अशी ७२ भावगीतं अतिशय लोकप्रिय झाली. त्यापैकी कित्येक गीतांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. त्यांत भक्त‌िपर, स्त्रीमनाच्या विविध भावभावना उलगडणाऱ्या अनेक गीतांचा समावेश दिसेल.\nपी. सावळाराम यांचा चित्रपट गीतलेखनातही योगायोगानेच प्रवेश झाला. ‘राम राम पाव्हणं’ ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक दिनकर पाटील प्रथमच दिग्दर्शन करत होते. त्यांच्या ह्या चित्रपटाला संगीत लता मंगेशकर देणार होत्या. त्यातील गाणी शांता शेळके यांनी लिहिली. पण त्यातल्या लावण्या तुम्ही दुसऱ्या कुणाकडून तरी लिहून घ्या, असं शांताबाईंनी सांगितल्यावर, पाटलांना आपल्या कॉलेजमधल्या कव‌िमित्राची म्हणजे सावळाराम यांची आठवण झाली. सावळाराम यांनी त्यांना दोन दिवसांत लावण्या लिहून दिल्या. ह्या लावण्यांसाठी मात्र सावळाराम ह्यांच्या आग्रहावरून त्यांचा आकाशवाणीमुळे मित्र झालेल्या वसंत प्रभू यांना संगीत देता आलं. तेव्हापासून दिग्दर्शक दिनकर पाटील, संगीतकार वसंत प्रभू व गीतकार पी. सावळाराम ही त्रिमूर्ती मराठी चित्रपटाला लाभली. त्याकाळी मराठी चित्रपटसृष्टीत पाटील-प्रभू-सावळाराम हे तिघे एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला राजा परांजपे, सुधीर फडके, ग. दि. माडगुळकर ही त्रयी होती.\nस्त्री मनाची हळुवाररूपं साकारणारा कवी सावळारामांच्या गीतांतून दिसतो. स्त्रीचं अवघं भावविश्व ज्या एका महत्त्वाच्या घटनेवर आधारित असतं, तो प्रसंग म्हणजे तिचं लग्न. यावर आधारित सावळारामांनी लिहिलेली गाणी आठवून पाहा. ‘लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची’ असं म्हणणारी अवखळ मुलगी, ‘गोड गोजिरी लाज लाजरी, ताई तू होणार नवरी’ असं चिडवणारी धाकटी बहीण, ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का’ म्हणत आपल्या लाडक्या लेकीला निरोप देणारी वत्सल माता, ‘लिंबकोण उतरता अशी का झालीस तू बावरी, मुली तू आलीस अपुल्या घरी’ म्हणणारी प्रेमळ सासू, ‘हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशिला का’ म्हणत आपल्या लाडक्या लेकीला निरोप देणारी वत्सल माता, ‘लिंबकोण उतरता अशी का झालीस तू बावरी, मुली तू आलीस अपुल्या घरी’ म्हणणारी प्रेमळ सासू, ‘हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशिला का’ असं विनवणारी प्रिया, ‘जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पाहाते’ म्हणणारी आतुर प्रेयसी, ‘माझिया नयनांच्या कोंदणी उमलते शुक्राची चांदणी’ म्हणत लाजणारी यौवनातील मुग्धा, ‘हसले गं बाई हसले अन् कायमची मी फसले’ म्हणत प्रेमबंधात हरवून बसलेली यौवना, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ मधील मीलनाची आस बाळगणारी ललना, ‘कोकीळ कुहू कुहू बोले’ म्हणत प्रीतीला साद घालणारी प्रिया, ‘सप्तपदी मी रोज चालते’ म्हणणारी कृत्यकृत्य पत्नी, ‘बाळ होऊ कशी उतराई’ असं विनवणारी प्रिया, ‘जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पाहाते’ म्हणणारी आतुर प्रेयसी, ‘माझिया नयनांच्या कोंदणी उमलते शुक्राची चांदणी’ म्हणत लाजणारी यौवनातील मुग्धा, ‘हसले गं बाई हसले अन् कायमची मी फसले’ म्हणत प्रेमबंधात हरवून बसलेली यौवना, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ मधील मीलनाची आस बाळगणारी ललना, ‘कोकीळ कुहू कुहू बोले’ म्हणत प्रीतीला साद घालणारी प्रिया, ‘सप्तपदी मी रोज चालते’ म्हणणारी कृत्यकृत्य पत्नी, ‘बाळ होऊ कशी उतराई तुझ्यामुळे मी झाले आई’ असं म्हणत आपल्या मुला-बाळांसाठी आपल्या आयुष्याचंही दान देऊ पाहणारी ममताळू माता... अशा विविध स्त्री-रूपांतून स्त्रीमनाचे विविध पैलू त्यांनी उलगडले. आजही त्या गीतांचे सूर कानी पडले तरी कान टवकारले जातात, कारण शब्दांमधून होणारी अर्थप्रतीती, उत्कट भाव, चित्रमयता, संवेदनप्रधानता ही सर्व वैशिष्ट्यं त्या गीतांमध्ये एकवटलेली आहेत. त्यामुळेच ती आजही आपलं लक्ष वेधून घेतात.\nत्याच्या भावगीतांबरोबरच सावळारामांची भक्त‌िरसयुक्त गीतंही लोकांच्या ओठी नेहमी असतात.\n‍’ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता’, ‍’धागा धागा अखंड विणू या’, ‍’रघुपती राघव गजरी गजरी’, ‍’देव जरी मज कधी भेटला’, ‘‍पंढरीनाथा झडकरी आता’... अशी अनेक भक्त‌िगीतं त्यांनी लिहिली. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथील प्रत्येक संताचं अलौकिक कार्य कवीना माहीत असल्यामुळे भक्त‌िरसांनी ओतप्रोत अशी अनेक भक्त‌िगीतं लिहून त्यांनी नैतिक मूल्यांचा पाया आपल्या रसिकांसाठी घातला.\nत्यांनी लिहिलेल्या गवळणीसुद्धा लक्षवेधक ठरल्या. उदा. ‘घट डोईवर घट कमरेवर’, ‘राधा कृष्णावरी भाळली’, ‘वेड लागले त्या राधेला’, रा’धा गौळण करिते मंगल’, ‘रिमझिम पाऊस पडे सारखा’, ‘सखी गं मुरली मोहन मोही मना’... राधा-कृष्ण या अजरामर जोडीचं परस्परांत गुंतणं हा सावळारामांना लुभावून टाकणारा काव्यविषय. राधेचं कृष्णरूप होणं, चराचर सृष्टीने त्यावर माना डोलावणं, हे लाघवी रूप या त्यांच्या सर्वच गाण्यांनी घेतलं आहे. चित्रपट हे लोकमाध्यम आहे. त्याच्या दृश्यश्राव्य रूपाचा लोकमानसावर प्रभावी परिणाम होतो, हे लक्षात घेऊन त्यांनी ही संस्कारी गाणी लिहिल्याचं जाणवतं. कौटुंबिकता ही त्यांच्या गीतलेखनाची मर्यादा आणि तेच त्यांचं सामर्थ्यही होतं. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी त्यांना ‘जनकवी’ ही यथार्थ उपमा देऊन गौरवलं, ते उगाच नव्हे\nमिळवा मटा संवाद बातम्या(samwad News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nsamwad News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रोको\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृतीयपंथी उमेदवार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्टासमोर शरणागती\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित केले 'मन्नत-ए-अमन'\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\nमटा संवाद याा सुपरहिट\n... तिच्या बंडखोरीची कहाणी\nवेदनांकित घुंगरांचे वर्तमान संदर्भ\nप्रकाशन विश्वातील कुशल योजक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपुढच्या तारखा पडत राहिल्या ......\n... आणखी दोन महिने तरी नो स्मार्टफोन\nफुटबॉल के लिए बहुत कुछ......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/in-kerala-dead-man-returns-15-days-after-funeral/articleshow/66472753.cms", "date_download": "2018-11-20T12:45:17Z", "digest": "sha1:ZQOGH3NVPP46ON5C6QEGSRACIRX32TC3", "length": 12483, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india news News: in kerala dead man returns 15 days after funeral - अंत्यविधीनंतर १५ दिवसांनी 'मृत' व्यक्ती घरी परतली | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्यWATCH LIVE TV\nअंत्यविधीनंतर १५ दिवसांनी 'मृत' व्यक्ती घरी परतली\nघरातून निघून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह एके दिवशी सापडला. घरातल्यांनी ओळखही पटवली आणि दफनविधीही पार पडला. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांनीच मृत व्यक्ती घरी परतली.\nअंत्यविधीनंतर १५ दिवसांनी 'मृत' व्यक्ती घरी परतली\nघरातून निघून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह एके दिवशी सापडला. घरातल्यांनी ओळखही पटवली आणि दफनविधीही पार पडला. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांनीच मृत व्यक्ती घरी परतली. एखाद्या हॉरर चित्रपटाची कथा वाटतेय ना पण ही कथा नसून, केरळातील कोझिकोडेमधील आडिकोल्ली गावात हा प्रकार घडलाय.\nसाजी असं या व्यक्तीचं नाव आहे. ३ सप्टेंबरला साजी घरातून निघून गेला होता. त्यानंतर घरातल्या सदस्यांशी कधीही संपर्क झाला नाही. काही दिवसांनी कर्नाटकातील बैराकुप्पा जंगलात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला. तो साजीचाच मृतदेह असल्याचा समज त्याच्या आई आणि लहान भावाचा झाला. शवविच्छेदन आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी तो मृतदेह ताब्यात घेतला आणि १६ ऑक्टोबर रोजी त्यांनी अंत्यविधीही केले. त्यानंतर पंधरा दिवसांनीच साजी घरी परतला. त्याला समोर पाहून घरच्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.\nमी कन्नूरला परतत होतो. पनामारम बसथांब्यावर माझी आणि कर्नाटक परिवहनमध्ये बसचालक म्हणून नोकरी करत असलेला माझा चुलत भाऊ सुनीलची भेट झाली. तो माझ्याकडे काही वेळ बघतच बसला. घरच्यांनी माझे अंत्यविधी केले असल्याचं त्याच्याकडूनच कळलं. हे ऐकून मला धक्काच बसला, असं साजीनं सांगितलं. 'एका प्रकरणात तक्रार करण्यासाठी मी पूलपल्ली पोलीस ठाण्यात गेलो होतो. त्यावेळी कर्नाटकातील जंगलात एक अनोळखी मृतदेह सापडल्याचं मला समजलं. चेहरा ओळखता येत नव्हता. साजीच्या पायावर शस्त्रक्रिया केलेली खूण होती. तशीच खूण या मृतदेहाच्या पायावर होती. तसंच मृतदेहाशेजारी चप्पल आणि कपडेही साजीसारखेच होते. काही लोकांनी त्या परिसरात साजीला पाहिल्याचंही सांगितलं होतं. त्यामुळं मृतदेह साजीचाच असल्याचा समज झाला,' असं त्याचा भाऊ जिनेशनं सांगितलं.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:मृत व्यक्ती|कोझिकोडे|केरळ|kerala dead man returns|Kerala|Funeral\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रोको\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृतीयपंथी उमेदवार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्टासमोर शरणागती\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित केले 'मन्नत-ए-अमन'\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\nRafale Deal: राफेल करार दोन सरकारांमधील नव्हे\nटाटाची आकाश भरारी, जेट एअरवेजची खरेदी करणार\nनट्टापट्टा बघून महिलांना तिकीट देत नाही: कमलनाथ\nरिकामी पाकिटं द्या; मोफत मॅगी घरी घेऊन जा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअंत्यविधीनंतर १५ दिवसांनी 'मृत' व्यक्ती घरी परतली...\n#MeToo: अकबर यांनी बलात्कार केला, पत्रकार महिलेचा आरोप...\nशिवसेनेचे राहुल यांना साकडे...\nगुन्हेगार उमेदवारांना आयुष्यभर निवडणूकबंदी\nप्रसूतीवेळी ऑपरेशन थिएटरमध्येच डॉक्टरांचा सेल्फी...\nउल्फा बंडखोरांकडून पाच जणांची हत्या...\nराफेलमुळे रिलायन्सला फायद्याची ‘लॉटरी’\nराजस्थानात काँग्रेसच्या हाती सत्तेचा अंदाज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ravivar-mata/solapur/articleshow/45926425.cms", "date_download": "2018-11-20T12:52:24Z", "digest": "sha1:3INJZIVFHYCXWAASWJPQCTZDIZHVCDWJ", "length": 30733, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ravivar MATA News: Solapur - ...सोलापुरात काही घडले आहे! | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्यWATCH LIVE TV\n...सोलापुरात काही घडले आहे\nराजकारण आणि गुंडगिरी यांपासून दूर, महाराष्ट्रात विधायक काही घडत आहे ही ‘थिंक महाराष्ट्र’ची उद्घोषणा. तिचा सुरेख प्रत्यय ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेच्या काळात आला. त्याचे हे आश्वासक चित्र...\nराजकारण आणि गुंडगिरी यांपासून दूर, महाराष्ट्रात विधायक काही घडत आहे ही ‘थिंक महाराष्ट्र’ची उद्घोषणा. तिचा सुरेख प्रत्यय ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेच्या काळात आला. त्याचे हे आश्वासक चित्र...\nवेगवेगळ्या क्षेत्रांत असाधारण काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था तालुक्या तालुक्याच्या आणि त्याहूनही छोट्या गावी कार्यरत आहेत. त्यांची पोच सरकारदरबारी तर वगळाच पण मान्यताप्राप्त सामाजिक-सांस्कृतिक शहरी संस्थांकडे, एवढेच काय अनिल अवचटांसारख्या लेखकांपर्यंतदेखील नाही ती माणसे तुळशीदास गव्हाणे यांच्याप्रमाणे सेंद्रिय शेतीत अभिनव प्रयोग करतात, रिधोरे गावच्या सयाजीराव गायकवाडांप्रमाणे शेतकऱ्यांची प्रयोगशाळा चालवतात, नाशिकच्या चिवड्याला थप्पड मारील असा लांबोटी चिवड्याचा ब्रँड मोहोळमध्ये तयार करतात, प्राध्यापकी ऐट न मिरवता अथवा समीक्षकी भाषेचा आग्रह न धरता करमाळ्याच्या प्रदीप मोहिते यांच्याप्रमाणे समाजजागराची पथनाट्ये सादर करत दिवाळीच्या सुट्टीत गावोगाव फिरतात. प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगळे आणि ध्यासही आगळा ती माणसे तुळशीदास गव्हाणे यांच्याप्रमाणे सेंद्रिय शेतीत अभिनव प्रयोग करतात, रिधोरे गावच्या सयाजीराव गायकवाडांप्रमाणे शेतकऱ्यांची प्रयोगशाळा चालवतात, नाशिकच्या चिवड्याला थप्पड मारील असा लांबोटी चिवड्याचा ब्रँड मोहोळमध्ये तयार करतात, प्राध्यापकी ऐट न मिरवता अथवा समीक्षकी भाषेचा आग्रह न धरता करमाळ्याच्या प्रदीप मोहिते यांच्याप्रमाणे समाजजागराची पथनाट्ये सादर करत दिवाळीच्या सुट्टीत गावोगाव फिरतात. प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगळे आणि ध्यासही आगळा सोलापुरात उज्ज्वल वर्तमानाचे आणि म्हणूनच भविष्याचेही चित्र अशाप्रकारे दिसत गेले.\nकेवळ अर्थमंत्र्यांच्या बजेटमध्ये अथवा थ्रीजीसारख्या घोटाळ्यात ऐकलेले प्रचंड आकडे मी मंगळवेढ्याच्या वैभव मोडकच्या तोंडी एक लक्ष सव्वीस हजार कोटी रुपयांच्या रूपाने ऐकले तेव्हा दामाजीपंतांचे कोठारच खुले होत असल्याचा भास मला झाला. वैभव मोडक यांची शेती आहे, ते बारावी शिकलेले आहेत. त्यांनी कृषी-उपयोगी यंत्रे बनवली आहेत. त्यांना त्या ‘इनोव्हेशन’बद्दल सरकारचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्या यंत्रांचा उपयोग झाला तर सरकारी खर्चातील बचत अशा कोटीच्या कोटी आकड्यांत होईल अशी मोडक यांची मांडणी आहे. अमेरिकेमधूनही त्याबद्दल विचारणा झाल्या आहेत. त्यांचे कोरडवाहू शेतीतील प्रयोग अनुकरणीय आहेत.\nमोहोळमधील अरुण देशपांडे हे त्यांच्या विविध प्रयोगांनी व सोलारशाळेमुळे ‘इन्स्टिट्यूशन’ बनून गेले व सर्वप्रसिद्धही आहेत. त्यांना जरी अभय बंग, प्रकाश आमटे, सिंधुताई सपकाळ व डॉ. तात्याराव लहाने यांच्यासारखे ‘सेलिब्रिटी स्टेटस’ लाभले नसले तरी बऱ्यापैकी मान्यता मिळालेली आहे. त्यांची ‘ग्रीन व्हिलेज’ची संकल्पना आता विद्यापीठ अभ्यासक्रमात शिरली असून त्यासाठी पाठ बनवण्याची जबाबदारी देशपांडे यांच्यावर आली आहे.\n‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेला तीन पदर होते : माहिती संकलन, जनजागरण व सांस्कृतिक विचारचर्चा. माहिती संकलन कर्तबगार व्यक्ती, सेवाभावी संस्था आणि संस्कृतिसंचित अशा तीन अंगांनी झाले.\nव्यक्तीचे कर्तृत्व वा तिचा संस्थेतील सेवाभाव तुलनेने सहज नोंदण्यासारखा पण तिसऱ्या पदराची माहिती मिळवत असताना संस्कृतिसंचित म्हणजे काय येथपासूनच सुरुवात होते. ‘थिंक महाराष्ट्र’ असे मांडू इच्छिते, की वर्तमान व्यवहारातून उद्याची संस्कृती घडत असते आणि वर्तमान घडामोडी व व्यवहार यांची मुळे कालच्या संस्कृतीत वा परंपरेत मुरलेली असतात. त्या विचाराने माहिती संकलनाचे तिन्ही पदर एकात्म होऊन जातात. संस्कृतीमध्ये पंढरपूरचा ‘नवरंगे बालकाश्रम’ जसा येतो तशी वर्तमानात पंढरपूरातच एड्सग्रस्त मुलांसाठी सुरू झालेली ‘पालवी’ संस्थाही येते. संस्कृतीच्या विखुरल्या खुणा वाचण्या-ऐकण्यात तशाच विखुरल्या व विस्कळीत स्वरूपात येत असतात, पण जर अशा मोहिमा वेगवेगळ्या जिल्ह्यांत यशस्वी झाल्या तर, त्यातून गोळा होणारी सर्व माहिती म्युझियममध्ये असल्याप्रमाणे एका क्लिकसरशी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर पाहण्या-वाचण्यास मिळू शकेल.\nसोलापूर शहर किती जुने तर ते एक हजार वर्षांच्या मागे ऐतिहासिक दाखल्यांनी जात नाही, असे आनंद कुंभार म्हणतात. पण मंगळवेढ्याचा जुनेपणाचा दावा खूप सच्चा ठरतो. त्या परिसरात औरंगजेबाची छावणी कित्येक वर्षे पडलेली असल्याने आणि त्याचे व संभाजीचे समर प्रसंग तेथेच घडल्याने त्या परिसराला आधुनिक इतिहासात देखील वेगळेच महत्त्व प्राप्त होते, पण ते दुर्लक्षित आहे. बाजूच्या सांगोल्याची व करमाळ्याची ऐतिहासिक कहाणी तशीच आहे. आणि विम्याचा व्यवसाय असलेले करमाळ्याचेच अनिरुद्ध बिडवे विलक्षण निष्ठेने त्या इतिहासाचा अभ्यास करत आहेत व लिहित आहेत.\nमहाराष्ट्राच्या जवळ जवळ पावणेचारशे तालुक्यांमध्ये मोठा इतिहास व संस्कृती दडलेली आहे आणि त्याची नोंद व मांडणी होणे आताच शक्‍य आहे, झाली तर आताच, अन्यथा ती पुढे कदाचित विद्यापीठीय अभ्यासात विखुरल्या स्वरूपात होत राहील व महाराष्ट्राचे ते समग्र चित्र कधीच उपलब्ध होणार नाही. ते चित्र साकारण्याचे व्रत मनात घेऊन ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलची २०१० साली निर्मिती केली गेली. त्यासाठी ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ नावाची ‘ना नफा तत्त्वावर’ काम करणारी संस्था स्थापन झाली. पोर्टलवर दीड-दोन हजारापर्यंत लेख प्रसिद्ध झाले आहेत, परंतु विखुरल्या प्रयत्नांचा शाप तेथेही त्रास देत राहिला. म्हणून तालुक्या-तालुक्यात जाऊन माहिती संकलन करण्याचा फंडा निघाला. वेगवेगळ्या व्यवसायांतील विद्याविभूषित पन्नास मंडळी स्वेच्छेने तेरा दिवसांच्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेत सामील झाली. त्यांच्या तीन टीम तयार करून एकेका टीमने प्रत्येक तालुक्यात तीन-तीन दिवस मुक्काम टाकला. अशा तऱ्हेने सोलापूर जिल्ह्याचे अकरा तालुके वेगवेगळ्या कार्यक्रमांनी पिंजून काढले.\nवर्तमानकालीन प्रश्नांमध्ये जलनिर्मितीसाठी चाललेले उपक्रम आणि शिक्षणसुविधा व शैक्षणिक गुणवत्ता याबाबत विशेष आस्थेने विचारणा करावी असे माहिती संकलकांना सुचवले होते, परंतु तत्संबंधात सर्वत्र औदासीन्य दिसून आले. शेजारच्या मराठवाड्यातील दुष्काळाबाबत जाहीर बोलले जात असताना व सोलापूरचा बहुसंख्य भाग शतकानुशतके तेच भोग भोगत असताना, या दौऱ्यात स्थानिकांकडून पाणी हा प्रश्न असल्याचे ऐकण्यासच मिळाले नाही लोकांनी पिण्याचे पाणी दोन-चार दिवसांनी मिळणार हे गृहित धरले आहे. शेततळी वगैरेंमुळे छोट्या शेतीचा प्रश्न काही प्रमाणात निभावतो आणि उजनी धरणाच्या पाण्याने सोलापूरचे सोने केले आहे. जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने आहेत\nशेतकऱ्यांनी जलसंवर्धनापेक्षा कोरडवाहू शेतीत कमी पाण्याची पिके -डाळिंबे, रामफळ- घेऊन संपन्नता प्राप्त करण्याची किमया साधली आहे. बार्शीचे सराफ शंतनू जोशी यांची चाळीस एकरावरील रामफळाची बाग आणि अजनाळे (सांगोला) गावची डाळिंब शेती या फार मोठ्या यशोगाथा आहेत.\nशाळेत दिले जाणारे शिक्षण पूर्णत: निरुपयोगी आहे याबद्दल एकमत आहे. त्यामुळे ना धड अभ्यासू, विद्वान मुले होण्याची शक्यता आहे, ना त्यामधून मुलांना व्यवहारज्ञान मिळते व ती मार्गाला लागतात. तथापी शाळांमधून उपक्रमशील शिक्षकवर्ग आहे, त्यांच्यापैकी काही शिक्षक-शिक्षिकांनी तनमनधनाने शिक्षणाला वाहून घेतले आहे, असे दिसून आले. त्या शाळा खाजगी असल्या तरी त्या पैशांमागे लागलेल्या नाहीत, असे दिसून आले. या दृष्टीने सांगोल्याची खेड्यांतील मुलांसाठी चालवली जाणारी ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठन’ची शाळा व सोलापूरची शिंदे पतीपत्नींची ‘सुयश’ शाळा यांचा उल्लेख करायला हवा.\nचाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी जिल्हा परिषदा निर्माण झाल्या. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने जिल्ह्या-जिल्ह्यात नेतृत्व तयार झाले. तो प्रवाह ‘महाराष्ट्र टाइम्स’ने अचूक टिपला होता. ते या वृत्तपत्राच्या मतपत्र म्हणून तत्कालीन यशाचे प्रमुख कारण ठरले होते. माधव गडकरी यांचे लेख व नंतर त्यांची झालेली पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते लोण आता तालुक्यात पोचले आहे असे जाणवले. राजकीय टगेगिरीला बाजूला ठेवून किंवा तिला सांभाळून घेत, मुख्यत: शिक्षण, कृषी व उद्योग या तीन क्षेत्रांत तालुका स्तरावर मोठी उपक्रमशीलता दिसून येते. मात्र राजकारण व माध्यमप्रभाव यांच्या गदारोळात निर्माण झालेल्या बकालपणामुळे ती उपक्रमशीलता जाणवत नाही. ‘थिंक महाराष्ट्र’ प्रमाणे त्या दोन्ही प्रभावांपासून दूर राहिले तर समाजातील ती संवेदना कळून येईल जरूर\nखरे तर, ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ ही मोहीम स्फुरली ती माहिती संकलनाच्या आणि पाणी व शिक्षण या क्षेत्रांतील प्रयोग जाणून घेण्याच्या हेतूने. तिला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रा. रवींद्र कुळकर्णी यांचा लाभला. ते व अकोल्याच्या आयुर्वेद कॉलेजमधील त्यांचे प्राध्यापक बंधू सुनील यांनी त्यांच्या ट्रस्टमधून प्रारंभिक निधी उपल्ब्ध करून दिला व गेली दोन-तीन वर्षे शीतपेटीत असलेली आमची उर्मी जागी झाली. रवींद्र कुळकर्णी बंधू मूळ मोहोळचे. रवींद्र कुळकर्णी न्यूयॉर्कला प्राध्यापक होते व आता इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीचे व पुण्याच्या भास्कराचार्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर कमी पडणारा निधी ‘जैन इरिगेशन सिस्टिम्स प्रा. लि.’ने उपलब्ध करून दिला. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू एन. एन. मालदार व विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख प्रा. रवींद्र चिंचोळकर यांनी ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ची कल्पना उचलून धरली. त्यांनी त्यांच्या पत्रकार विद्यार्थ्यांना माहितीसंकलन कार्यात गुंतवले. तो ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’च्या यशातील मोठा दुवा ठरला.\nसगळे नागरिक जीवन गेल्या पन्नास वर्षांत राजकारणाश्रयी होत गेले आहे. त्यास उत्तर म्हणून जी सिव्हिल सोसायटी (राजकारण आणि संरक्षण दले यांहून वेगळी, तिसरी शक्ती) निर्माण झाली तिचेच राजकारण होत असलेले दिसले. त्या सर्वांच्या पलीकडे माणसे व त्यांचा समाज स्वत:चे जीवन स्वत: जगू इच्छितात, त्यात त्यांना ना धर्माचा वा जातीचा अडसर येत, ना राजकारण्यांची वा पोलिसांची मदत लागत. असे जगू इच्छिणारे, जगणारे लोक एकमेकांना भेटले. त्यांनी त्यांच्या फक्त गुणांची बेरीज केली. अवगुण तर व्यक्तीव्यक्तींत आणि त्यांनी बनलेल्या समाजात असतातच, ते किती उगाळायचे माणसांचे जगण्याचे प्रश्न तंत्रविज्ञानप्रभावित जगात सुटतील, अशी सर्व चिन्हे दिसत असताना माणसाला आशावादी राहणे सहज शक्य आहे. म्हणूनच समाजातील विधायकतेचे (पॉझिटिव्ह फोर्स) जाळे निर्माण करणे अभिप्रेत असलेल्या ‘थिंक महाराष्ट्र’च्या नेटवर्क संकल्पनेला जोमदार पाठिंबा मिळत गेला.\n(‘थिंक महाराष्ट्र’च्या या उपक्रमात पुढचा जिल्हा कोणता असावा, यासाठी फेब्रुवारीच्या उत्तरार्धात ‘ब्रेन स्टॉर्मिंग मीटिंग’ होणार आहे. संपर्क : thinkm2010@gmail.com किंवा किरण क्षीरसागर ९०२९५५७७६७ )\nमिळवा रविवार मटा बातम्या(Ravivar MATA News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nRavivar MATA News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रोको\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृतीयपंथी उमेदवार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्टासमोर शरणागती\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित केले 'मन्नत-ए-अमन'\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\nरविवार मटा याा सुपरहिट\nकायद्याचे बोलू काही: विचार हवा साऱ्यांचा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n...सोलापुरात काही घडले आहे\nदिल्लीत मोदी अन् बेदी\nपुढचे पाऊल पुढेच टाकू\nसुखोई दुरुस्तीच्‍या निमित्ताने हवाईदल विमाननिर्मितीच्या दिशेने \nधर्म लादला जाऊ नये", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-statue-hindu-spoilers-102589", "date_download": "2018-11-20T12:19:50Z", "digest": "sha1:UNNXXCCYHF2EHHSPBAVSV5JEVVRU5W2G", "length": 10797, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news mumbai news statue hindu spoilers हिंदूद्रोही समाजकंटकाच्या अटकेची हिंदू महासभेची मागणी | eSakal", "raw_content": "\nहिंदूद्रोही समाजकंटकाच्या अटकेची हिंदू महासभेची मागणी\nसोमवार, 12 मार्च 2018\nमुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करण्याची मागणी हिंदू महासभेचे अध्यक्ष अनुप केणी यांनी दादर येथे निदर्शने करताना केली. या प्रसंगी ते म्हणाले की, भीमा कोरेगाव प्रकरणानंतर संभाजीनगर येथे सावरकर पुतळ्याची विटंबना करत राज्यात सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न कले जात आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान आहे.त्यांच्या स्मृतींचे जतन करण्याची आवश्यकता असताना, त्यांच्या स्मृतींची विटंबना होणे हे संपूर्ण महाराष्ट्राला लांछनास्पद आहे.\nमुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करण्याची मागणी हिंदू महासभेचे अध्यक्ष अनुप केणी यांनी दादर येथे निदर्शने करताना केली. या प्रसंगी ते म्हणाले की, भीमा कोरेगाव प्रकरणानंतर संभाजीनगर येथे सावरकर पुतळ्याची विटंबना करत राज्यात सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न कले जात आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान आहे.त्यांच्या स्मृतींचे जतन करण्याची आवश्यकता असताना, त्यांच्या स्मृतींची विटंबना होणे हे संपूर्ण महाराष्ट्राला लांछनास्पद आहे. पुण्यातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविणेसारख्या घटना करणारे दैदिप्यमान इतिहास पुसण्याचा प्रयत्न समाजकंटक करत आहेत. हे समाजकंटक राष्ट्रद्रोही त्याचप्रमाणे हिंदूद्रोही असल्याचे ते म्हणाले.\n12 मार्च 1993 च्या मुंबईतील बॉम्ब स्फोटातील आरोपींना पकडण्यात शासनाला अपयश आले. हेच आरोपी देशाच्या सीमेवर युध्द सद्दृश्य परिस्थिती निर्माण करत आहेत. परंतु देशात सामाजिक अशांतता निर्माण करणारे कोण आहेत हे माहित असुनही भाजप सेनेची केंद्र आणि राज्यातील सरकारे त्यांचे लांगुन चालन करण्यात धन्यता मानत असल्याचे दिनेश भोगले म्हणाले.\nयाप्रसंगी महेश सावंत- पटेल, दिलीप मेहेंदळे आणि क्रांतीगीता महाबळ यांची भाषणे झाली. यावेळी दादर कबुतरखाना येथील चौक सभेत भाषण करतांना हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष अनुप केणी, हिंदू सभाई, निसर्ग उपचार तज्ञ श्रीमती संगीता अमलाडी आदी उपस्थित हिंदू महासभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/sonakshi-sinha/articleshow/54442678.cms", "date_download": "2018-11-20T12:51:38Z", "digest": "sha1:T7JNXGZFF6YUOMT5WNBMH6M3OYAUU3MK", "length": 14404, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment news News: sonakshi sinha - सोनाक्षीला बनायचंय साक्षी | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्यWATCH LIVE TV\nसोनाक्षीला साक्षी बनायचंय... होय खरंय. यंदाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक मिळवणारी भारताची कुस्तीगीर साक्षी मलिकच्या आयुष्यावर सिनेमा निघाल्यास मला तिची व्यक्तीरेखा साकारायला आवडेल, असं खुद्द सोनाक्षीनेच सांगितलं. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात ती बोलत होती. या क्रार्यक्रमात तिच्यासह साक्षी मलिकही उपस्थित होती.\nसोनाक्षीला साक्षी बनायचंय... होय खरंय. यंदाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक मिळवणारी भारताची कुस्तीगीर साक्षी मलिकच्या आयुष्यावर सिनेमा निघाल्यास मला तिची व्यक्तीरेखा साकारायला आवडेल, असं खुद्द सोनाक्षीनेच सांगितलं. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात ती बोलत होती. या क्रार्यक्रमात तिच्यासह साक्षी मलिकही उपस्थित होती.\nसोनाक्षीला साक्षी बनायचंय... होय खरंय. यंदाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक मिळवणारी भारताची कुस्तीगीर साक्षी मलिकच्या आयुष्यावर सिनेमा निघाल्यास मला तिची व्यक्तीरेखा साकारायला आवडेल, असं खुद्द सोनाक्षीनेच सांगितलं. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात ती बोलत होती. या क्रार्यक्रमात तिच्यासह साक्षी मलिकही उपस्थित होती.\nत्याचं झालं असं की, एका प्रॉडक्टलाँचच्या निमित्तानं मुंबईतल्या पंचतारांकीत हॉटेलात या दोघी एकत्र आल्या होत्या. सध्या खेळाडूंवरील जीवनपटांचा ट्रेंड असल्याने साक्षीवर सिनेमा झाल्यास तुला त्यात भूमिका करायला आवडेल का, असा प्रश्न सोनाक्षीला विचारण्यात आला. त्यावर सोनाने क्षणाचाही विलंब न करता ‘हो’, असं उत्तर दिलं. ‘का नाही, नक्कीच मला साक्षीची भूमिका करायला आवडेल. तुमच्या समोर मी साक्षीची परवानगी घेते. साक्षी तुला चालेल ना, मी तुझी भूमिका साकारली तर, असा प्रश्न सोनाक्षीला विचारण्यात आला. त्यावर सोनाने क्षणाचाही विलंब न करता ‘हो’, असं उत्तर दिलं. ‘का नाही, नक्कीच मला साक्षीची भूमिका करायला आवडेल. तुमच्या समोर मी साक्षीची परवानगी घेते. साक्षी तुला चालेल ना, मी तुझी भूमिका साकारली तर’ असा सवाल सोनाक्षीने थेट मीडियासमोर केल्यावर साक्षीनेही लगेच ‘होय’ असं उत्तर दिलं. बरं एवढ्यावरच थांबेल ती सोनाक्षी कसली’ असा सवाल सोनाक्षीने थेट मीडियासमोर केल्यावर साक्षीनेही लगेच ‘होय’ असं उत्तर दिलं. बरं एवढ्यावरच थांबेल ती सोनाक्षी कसली तिनं कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या साक्षीच्या आईचीच स्टेजवरुन परवानगी मागितली. त्यांनीही होकार दिला.\n‘अकीरा’ पडल्यानंतर आपल्या पदरी आणखी एक नायिकाप्रधान सिनेमा जमा होईल, याचा आनंद सोनाक्षीच्या चेहऱ्यावर होता. मात्र अलीकडेच टाइम्स समूहाच्या एका वृत्तपत्रात साक्षी गेस्ट एडिटर म्हणून आली होती. त्यावेळी तुझ्यावर सिनेमा निघाल्यास कोणत्या नायिकेने तुझी भूमिका साकारावी असं वाटतं असं विचारलं असता साक्षीने, ‘कंगना रनौट’ असं उत्तर दिलं होतं. आता खरंच साक्षीवर सिनेमा तयार झाल्यास तो सोनाक्षी किंवा कंगना यांच्यापैकी कुणाच्या पदरी पडतो त्याची उत्सुकता असेल. दरम्यान, नुकताच प्रदर्शित झालेला सोनाक्षीचा ‘अकिरा’ हा सिनेमा बघितला नसल्याचं साक्षीनं सांगितलं, तेव्हा सोनाक्षीनेच बाजू सावरुन घेत, ती काही दिवसांत नक्की बघेल, असं सांगून वेळ मारून नेली. मात्र हा सिनेमा सध्या सिनेमागृहातूनही उतरलाय.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रोको\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृतीयपंथी उमेदवार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्टासमोर शरणागती\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित केले 'मन्नत-ए-अमन'\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\n...म्हणून मी खूप रडले होते: फातिमा सना शेख\nआंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट: बॉलिवूडच्या नृत्यदिग्दर्शिकेला अट...\nDeepVeer: 'ड्युरेक्स'ने दिल्या 'दीपवीर'ला शुभेच्छा\nप्रतीक्षा संपली, 'दीपवीर'नं शेअर केले लग्नातील फोटो\nDeepVeer: लग्नाच्या फोटोसाठी स्मृती इराणीही उत्सुक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nराधिकाने केला 'कास्टिंग काऊच'चा सामना...\nझू झू परत मायदेशी...\nफॉलो ट्विटर पे, टॅग फेसबुक पे...\nस्टार को गुस्सा क्यूं आता है\nरजनीकांतच्या मुलीचे लग्न धोक्यात...\nरजनीकांतच्या मुलीचे लग्न धोक्यात...\nअभिनेत्री विद्या बालनला डेंग्यूची लागण...\nशिवानीनं रिपोर्ट केलं फेक अकाउंट...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/agro-news-lable-claim-process-agriculture-group-72854", "date_download": "2018-11-20T12:01:24Z", "digest": "sha1:K3XQWNTRVNTS537XG2ZA7L2MOGHM5ITR", "length": 16422, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news lable claim process for agriculture group ‘लेबल क्लेम’ पद्धती आता पीकसमूहासाठी | eSakal", "raw_content": "\n‘लेबल क्लेम’ पद्धती आता पीकसमूहासाठी\nमंगळवार, 19 सप्टेंबर 2017\nलेबल क्लेम नसलेल्या पिकात कीडनाशकाचा वापर झाला व संबंधित शेतमालाची निर्यात परदेशात होणार असेल तर त्याचे रासायनिक अवशेष व ‘एमआरएल’ यावरून (कमाल अवशेष मर्यादा) संबंधित देशाकडून विचारणा होऊ शकते.\n- डॉ. पी. के. चक्रवर्ती, सहाय्यक महासंचालक, आयसीएआर\nपुणे - सध्या देशात मर्यादित किंवा मुख्य पिकांमध्येच कीडनाशकांना ‘लेबल क्लेम’ अस्तित्वात आहेत. मात्र देशात लागवडीखालील कोणत्याही पिकात शेतकऱ्यांना कीडनाशकांचा वापर अधिकृत करता यावा, त्यामागे त्यांना कायदेशीर संरक्षणही मिळावे, यासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समितीने (सीआयबीआरसी) पीकसमूहासाठी (क्रॉप ग्रुपिंग) लेबल क्लेम ही आंतरराष्ट्रीय स्तरावर संमत असलेली पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.\nया पद्धतीत देशातील विविध पिकांचे त्यांच्या कुळानुसार व वैशिष्ट्यांनुसार समूह तयार करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने त्यास मंजुरी दिली आहे. या पद्धतीमुळे प्रत्येक पिकात कीडनाशकांचे ‘पीएचआय’ (काढणीपूर्व प्रतीक्षा काळ) व एमआरएल (कमाल अवशेष मर्यादा) समजणे सोपे होणार आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) सहायक महासंचालक (पीक संरक्षण) व केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समितीचे (सीआयबीआरसी) सदस्य डॉ. पी. के. चक्रवर्ती यांनी याबाबत माहिती दिली. पीकसमूहावर आधारित लेबल क्लेम प्रकल्पाचे ते सध्या अध्यक्ष आहेत.\nचक्रवर्ती म्हणाले, की सध्याच्या काळात ‘लेबल क्लेम’ असल्याशिवाय कोणत्याही कीडनाशकाची शिफारस करू नये असे कृषी विद्यापीठे, संशोधन संस्थांना सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात देशातील मर्यादित, प्रमुख वा व्यावसायिक पिकांतच कीडनाशकांना ‘लेबल क्लेम’ अाहेत. मात्र देशभराचा विचार केला तर पारंपरिक, दुय्यम तसेच दुर्लक्षित पिकांमध्येही किडी-रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यांच्या नियंत्रणासाठी विविध कीडनाशकांचा वापर करणे शेतकऱ्यांना गरजेचे असते. मात्र कीडनाशकांचा सर्वाधिक खप होईल अशाच पिकांमध्ये आपल्या उत्पादनाचे ‘लेबल क्लेम’ घेण्याकडे कंपन्यांचा कल असतो. त्यामुळे अन्य पिके त्यापासून वंचित राहतात. साहजिकच कृषी विद्यापीठे, संशोधन संस्थांना त्यांची अधिकृत शिफारस करणे अडचणीचे ठरून शेतकऱ्यांपुढेही कीडनाशकांचे पर्याय कमी होतात. ही समस्या लक्षात घेऊनच सीआयबीआरसीने ‘पीकसमूह लेबल क्लेम’ (क्रॉप ग्रुपिंग) पद्धती देशात कार्यान्वित करण्याचे ठरवले आहे.\nअशी आहे पीकसमूह ‘लेबल क्लेम’ पद्धती\n- ‘कोडेक्स’ तसेच आंतरराष्ट्रीय प्रमाणकांनुसार (स्टॅंडडर्स) पीकसमूह (क्रॉप ग्रुपिंग) लेबल क्लेम भारतीय पीकपद्धतीनुसार त्यात बदल किंवा सुसंगतता.\n- एकाच वर्गातील किंवा कुळातील पिकांचा समूह करणार. उदा. वेलवर्गीय, कंदवर्गीय पिके. त्या त्या समूहातील ज्या पिकात कीडनाशकांचा सर्वाधिक वापर होतो किंवा ज्यात किडी-रोगांच्या अधिक समस्या येतात त्या पिकाची होणार प्रातिनिधिक निवड\n- त्या पिकात कीडनाशकाची जैविक क्षमता (बायो इफिकसी), कीडनाशक अंश (काढणीपूर्व पश्चात काळ व कमाल अवशेष मर्यादा (एमआरएल)) आदी आवश्यक चाचण्या होणार\n- त्याचे शास्त्रीय अहवाल तपासून त्याआधारे त्या वर्गातील अन्य पिकांसाठी ‘लेबल क्लेम’ विस्तारणार, त्यासाठी संबंधित कंपन्यांना त्या समूहातील प्रत्येक पिकासाठी नोंदणीकरणाची वेगळे शुल्क देण्याची गरज नाही.\n- सीआयबीआरसीने यासंबंधी उपलब्ध केलेल्या अहवालानुसार पीकप्रकार, समूह व उपसमूह धरून एकूण ५५४ पिकांची यादी तयार केली आहे. समूहातील मुख्य प्रातिनिधिक पीक निवडताना त्याचे देशातील क्षेत्र, वापर, पीकसमूहातील उपसमूह, लागवडीच्या पद्धती व पिकाच्या सवयी, ‘मॉरफॉलॉजी’, कीडनाशकांचा आदर्श शेती पद्धतीनुसार वापर (गॅप) या बाबींचाही होणार विचार\n- एखाद्या शेतमालाचे सेवन कच्च्या स्वरूपात होते की शिजवून तसेच कीडनाशक अंशांचा धोका तपासताना मालाचा पृष्ठभाग नाजूक आहे की टणक यांचाही होणार अभ्यास\n- येत्या आॅक्टोबरमध्ये भारतात या विषयावर आंतरराष्ट्रीय बैठकीचे आयोजन. यात अमेरिका, कॅनडा व अन्य देश सहभागी होणार. त्यात ठरणार या विषयाचा अजेंडा व कार्यपध्दती\nयुरोपीय देशांमध्ये मधमाश्यांना हानी पोचवण्याच्या कारणांवरून ‘निअोनिकोटीनॉइडस’ गटातील काही कीटकनाशकांच्या वापराला मर्यादित बंदी आली आहे. याविषयी डॉ. चक्रवर्ती म्हणाले, की आपल्याकडेही अशा प्रकारचा दोन वर्षांचा अभ्यास प्रकल्प राबवला जात अाहे. सहा कंपन्यांनी त्यासाठी निधी दिला आहे. मधमाश्यांसाठी एखादे कीडनाशक विषारी ठरत असल्याचे आढळल्यास आपणही त्या दृष्टीने निश्चित पाऊले उचलू,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nआयुषच्या चित्रांची निवड 'अ सिंफनी इन वॉटर कलर' या दर्शनात निवड\nनाशिक : नाशिकमधील अवघ्या 15 वर्षांच्या आयुष वाळेकर याच्या चित्राची कॅनडा येथील इंटरनॅशनल वॉटरकलर सोसायटीतर्फे 28 सप्टेंबर 2018 पासून तेथे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pmp-refuse-partition-municipal-corporation-36842", "date_download": "2018-11-20T12:48:36Z", "digest": "sha1:CHPGFLVH4FFHN4DZJPUWGJQNI34MMXZT", "length": 11762, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "PMP refuse partition Municipal Corporation पीएमपी विभाजनास महापालिकेचा नकार | eSakal", "raw_content": "\nपीएमपी विभाजनास महापालिकेचा नकार\nशनिवार, 25 मार्च 2017\nपुणे - पीएमपीचे विभाजन करून पुन्हा दोन परिवहन समित्या स्थापन करणे म्हणजे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करणे आहे. त्यातून शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्‍न सुटणार नाही, उलट बिकट होईल. त्यामुळे पीएमपीचे विभाजन करू नये, असे स्पष्ट मत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी व्यक्त केले. त्यानुसारच राज्य सरकारकडे अभिप्राय पाठविणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले.\nपीएमपीचे विभाजन करून पूर्वीप्रमाणेच पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या दोन परिवहन समित्या स्थापन कराव्यात, अशी काही घटकांची मागणी आहे. भाजपमधील एक गटही त्याबाबत सध्या पुढाकार घेत आहे. त्यांनी त्याबाबतची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही लावून धरली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने महापालिकेला नुकतेच पत्र पाठविले आहे. त्यात विभाजनाबाबतचा अभिप्राय तातडीने देण्यास सांगितले आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकाही अभिप्राय काय देणार, याकडे आता लक्ष लागले आहे.\nया पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेनंतर आयुक्तांना विचारणा केली असता ते म्हणाले, 'पूर्वीच्या दोन परिवहन समित्यांचे एकत्रीकरण करताना राज्य सरकारने चार समित्या नियुक्त केल्या होत्या. त्यांनी केलेल्या शिफारशी, अभ्यास यांचा आढावा घेऊन आणि विश्‍लेषण करून पीएमपी कंपनी 2007 मध्ये स्थापन झाली आहे. या कंपनीमुळे कर्मचारी संख्येत कपात झाली आहे. तसेच, दोन्ही शहरांतील मार्गांवरील बसची संख्या आणि बस थांब्यांची पुनरुक्ती टाळता आली आहे. खर्चातही बचत झाली आहे. दुर्दैवाने तोट्यात वाढ झाल्याचे दिसत आहे. परंतु, प्रवासी आणि बसची संख्या वाढली आहे. देशातील कोणत्याही परिवहन संस्था फायद्यात नसतात, त्यामुळे दोन्ही महापालिकांनी काही प्रमाणात तोटा भरून काढला पाहिजे. जर पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील परिवहन समित्या स्वतंत्र झाल्या, तरी तोटा आणखी वाढेल, हे राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले जाईल.''\nतर पीएमपीचे अपरिमित नुकसान\nपीएमपीसाठी महापालिकेने चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढविला आहे. 1550 बस उपलब्ध करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. तसेच, पीएमपीचे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील 11 डेपो विकसित करण्यासाठी महामेट्रोने 123 कोटी रुपये द्यावेत, असा प्रस्तावही सादर झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमावर सध्या पीएमपी आहे. मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करताना पीएमपी पूरक सेवा असेल. त्यामुळे आता पीएमपीचे विभाजन केले, तर सार्वजनिक वाहतूक सेवेची प्रचंड हानी होईल, असेही मत कुणाल कुमार यांनी व्यक्त केले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Indian-flag-on-Kalsubai-summit/", "date_download": "2018-11-20T11:49:03Z", "digest": "sha1:2K5H34ALXV4C4VTEACEOWWFFGXL7Q75G", "length": 9360, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कळसूबाई शिखरावर फडकणार तिरंगा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › कळसूबाई शिखरावर फडकणार तिरंगा\nकळसूबाई शिखरावर फडकणार तिरंगा\nएव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व त्यांच्या 360 एक्सप्लोर ग्रुपद्वारे कळसुबाईवर सर्वात मोठा तिरंगा फडकावून विश्वविक्रम होणार आहे. याच बरोबरीने एव्हरेस्ट वीर आनंद बनसोडे यांच्या हस्ते भंडारदरा टुरिझमच्या लोगोचही अनावरण होणार असल्याची माहिती भंडारदरा टुरिझमचे अध्यक्ष विजया व रवी ठोंबाडे यांनी दिली.\nसंपूर्ण भारत देशाला लोकप्रिय असणारा तिरंगा हा आता कळसूबाई शिखरावर डौलाने फडकताना दिसणार आहे. कळसूबाई शिखर हे समुद्रसपाटीपासून 1646 उंची असलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून गिर्यारोहकांना कळसूबाई शिखर कायम आव्हान देत उभे आहे. 15ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून व निसर्ग पर्यटन व ट्रेकिंग यासाठी प्रेरणा मिळावी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 360 एक्सप्लोररचे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी भारताच्या स्वातंत्रदिनी एक आगळी वेगळी मोहीम आखली असून कळसूबाई शिखरावर भारताचा सर्वात मोठा तिरंगा नेऊन जागतिक विश्वविक्रम करणार आहेत.\nया झेंड्याची उंची 12 फूट आणी 62 मीटर असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या मोहिमेत शेकडो लोक सामील होणार असून भारताच्या व महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण असणार आहे. याचबरोबर भंडारदरा टुरीझम या बेवसाईडचा लोगोचे अनावरण ही कळसूबाई शिखरावर पार पडणार असल्याने पर्यटक व अकोलेवासियांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे अकोले माझाचे सर्वेसर्वा रवी ठोंबाडे व विजया पाडेकर यांनी सांगितले. अनेकांना या मोहिमेत सामील होण्यासाठी नुकतेच भंडारदरा टुरिझमचे रवी ठोंबाडे यांनी आवाहन केले आहे.\nएव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररच्या माध्यमातून जगभर मोहिमा करत असतात. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी जगातील 4 खंडातील 4 सर्वोच्च शिखरांवर चढाई करून भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्यांनी 5 पुस्तके लिहिली असून जगभर कॉर्पोरेट ट्रेनिंग व स्पीकर म्हणून लोकांना ते मार्गदर्शन देत असतात. एव्हरेस्टविर आनंद बनसोडे व त्यांची 360 एक्सप्लोरर टीम पहाटे पाच वाजता कळसूबाई शिखर चढाईसाठी सुरूवात करणार असून त्यांच्या जागतिक विश्वविक्रम करण्याच्या या उपक्रमात महाराष्ट्रातून अनेक पर्यटक, ट्रेकर यावेळी हजेरी लावतील असा अंदाज आहे. यामुळे अकोले तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.\nदरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी कळसूबाई शिखर चढाई आखून हजारो लोकांना त्यांनी आतापर्यंत अकोले तालुक्यातील सौंदर्य दाखवले आहे. 15 ऑगस्ट रोजी रवी ठोंबाडे यांच्या भंडारदरा टुरिझमचे उद्घाटन होणार असून याद्वारे अकोले तालुक्याची महती जगभर जाण्यास मदत होणार आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व रवी ठोंबाडे यांनी अकोल्याचे सौंदर्य जगभर कळण्यासाठी ही मोहीम हाती घेतली असून यातून अनेक स्थानिकांना रोजगार मिळेल, असा विश्वास रवी ठोंबाडे व आनंद बनसोडे यांनी व्यक्त केला.\nमहाराष्ट्राचे भूषण असलेले एव्हरेस्ट वीर आनंद बनसोडे यांच्या हस्ते भंडारदरा टुरिझम या पर्यटनास चालना देणार्‍या ग्रुपचा लोगो व वेबसाईट महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखरावर कळसूबाईवर भारताचा ध्वज फडकावत प्रदर्शित करण्यात येणार आहे. आनंद बनसोडे यांनी आजपर्यंत गिर्यारोहक म्हणून जगभरात विविध ठिकाणी आपली ओळख निर्माण केलेली आहे. त्यामुळे आनंद बनसोडे यांच्याच हस्ते या भंडारदरा टुरीझमचा लोगो प्रदर्शित करावा, अशी अनेक मान्यवरांची अपेक्षा होती.\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखांचे अर्थसहाय्य\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nस्वीकृत नगरसेवक अतुल चव्हाण यांचा राजीनामा\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/belgaon-750-school-room-should-demolish/", "date_download": "2018-11-20T11:36:54Z", "digest": "sha1:SKODRTQUDW32GFN3JOW4II5M6TYIRZ6J", "length": 5699, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यातील 750 शाळा खोल्या पाडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › जिल्ह्यातील 750 शाळा खोल्या पाडा\nजिल्ह्यातील 750 शाळा खोल्या पाडा\nराज्यातील हजारो सरकारी शाळा इमारतींची दुरवस्था झाली आहे. सुमारे 5163 शाळांमधील 9,608 खोल्या जमीनदोस्त करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील 539 शाळांतील 1031 धोकादायक खोल्या असून त्यापैकी 750 खोल्या पाडून नव्याने बांधकाम करावे लागणार आहे.\nदोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील यमकनमर्डी येथील सरकारी शाळेची इमारत कोसळून दोन विद्यार्थी ठार झाले होते. त्यानंतर शिक्षण खात्याने सरकारी शाळा इमारतींचे सर्वेक्षण करून 3,083 धोकादायक खोल्या पाडण्याचे ठरविले. या खोल्या पाडण्याआधीच धोकादायक खोल्यांची संख्या आता 10 हजारपर्यंत पोचली आहे.\n2016-17 मध्ये एकूण 48 हजार सरकारी शाळांमधील 8,957 प्राथमिक शाळा इमारतींची दुरूस्ती आवश्यक असल्याचा अहवाल विशेष अध्ययन समितीने दिला होता. त्यापैकी बहुतेक खोल्यांचे छत, छप्पर कोसळण्याच्या मार्गावर किंवा गळती लागल्याचे दिसून आले. गतवर्षी शिक्षण खात्याने 3,083 खोल्या पाडण्याची मंजुरी दिली आहे. यंदा 6,525 खोल्या जमीनदोस्त करण्याबाबत शिक्षण खात्याने सार्वजनिक बांधकाम खात्याचे मत विचारले आहे. यामुळे बांधकाम अधिकारी धोकादायक शाळा इमारतींची पाहणी करत आहेत. जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांकडून धोकादायक ठरविण्यात आलेल्या बहुतेक इमारती पाडण्याची शिफारस बांधकाम खात्याकडून केली जात आहे.\nधोकादायक इमारतींची पाहणी करून 15 जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आली होती. मात्र, ही पाहणी टप्प्याटप्प्याने केली जात असून अहवालाला काही काळ विलंब होणार आहे. प्रत्येक तालुक्यातील 10 खोल्यांची पाहणी करून अहवाल दिला जात आहे. बेळगाव जिल्ह्यातील 539 शाळांमधील 1,031 धोकादायक खोल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी 750 खोल्या पाडण्याची शिफारस शिक्षण खात्याकडे करण्यात आली आहे.\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Butterfly-garden-of-Bhosgaon-Patan/", "date_download": "2018-11-20T11:41:07Z", "digest": "sha1:GKFNL5DKSJQJ7JOYWBFL2SJXR7XZRMBT", "length": 6731, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फुलपाखरू उद्यानाची पर्यटकांना भुरळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › फुलपाखरू उद्यानाची पर्यटकांना भुरळ\nफुलपाखरू उद्यानाची पर्यटकांना भुरळ\nसणबूर : तुषार देशमुख\nपाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील भोसगाव येथील फुलपाखरू उद्यान हिरवाईने नटले आहे. अल्हादायक वातावरणासह वेगवेगळ्या जातीची फुले व वनस्पती पाहण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पर्यटकांची गर्दी येथे होत आहे.\nढेबेवाडी वनखात्याकडून निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यात आलेल्या भोसगाव फुलपाखरू उद्यानामध्ये अनेक जातीची वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या निसर्गरम्य ठिकाणावरून संपूर्ण ढेबेवाडी खोर्‍याचे विशाल रूप पर्यटकांना भुरळ घालते. एकीकडे वांग मराठवाडी धरणातील जलाशय आणि सभोवताली मोठी सागाची तसेच रायवळ झाडे. तर दुसरीकडे वाल्मिक पठारावरील उंच डोंगर रांगा व त्यावरून कोसळणारे धबधबे आणि घनदाट झाडीमधून वाट काढणारे पाण्याचे छोटेमोठे स्त्रोत पर्यटकांना भुरळ घालत आहेत.\nया उद्यानात जांबळ, कदंबा, पळस, खैर, सिसा, रायवळ, हेळा, आवळा, बांबू, खुळखुळा, हाडसांधरी, गुलमोहर, इलायती, चिंच अशा अनेक जातींची वृक्ष लागवड केली आहे. तसेच या पर्यटन उद्यानामध्ये जंगली प्राण्यांची, विविध जातींच्या फुलपाखरांची व पर्यावरणाची माहिती कम्युनिकेशन हॉलमध्ये दिली जाते. येथे येणार्‍या पर्यटकांसाठी शौचालय, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी बाकडे, लहान मुलांसाठी झोपाळे, घसरगुंडीसह इतर खेळणी असल्याने लहान मुलांचे देखील चांगल्या प्रकारे मनोरंजन होवून अनेक प्रकारची माहिती मिळते. ब्रिटिश कालीन वनविश्राम ग्रह याच उद्यानाच्या पायथ्याला आहे, हे देखील पर्यटनाचे आकर्षण ठरत आहे.\nढेबेवाडीपासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या या पर्यटन स्थळाला पश्‍चिम महाराष्ट्रातील शाळा व कॉलेजनी भेटी दिल्या आहेत. शिवाय अनेक टीव्ही कलाकारांना, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींना देखील या निसर्ग पर्यटनाची भुरळ पडली आहे. विकेंडची मजा लुटण्यासाठी अनेकांची पावले आपोआप भोसगांवच्या निसर्ग पर्यटन स्थळाकडे वळतात.\nभोसगांवच्या निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये वनखात्याकडून विविध प्रकारची वृक्ष लागवड केली आहे. तसेच याठिकाणी पर्यटकांना पाणी, बाथरूम, बसण्यासाठी बाकडे ठेवण्यात आले असून वन्यप्राणी, फुलपाखरू आणि पर्यावरणाची सखोल माहिती वनखात्यामार्फत दिली जाते. -डी. के. जाधव, वनपाल भोसगांव\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/article-of-satish-sinnerkar-on-jammu-and-kashmir/", "date_download": "2018-11-20T11:29:44Z", "digest": "sha1:7LYAN6GUA3JGAA67AQAP7YOISGDKKNC2", "length": 30090, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "जम्मू आणि कश्मीर हिंदुस्थानचाच भाग | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nओवैसींकडून काँग्रेसचा भांडाफोड, एमआयएमला दिली होती 25 लाखाची ऑफर\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\nचीन तयार करतोय कृत्रिम सूर्य\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nजम्मू आणि कश्मीर हिंदुस्थानचाच भाग\n२६ ऑक्टोबर १९४७ रोजी जम्मू आणि कश्मीरचे तत्कालिक महाराजे राजा हरी सिंग यांनी त्यांचे संस्थान आणि हिंदुस्थानचे नंदनवन जम्मू आणि कश्मीर हिंदुस्थनमध्ये सामावण्याची प्रक्रिया पूर्ण केली. आपल्या सर्वांच्या मनात असलेली हिंदुस्थानची संकल्पना पूर्ण होत हे राज्य हिंदुस्थानचे अभिन्न अंग म्हणून ओळखले जाऊ लागले. या विलीनीकरणाच्या अनुषंगाने कश्मीर प्रश्नाचा मागोवा घेत कलम ३७० बाबत जम्मू काश्मीर स्टडी सेंटर, मुंबईचे सचिव सतीश सिन्नरकर यांनी केलेले हे विश्लेषण.\n२६ ऑक्टोबर एक असा दिवस ज्याला विशेष महत्त्व आहे ते आपल्या जम्मू आणि कश्मीर राज्यामुळे. एक असा दिवस ज्याचा जम्मू आणि कश्मीरींसोबत अखंड हिंदुस्थानींना खूप अभिमान आहे. २६ ऑक्टोबर एक असा दिवस ज्या दिवशी १९४७ मध्ये आपल्या सर्वांच्या मनात असलेल्या हिंदुस्थानची संकल्पना पूर्ण झाली. २६ ऑक्टोबर १९४७ रोजी तत्कालीन महाराजे राजा हरी सिंग यांनी त्यांचे संस्थान आणि आपले हिंदुस्थानचे नंदनवन ‘जम्मू आणि कश्मीर’ हे हिंदुस्थानामध्ये सामावण्याची प्रक्रिया पूर्ण केली. याच दिवशी राजा हरी सिंग यांनी “INSTRUMENT OF ACCESSION” म्हणजेच ‘विलयपत्र’ सहीनिशी हिंदुस्थान सरकारला सुपूर्द केले. आणि त्याच दिवसापासून म्हणजेच २६ ऑक्टोबर १९४७ पासून जम्मू आणि कश्मीर हे राज्य हिंदुस्थानचे अभिन्न अंग म्हणून ओळखले जाऊ लागले.\nहिंदुस्थानमध्ये जम्मू आणि कश्मीरचे विलीनीकरण मान्य करताना १९४७ साली जो करार झाला तो करारच हिंदुस्थान आणि कश्मीर यांचा संबंध जोडणारा आहे. जम्मू आणि कश्मीरचे विलीनीकरण हे संपूर्णदृष्ट्या भारतीय स्वतंत्रता अधिनियम १९४७ याद्वारे आवश्यक असलेले आणि त्याच कायद्यांमधील मार्गदर्शक तत्त्वानुसार तयार केलेल्या विलीनीकरण कराराद्वारे झालेले आहे. याच विलयपत्राच्या आधारे आणि संपूर्ण विलयानंतर हिंदुस्थान सरकार, जम्मू आणि कश्मीर सरकार, पाकव्याप्त जम्मू आणि कश्मीर आणि पाकिस्तान यामधील सत्ताधिकाऱ्यांना जम्मू आणि कश्मीरचे हिंदुस्थानात झालेले पूर्ण विलीनीकरण यावर प्रश्नचिन्ह तयार करण्याचा काहीएक अधिकार नाहीये. जम्मू आणि कश्मीरचे विलीनीकरण हे कोणत्याही अटी आणि शर्तीनुसार झालेले नसून एका राष्ट्राने सैन्यबळाच्या आधारावर आपल्याच एका राज्याला केलेली मदतच आहे जी आजतागायत आपण कश्मीर प्रश्नाच्या माध्यमातून अखंडपणे करत आहोत.\nहिंदुस्थानचे जम्मू आणि काश्मीर हे पंधरावे घटकराज्य आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम १ अनुसार ‘हिंदुस्थान’ हे संघराज्य आहे आणि यातून स्वतःहून बाहेर पडण्याचा अधिकार कोणत्याही संघराज्यीय घटक राज्याला नाहीये. याचाच अर्थ जम्मू आणि कश्मीर हे हिंदुस्थानचे अविभाज्य घटकराज्य आहे. जम्मू-कश्मीरबाबतचे कोणतेही वाद हे हिंदुस्थानचे अंतर्गत वाद आहेत आणि त्यात कोणत्याही प्रकारे राजकीय व इतर पद्धतीने हस्तक्षेप करण्याचा अधिकार पाकिस्तान अथवा संयुक्त राष्ट्रसंघाला नाही, ही आंतरराष्ट्रीय कायद्याची भूमिका आहे. सोबतच घटनेच्या कलम ३७० ला दिलेल्या अवाजवी महत्त्वामुळे आजतागायत कश्मीर प्रश्न हा पाकिस्तानच्या मुखातून आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत चर्चिला गेलेला विषय आहे. मुळातच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम ३७०चा मसुदा तयार करण्यास नकार दिला होता. महाराजे हरी सिंग यांचे एकेकाळचे दिवाण असलेल्या गोपाळस्वामी अय्यंगार यांनी शेख अब्दुल्ला यांच्याशी सल्लामसलत करून या कलमाचा मसुदा तयार केला. सोबतच कश्मिरी जनता हिंदुस्थानशी कधी ना कधी एकरूप होण्याची तयारी दाखवील अशी खात्री वाटल्यामुळे या कलम ३७०मधील तरतुदी तात्पुरत्या असतील असेच आधी स्पष्ट करण्यात आले होते. सगळ्यात मुख्य मुद्दा जो नेहमीच सगळ्यांपासून दूर ठेवला गेला तो म्हणजे कायदेतज्ञांच्या मते भारतीय राज्यघटनेतील कलम १ हे जम्मू आणि कश्मीरला हिंदुस्थानशी जोडते. त्यामुळे कलम ३७० रद्द करण्याचा आणि जम्मू आणि कश्मीरचा हिंदुस्थानशी असलेला दुवा संपण्याचा संबंध नाही. कलम १ अन्वये जम्मू आणि कश्मीर हे हिंदुस्थानचे राज्य आहे त्यावर इतर कोणत्याही देशाचा काहीएक अधिकार नाही.\nकलम 3३७०सोबतच कलम ३५अ याकडेसुद्धा घटनातज्ञ अतिशय बारकाईने पाहतात कारण कलम ३५ अ याचा घटनेतील समावेश भारतीय संसदेने पारित केलेल्या कायद्यामुळे झालेला नाही, तर १४ मे १९५४ च्या राष्ट्रपतींच्या अध्यादेशामुळे झाला आहे. हे कलम घटनेत दिसते ते सुधारणा म्हणून नव्हे तर परिशिष्ट या स्वरूपात. त्यामुळे जम्मू-कश्मीर राज्याच्या घटनेला विशेषाधिकार प्राप्त होतो. इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची ही ठरते की, घटनेमध्ये कलम ३६८च्या माध्यमामधूनच ‘संसदे’ला संविधानामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार आणि त्यासंबंधीची कार्यपद्धती राबवण्याचे अधिकार प्राप्त होतात. म्हणजेच संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी कोणत्याही सभागृहात त्या कलमाच्या प्रयोजनाकरता विधेयक प्रस्तुत करूनच संविधानामध्ये सुधारण केली जाऊ शकते तसेच ते विधेयक संसदेमध्ये उपस्थित असलेल्या सभासदांद्वारे मतदानामार्फतच केले जाते. परंतु कलम ३५अ याबाबत राजकीय खेळीमधून तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात दिल्लीत १९५२ मध्ये झालेल्या करारानुसार (ज्याला ‘दिल्ली करार’ असेही संबोधले जाते.) राज्यघटनेतील काही तरतुदी राष्ट्रपतींच्या आदेशाने १०५४मध्ये करण्यात आल्या. त्या वेळी कलम ३५ अ राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले, जे घटनाबाह्य आहे. भारतीय राज्यघटनेचे कलम ३५ अ हे राष्ट्रपतींच्या द्वारे कलम ३७०चा आसरा घेऊन टाकलेले आहे; परंतु मूळ गोष्ट ही आहे की, कलम ३७० हे कोणत्याही दृष्टिकोनातून राष्ट्रपतींना संविधान बदलण्याचे अधिकार देत नाही. परंतु तरीही तत्कालीन दिल्लीश्वरांनी स्वतःच्या स्वार्थासाठी घटनेच्या मुळावरच हल्ला केला आहे.\nभारतीय स्वतंत्रता अधिनियम १९४७ अनुसार महाराज हरी सिंग यांनी विलीनीकरण पत्रावर सही केल्यानंतर त्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार पंडित नेहरू, लॉर्ड मॉण्टबॅटन, मोहम्मद अली जीना, इंग्लंडची महाराणी तसेच संसद यांनाही नव्हता. १९५१मध्ये जम्मू आणि कश्मीर संविधान सभेचे गठन झाल्यानंतर या संविधान सभेने ६ फेब्रुवारी १९५४ मध्ये आपले राज्य हिंदुस्थानमध्ये समाविष्ट झाल्याची पुष्टी दिली आणि सोबतच २६ जानेवारी १९५७ रोजी स्वतःच्या राज्याचे वेगळे संविधान लागू केले ज्याच्यामध्ये जम्मू आणि कश्मीर संविधान, १९५७ च्या कलम ३ अनुसार जम्मू आणि कश्मीर हे हिंदुस्थान या राष्ट्राचे अभिन्न अंग आहे हे स्पष्ट करण्यात आले. सोबतचे कलम ४ अनुसार जम्मू आणि कश्मीर हे राज्य म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत राजा हरी सिंग यांच्याकडे असलेले संस्थान म्हणजेच जम्मू आणि कश्मीरसोबतच पाकव्याप्त जम्मू आणि कश्मीर हादेखील आहे. सोबतच जम्मू आणि कश्मीर संविधानाच्या अनुसार कलम १४७ अन्वये कलम ३ आणि कलम ४ हे कधीही संसदेच्या परवानगिशिवाय बदलले जाणार नाही हेही स्पष्ट केले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलभविष्य – रविवार ५ ते शनिवार ११ नोव्हेंबर २०१७\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nआम्ही ऑन ड्युटी आहोत आम्हाला सोडा; पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांची ट्रॅफिक पोलिसांना...\nसीबीआय अधिकारी वाद; सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढत 29 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली\nपत्नीला सोडल्यामुळे 25 प्रवासी हिंदुस्थानींचे पासपोर्ट सरकारकडून रद्द\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-woman-arrested-for-threatening-man-in-greater-noida-5979340.html", "date_download": "2018-11-20T11:34:24Z", "digest": "sha1:HLGNUQHI4JAYYYKONKKOYCFZP5P4GZTI", "length": 9535, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Woman Arrested for Threatening Man in Greater Noida | 10 लाखांसाठी महिला करत होती ब्लॅकमेल..पैसे दिले नाही तर तिने अडक‍विले बनावट रेप केसमध्ये", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n10 लाखांसाठी महिला करत होती ब्लॅकमेल..पैसे दिले नाही तर तिने अडक‍विले बनावट रेप केसमध्ये\nतुमच्या विरोधात एखाद्या महिलेने पोलिसात खोटी FIR नोंदवली असेल तर तुम्ही त्याला आव्हान देऊ शकतात.\nमुंबई- ग्रेटर नोएडामध्ये एका महिलेने ब्लॅकमेलिंग करून व्यक्तीला बनावट रेपकेसमध्ये अडक‍वल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलेने पीडित व्यक्तीकडे 10 लाख रुपयांची डिमांड केली होती. पैसे न दिल्याने तिने त्याला रेप केसमध्ये अडकवल्याची धमकीही दिली होती. परंतु पीडित व्यक्ती महिलेच्या धमकीला बळी पडला नाही. त्याने सर्तकता दाखवत पोलिसांना हे प्रकरण सांगितले. सूरजपूर पोलिस स्टेशनमध्ये महिलेच्या विरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे.\nकोण तुमच्या विरोधात खोटी FIR दाखल करत असेल तर...\n- तुमच्या विरोधात एखाद्या महिलेने पोलिसात खोटी FIR नोंदवली असेल तर तुम्ही त्याला आव्हान देऊ शकतात. तुमच्याकडे ठोस पुरावे असतील तर हायकोर्टातून तुम्ही सहीसलामत बाहेर पडू शकतात. या प्रकरणी हायकोर्ट वकील संजय मेहरा यांनी सांगितले की, भादंवि कलम 482 नुसार तुम्ही अशा FIR ला कोर्टात आव्हान देऊ शकतात. कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करू शकतात. तुमची विनंती कोर्टाने मान्य केल्यास तुम्हाला दिलासा मिळू शकतो.\n- कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करताना तुम्ही निर्दोष आहात, याचाही पुरावा. तुम्ही सादर करू शकतात.\n- जसे की, व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग, फोटोग्राफ्स, डॉक्युमेंट्स प्रतिज्ञाप‍त्रासोबत जोडू शकतात.\n- चोरी, मारहाण, बलात्कार अशा विविध खटल्यात तुम्हाला एखाद्या महिलेने अडकविण्याचा प्रयत्न केला असेल तर, त्याविरोधात तुम्ही हायकोर्टात आव्हान देऊ शकतात.\n- हायकोर्टात खटाला सुरु असल्याने पोलिस तुमच्या विरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही. एवढेच नाही तर तुमच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आला असला तरी पोलिस तुम्हाला अटक करू शकत नाहीत. कोर्ट या प्रकरणी चौकशी अधिकार्‍याला काही दिशा-निर्देश देऊ शकते.\n- हायकोर्टमध्ये याचिका दाखल करण्‍याआधी एक फाइल तयार करा. या फाइलमध्ये एफआयआरची प्रतसोबत प्रतिज्ञापत्र आणि आवश्यक पुरावे जोडून घ्या. तुम्ही वकीलाकडून प्रतिज्ञापत्र तयार करू शकतात. तुमच्या बाजुने कोर्टात कोणी साक्ष देणार असेल तर त्याबाबतह प्रतिज्ञापत्रात उल्लेख करावा.\nमला राजदंड मतदारसंघात नेऊ द्या..राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांचे विधानसभा अध्यक्षांना लिहिले पत्र\nटीव्ही अॅक्ट्रेससोबत दोन मद्यपींकडून आक्षेपार्ह वर्तन..दिली धमकी, व्हिडिओ पोस्ट करून फोडली वाचा\nआरक्षण आणि दुष्काळाच्या मुद्द्यावर विधानसभेत गोंधळ, विरोधकांनी कागदपत्रे फाडून भिरकावली, राजदंड पळवण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvrajpardeshi.com/2018/02/", "date_download": "2018-11-20T12:03:07Z", "digest": "sha1:IR2ODSJMDFAHUTYMSUBGJ62CGMOYLW4F", "length": 2657, "nlines": 64, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "February 2018 - Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nबहिणाबाई स्मारकाच्या मार्गात अडथळे\n‘अरे, संसार संसार, जसा तवा चुल्हावर..आधी हाताला चटके तवा मिळते भाकर’ यांसह इतर अनेक कवितांच्या माध्यमातून आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविणाऱ...\nकोंडीतून बाहेर पडण्यासाठी खडसेंची धडपड\nराज्यात कधीकाळी आक्रमक नेते अशी ओळख असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यापासून जळगाव जिल्हय़ातील भाजप नेत्यांसह अनेक पदाधिकारीही हातचे अंत...\nकोंडीतून बाहेर पडण्यासाठी खडसेंची धडपड Reviewed by Yuvraj Pardeshi on 22:37 Rating: 5\nनाथाभाऊ व सुरेशदादांचा राजकिय प्रवास अन् दुर्देवी योगायोग\n१८४३ शाळा, २ लाख विद्यार्थी व ८ हजार शिक्षकांची दररोज व्हॉट्सऍपवर हजेरी\nभाजपाला मिळालेल्या यशाचे श्रेय खडसेंचे का महाजनांचे\nकोंडीतून बाहेर पडण्यासाठी खडसेंची धडपड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sanjay-leela-bhansali-padmavat-aishwarya-rai-salman-khan-298788.html", "date_download": "2018-11-20T11:26:53Z", "digest": "sha1:N4ICE5P5MGUE4UEG4SXQ7SEQ5K3VD23D", "length": 13596, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुपित उघडलं, भन्साळीला 'पद्मावत'साठी हवे होते 'हे' दोघं", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nगुपित उघडलं, भन्साळीला 'पद्मावत'साठी हवे होते 'हे' दोघं\nसंजय लीला भन्साळीनं जेव्हापद्मावत सिनेमा करायचं ठरवलं, तेव्हा त्याच्या मनात दुसरीच जोडी होती.\nमुंबई, 04 आॅगस्ट : रणवीर सिंग आणि दीपिकाला घेऊन संजय भन्साळी यांनी 'पद्मावत' सिनेमा बनवला. तो सुपरडुपर हिट झाला. वास्तवातली जोडी पडद्यावरही हिट ठरली. भले सिनेमात त्यांची जोडी नव्हती. पण दोघांमधलं टशन चांगलंच जाणवलं. पुन्हा या नावांनाही चांगला युएसपी आहेच. पण तुम्हाला आता एक आतली बातमी सांगू का संजय लीला भन्साळीनं जेव्हा हा सिनेमा करायचं ठरवलं, तेव्हा त्याच्या मनात दुसरीच जोडी होती. आणि त्या दोघांना घ्यायचं झालं असतं तर तर मग इतिहासच घडला असता. बाॅक्स आॅफिसवर पद्मावत सिनेमाचाही इतिहास झाला असता.\nएका मुलाखतीच्या वेळी ऐश्वर्या राय बच्चननं काही गोष्टींचा उलगडा केला. ती म्हणाली, ' संजय लीला भन्साळी माझे आवडते दिग्दर्शक आहेत. त्यांना बाजीराव मस्तानी करताना मला मस्तानीची भूमिका द्यायची होती. पण त्यांना माझ्या योग्य बाजीरावच मिळाला नाही. पद्मावतमध्येही दीपिकाआधी त्यांनी माझा नावाचा उल्लेख केला होता. पण माझ्या योग्य खिलजी त्यांना मिळाला नाही.'\nमंडळी, तुमच्या लक्षात येतंय का संजय लीला भन्साळीच्या मनात कोण होतं ते संजय लीला भन्साळीच्या मनात कोण होतं ते अर्थातच, सलमान खान. सलमानला घेऊन त्यांना पद्मावत करायचा होता. पण ते काही जमलं नाही. दोघंही आमनेसामने यायला तयार नाहीत. पण खरं तर पद्मावत सिनेमासाठी दोघांना घेणं शक्य होतं. कारण पद्मावती आणि खिलजी सिनेमात कधीच समोरासमोर आले नव्हते. मग रसिक प्रेक्षकांना सलमान आणि ऐश्वर्या एका सिनेमात असण्याचा आनंद मिळाला असता, तो मुकला.\nऐश्वर्यानं भन्साळींच्या गुजारिश, हम दिल चुके है सनम, देवदास या सिनेमांत काम केलंय. दिग्दर्शकाबरोबर तिचं चांगलं जमतंही. आता सलमान आणि ऐश्वर्याला एका सिनेमात आणण्याचं आव्हान दिग्दर्शक पेलणार का, ते पाहायचं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: aishwarya raipadmavatsalman khanSanjay Leela Bhansaliऐश्वर्या राय बच्चनपद्मावतसंजय लीला भन्साळीसलमान खान\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nदीपिका-रणवीरच्या पहिल्या रिसेप्शन पार्टीसाठी बॉलिवूडला आमंत्रण नाही\nनिलेश साबळेचे 'श्रीयुत टिपरे' आणि श्रेयाची 'श्यामल' येतायत हसवायला\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/madanwadi-canel-issue-bhigwan-105210", "date_download": "2018-11-20T12:40:01Z", "digest": "sha1:KFOZGGRDX25LAFIMJD4E42ZIBFXT3LR6", "length": 12323, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "madanwadi canel issue in Bhigwan मदनवाडी ओढा खोलीकरण सामाजिक कार्याचा उत्कृष्ठ नमुना ठरेल : श्रीकांत पाटील | eSakal", "raw_content": "\nमदनवाडी ओढा खोलीकरण सामाजिक कार्याचा उत्कृष्ठ नमुना ठरेल : श्रीकांत पाटील\nरविवार, 25 मार्च 2018\nबारामती उपविभागिय पोलिस अधिकारी बापू बांगर म्हणाले, सामाजिक काम करत असताना अंहकाराचे जोडे बाजुला ठेवले पाहिजेत. रोटरी क्लबच्या माध्यमातून मदनवाडी येथे करण्यात येत असलेल्या या कामामध्ये कोणीही अहंकारमध्ये आणु नये व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे. माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख म्हणाले, रोटरी क्लब सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे.\nभिगवण : रोटरी क्लबच्या वतीने मदनवाडी गावांमध्ये करण्यात येत असलेल्या पन्नास लाख रुपयांच्या ओढा खोलीकरणाच्या कामामुळे मदनवाडी गाव पाणीदार होण्यास मदत होणार आहे. सामाजिक भावनेने हे काम करण्यात येत असुन या कामामध्ये अडथळा आणु नये. ग्रामस्थांनी पुढे येऊन या कामास सहकार्य केल्यास मदनवाडी ओढा खोलीकरण सामाजिक संस्था व ग्रामस्थांच्या सहकार्यातुन केलेल्या सामाजिक सामाजिक कार्याचा उत्कृष्ठ नमुना ठरेल असा विश्वास इंदापुरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केला.\nयेथील रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या वतीने मदनवाडी (ता. इंदापूर) येथील पन्नास लाख रुपयांच्या ओढा खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर, माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख, रवी धोत्रे, वसंत माळूंजकर, मीरा बरवीरकर, मारुती जाधव, मारुती वणवे, रोटरी क्लब ऑफ भिगवणचे अध्यक्ष नामदेव कुदळे, महेश शेंडगे, वर्षा बोगावत, संपत बंडगर, संजय चौधरी, प्रदीप वाकसे, बाळासाहेब सोनवणे,तेजस देवकाते, सरपंच आम्रपाली बंडगर उपस्थित होते. श्री. पुढे पाटील म्हणाले, ओढा खोलीकरण करत असताना अनेकदा काही लोकांकडुन जमीन, रस्ता, पीक, आदी सबबी पुढे करुन अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जातो. मदनवाडी ओढा खोलीकरणाच्या कामामध्ये जाणीवपुर्वक कोणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.\nबारामती उपविभागिय पोलिस अधिकारी बापू बांगर म्हणाले, सामाजिक काम करत असताना अंहकाराचे जोडे बाजुला ठेवले पाहिजेत. रोटरी क्लबच्या माध्यमातून मदनवाडी येथे करण्यात येत असलेल्या या कामामध्ये कोणीही अहंकारमध्ये आणु नये व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे. माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख म्हणाले, रोटरी क्लब सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. गावांनी त्यांच्या गरजानुसार ग्रामसभांच्या माध्यमातून ठराव करुन दिल्यास गावाच्या विकासाची अऩेक कामे रोटरी क्लबच्या माध्यमातून करता येतील. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, प्रकाश ढवळे, रंगनाथ देवकाते, मीना बोराटे, प्रदीप गारटकर, विलास जगताप, रवी धोत्रे, यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक रियाज शेख यांनी केले सुत्रसंचालन सचिन बोगावत यांनी केले तर आभार तुकाराम बंडगर यांनी मानले.कार्यक्रमासाठी थॉमस मथाई, संजय खाडे, डॉ.अमोल खानावरे,रणजित भोंगळे,प्रवीण वाघ, आैदुंबर हुलगे यांचे सहकार्य लाभले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/wrestling-competition-wrestler-bala-rafik-won-106627", "date_download": "2018-11-20T12:33:58Z", "digest": "sha1:O74SI4OKSSOEZ54WYY4U73NM7RLTBR6E", "length": 12131, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Wrestling Competition Wrestler Bala Rafik won फिरंगाईदेवी उत्सवात रंगला कुस्त्याचा आखाडा ; पैलवान बाला रफिक ठरला मानकरी | eSakal", "raw_content": "\nफिरंगाईदेवी उत्सवात रंगला कुस्त्याचा आखाडा ; पैलवान बाला रफिक ठरला मानकरी\nशनिवार, 31 मार्च 2018\nप्रथमच महिलांच्या कुस्त्याचे आयोजन करण्यात आल्याने पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनांनी मोठ्या प्रमाणावर कुस्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती. आखाड्याचे पूजन शेखर काटे व एस.बी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांच्या मुख्य कुस्तीचे आकर्षण पै. साक्षी शेलार या महिलेने पै. श्रध्दा भोरे यांना चितपट करत बक्षीस मिळवित महिला कुस्तीची मानकरी ठरली.\nजुनी सांगवी : दापोडी (पुणे) येथील फिरंगाई देवी उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत पै. बाला रफिक याने पै. संजय बोंबाळे यांच्या अटीतटीच्या लढतीत विजयश्री खेचून आणत चांदीची गदा पटकावत प्रथम विजेतेपदाचा मानकरी ठरला.\nप्रथमच महिलांच्या कुस्त्याचे आयोजन करण्यात आल्याने पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनांनी मोठ्या प्रमाणावर कुस्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती. आखाड्याचे पूजन शेखर काटे व एस.बी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांच्या मुख्य कुस्तीचे आकर्षण पै. साक्षी शेलार या महिलेने पै. श्रध्दा भोरे यांना चितपट करत बक्षीस मिळवित महिला कुस्तीची मानकरी ठरली. तर पै. प्रगती गायकवाड व पै. सावरी सातकर यांची अटीतटीची कुस्ती बरोबरीत सुटल्याने बक्षीस दोघींना विभागून देण्यात आले. तिसरी कुस्ती पै.अक्षदा वाळुंज हिने पै.शितल कोळेकर आसमान दाखवून विजय मिळवला.\nप्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या पै.बाला रफीक यास नगरसेवक रोहित आप्पा काटे यांच्यातर्फे चांदीची गदा देण्यात आली. याचबरोबर पै.सुशांत फेंगसे याने पै.शाम किंडरे यांच्या अतीतटीच्या कुस्तीमध्ये पै.सुशांत फेंगसे याने बाजी मारत चांदीची गदा मिळविली. पै.संतोष नखाते याने पै.आकाश नांगरे यास चितपट करून बक्षीस मिळविले. पै.रोहित कलापुरे याने पै.आकाश काळभोर यास चितपट करून बक्षिस मिळविले.\nपै.निखिल नलावडे व पै.सिकंदर जाधव यांची कुस्ती बरोबरीने सुटली त्यांना बक्षीस विभागून देण्यात आले. यात लहान मुलांच्या कुस्त्या व विविध वजनी गटातील २५० पैलवानांच्या कुस्त्या झाल्या. यामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरून पैलवान कुस्तीसाठी आले होते.\nयावेळी पंच म्हणून पै.वसंत मते, पै.सुरेश काटे, पै.शिवाजी काटे,पै.प्रल्हाद काटे,पै.शंकर जम यांनी काम पाहिले मुख्य कुस्तीचे पंच म्हणून पै.मोहन खोपडे यांनी काम पाहिले.\nयावेळी उपस्थित सिंगापूर एशियन योगा सुवर्ण पदक विजेती, श्रेया कंदारे,पै.प्रभाकर बुचडे,पै.किशोर नखाते( युवा महाराष्ट्र केसरी)यांचा उत्सव समितीच्या वतीने शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. फिरंगाई उत्सव कमिटीचे अध्यक्ष वसंत काटे, उत्सव प्रमुख विजय किंडरे, सेक्रेटरी ज्ञानेश्वर भाडाळे ,खजिनदार आदेश काटे,संतोष काटे, समस्त उत्सव कमिटी रोहित काटे,,राजाभाऊ बनसोडे व असंख्य कुस्ती प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान काटे यांनी केले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/category/crime/?bamp-skip-redirect=1", "date_download": "2018-11-20T12:05:48Z", "digest": "sha1:7YNS3NCE7IRDFWU7RSR4HMZ2RVXMJGSY", "length": 12826, "nlines": 236, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Crime | Maharashtra City News", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nमुंबई विमानतळावर 15 किलो सोन्याची बिस्किटं जप्त\nमुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने सोमवारी मोठी कारवाई केली आहे. तब्बल 15 किलो सोन्याच्या बिस्किटांची…\nसोनई हत्याकांड : सहा दोषींना फाशीची शिक्षा\nअहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोषी असलेल्या सहाजणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच २० हजार रूपयांचा दंडही…\nसुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश- लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला द्या\nनवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश बीएम लोया यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला देण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. सीबीआय न्यायाधीश बीएम…\nपुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार .\nपिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलिस हद्दीत वडिलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सावत्र बापाकडून आपल्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचे समोर…\nलहान मुलींवर बलात्कार वाच्यता न करण्यासाठी दिले होते ५-५ रुपये .\nअल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणी ६० वर्षाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या पालममध्ये ही घटना समोर आली आहे. पाच आणि…\n६५ वर्षांच्या महिलेवर १५ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार केल्याची घटना घडली आहे.\nबलात्काराच्या घटनेनं दिल्ली हादरली आहे. एका १५ वर्षांच्या मुलानं घरकाम करणाऱ्या ६५ वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी…\nमुंबई: स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूनम यांचा बंद फ्लॅटमध्ये मृतदेह आढळला .\nमुंबई : अंधेरीमध्ये घरात एका महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्याने आजुबाजुच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पूनम यांचा मृत्यू मागील दोन-तीन दिवसापूर्वी झाला…\nछोटा राजनला ठार करण्याचा दाऊदचा कट फसला, दाऊदने रचलं होतं .\nतिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या छोटा राजनची तुरुंगातच हत्या करण्याचा कट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने आखला होता. स्थानिक गुंडांच्या मदतीने…\nपुण्यातील कोंढव्यात रिक्षाचालकाचा महिलेवर बलात्कार,दोघांना अटक.\nपुण्यात रिक्षा चालकाने एका तरूणीवर अत्याचार केले आहेत, एवढंच नाही तरूणीला निर्जन स्थळी नेऊन, या मुलीवर अत्याचार केले, असल्याचं सांगण्यात…\nपुण्यात आई-वडिलांचा खून,मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न.\nपुण्यातील शनिवार पेठ भागात एका ३० वर्षांच्या तरुणानं स्वत:च्या आई-वडिलांचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पराग क्षीरसागर असं आरोपी…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/for-home-enjoyment/", "date_download": "2018-11-20T11:30:16Z", "digest": "sha1:ZAJCDD6NRMU4KESG5IOSSD4F7MDJQZNQ", "length": 16972, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "घरातील आनंदासाठी… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nओवैसींकडून काँग्रेसचा भांडाफोड, एमआयएमला दिली होती 25 लाखाची ऑफर\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\nचीन तयार करतोय कृत्रिम सूर्य\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\n रात्री झोपताना दक्षिण दिशेकडे डोके ठेवून झोपावे. उत्तरेकडे डोके करून झोपू नये. यामुळे अनिद्रेची शक्यता असते. पचनशक्तीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो.\n घराचे प्रवेशद्वार स्वच्छ असावे. यामुळे घरात लक्ष्मीदेवीचे आगमन होते.\n विवाह पत्रिका फाडू नका. कारण यामुळे पत्रिका फाडणाऱ्या व्यक्तीला मंगळ किंवा ग्रहदोष लागतो.\n पक्ष्यांना दाणे आणि गाईला चारा किंवा भाकरी खाऊ घातल्याने ग्रहदोषाचे निवारण होते.\n कार्यालयात काम करताना उत्तर-पूर्व दिशेकडे तोंड करून बसणे शुभ असते. शिवाय कार्यालय प्रमुखाची केबिन नैऋत्य कोनात असायला हवी.\n प्रवेशद्वारावर कधी अविचाराने गणपतीचे छायाचित्र लावू नका. दक्षिण किंवा उत्तरमुखी प्रवेशद्वारावरच गणपतीचे चित्र लावा.\n घराबाहेर पडताना आई-वडिलांना नमस्कार करा. न सुटणारी कामेही सोपी होत जातात.\n घरात शंख अवश्य ठेवा. शंख वाजवल्याने ५०० मीटर अंतरावरील रोगजंतू नष्ट होतात.\n शयनकक्षात दूरध्वनी ठेवू नका. यामुळे शारीरिक क्षमतांवर विपरीत परिणाम होतो.\n देवघरात देवीदेवतांची जास्त चित्रे ठेवू नका. तसे करणे आरोग्यासाठीही चांगले नाही. शिवाय शयनकक्षातही देवांचे जास्त फोटो ठेवू नका.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआभाळमाया – पुन्हा हुलकावणी\nपुढीलकाँग्रेसने विष पेरले; देश फळे भोगतोय\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nआम्ही ऑन ड्युटी आहोत आम्हाला सोडा; पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांची ट्रॅफिक पोलिसांना...\nसीबीआय अधिकारी वाद; सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढत 29 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली\nपत्नीला सोडल्यामुळे 25 प्रवासी हिंदुस्थानींचे पासपोर्ट सरकारकडून रद्द\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/163?page=97", "date_download": "2018-11-20T11:38:14Z", "digest": "sha1:OTBE3PYZZGPPB2UNTBK2LDSQXJG223GC", "length": 15862, "nlines": 255, "source_domain": "www.maayboli.com", "title": "राजकारण : शब्दखूण | Page 98 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /राजकारण\nदि. ८ नोव्हेंबर २००९ च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, २०१२ पर्यन्त महाराष्ट्र राज्य भारनियमन्मुक्त करण्याच्या योजनांना मंजुरी दिली आहे.\nसाक्षरता अभियान, बर्लिनची भिंत अन व्यवस्थेतला खोटेपणा....\nबर्लिनची च्या भिंतीचा पाडाव अन त्या अनुशंगाने झालेल्या घटनांवर आधारीत अनेक चित्रपट / लघुपट गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियन दुरचित्रवाणीवर दाखवले गेले.\nबर्लिनची भिंत का बांधली गेली इथपासुन तर आज बर्लिनच्य भिंतीचे तुकडे जगभर कुठे विखुरलेले आहेत, अन कुठल्या संग्रहालयात आहेत कि बाजारात काय भावाने विकले जात आहेत्... ही सर्व माहिती छान सांगितली.\nRead more about साक्षरता अभियान, बर्लिनची भिंत अन व्यवस्थेतला खोटेपणा....\nचंपक यांचे रंगीबेरंगी पान\nभारत देशाची राज्यघटना लिहिताना घटनाकारांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा बारकाईने अभ्यास करुन त्यातील चांगले मुद्दे आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केले होते. परंतु मुलत: इंग्लंड च्या राज्यपद्धतीमधे असलेल्या प्रतिमंत्रिमंडळाच्या संकल्पनेला आपल्या देशाच्या राज्यघटनेत का सामावले गेले नाही हा एक प्रश्नच आहे.\nजबाबदार विरोधी पक्ष असणे हे सुदृढ लोकशाही साठी आवश्यक आहे. विधीमंडळांमध्ये जनतेच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरण्यासाठी अभ्यासु लोकांची एक टीम असावी हा प्रतिमंत्रीमंडळा चा उद्देश आहे.\nRead more about प्रतिमंत्रिमंडळ- संकल्पना\nअबु आझमींचं खरंच चुकलं का\nमला वाटतं घटनेनुसार जवळजवळ २२ संमत भाषांमधून आमदार शपथ घेऊ शकतात. अबू आझमींनी ’त्या’ प्रसंगानंतर पत्रकारांसमोर असे सांगितले आहे की, काही आमदारांनी इंग्रजीतून शपथा घेतल्या. जर ’ते’ चालते तर ’हे’ का नको हे जर खरं असेल तर आझमींचं काहीच चुकलं नाही. कारण आग्रह मराठीचा आहे, त्यामुळे विरोध इंग्रजी भाषेलाही व्हायला हवा होता. वक्तव्य केल्यानंतर त्यावर कार्यवाही होणार हे मनसेचं तत्व आहे त्यामुळे ’मनसे’ने थोडं धिराने घ्यायला हवं.\nRead more about अबु आझमींचं खरंच चुकलं का\nमहाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हे सरकार पुढे काय करणार असा प्रश्न पडलेल्या काही मायबोलीकरांसाठी एक कल्पना मांडाविशी वाटते... शॅडो कॅबिनेट अर्थात प्रती मंत्रीमंडळ\nRead more about मंत्रीमंडळ- शॅडो कॅबीनेट\nचंपक यांचे रंगीबेरंगी पान\nमहाराष्ट्र वजा मुंबई = बिहार\nखरंतर आपण सगळे महाराष्ट्रीयन लोकं मुंबईच्या बडावर मोठ्या मोठ्या डिंग्या हानतो.\nमहाराष्ट्राची झगमगाट एकट्या त्या मुंबईच्या जिवावर चालते.\nजरा विचार करा, महाराष्ट्राच्या एकुण उत्पन्नातुन आपल्याला मुंबईतुन येणारे उत्पन्न वजा करुन बघा,\nमग आपला महाराष्ट्र त्या बिहार पेक्षा फार श्रिमंत नाही हे दिसुन येईल.\nआपला प्लस पॉईंट एकच तो म्हणजे आपल्याकडे मुंबई आहे. अन्यथा आपली आर्थीक परिस्थीती बिहा-यांपेक्षा फार वेगळी नाही.\nआणी मुंबईचे बोलायचेच झाले, तर मुंबईतील उत्पन्नात मराठी माणसाचा वाटा किती \nRead more about महाराष्ट्र वजा मुंबई = बिहार\nराज्यात सर्व भाषा खरोखरच सारख्या आहेत काय\nएक विचारप्रवर्तक लेख. भारताचे भाषा-धोरण, त्याविषयीच्या कायदेशीर तरतूदी इत्यादींची माहिती करून घेतल्यावर आपल्याला हे स्पष्ट होते की प्रत्येक राज्यात आपापल्या राज्यभाषेचे स्थान किती महत्त्वाचे, प्राधान्यतेचे आहे आणि म्हणूनच कुठल्याही राज्यात स्थानिक भाषेपेक्षा हिंदी किंवा इंग्रजीची कायद्याने बळजबरी का केली जाऊ शकत नाही. महाराष्ट्रात मात्र मराठीची सर्वत्र हेटाळणी व उपेक्षा होते कारण आपल्या हक्कांबद्दल आपण जागृत नाही. खालील दुव्यावरील लेख अवश्य वाचा.\nRead more about राज्यात सर्व भाषा खरोखरच सारख्या आहेत काय\namrutyatri यांचे रंगीबेरंगी पान\nमतदान तीन ते पाच दिवस चालेल का\nदर निवडणुकीला हमखास चर्चा होते ती वेग्वेगळ्या मतदार संघातील कमी- अधिक मतदानाची अन त्याहुन जास्त चर्चा होते ती एकुण कमी टक्केवरीची अन त्याहुन जास्त चर्चा होते ती एकुण कमी टक्केवरीची हा टक्का वाढवायचा असेल तर मतदानाची वेळ एक दिवसा ऐवजी तीन ते पाच दिवस नाही का करु शकत\n१) एक तर मतदान अन मतमोजनीत ९ दिवसांचे अंतर ठेवुन, झटपट निकालाची अपेक्षा आयोगाने गुंडाळुन टाकलीय.\nRead more about मतदान तीन ते पाच दिवस चालेल का\nचंपक यांचे रंगीबेरंगी पान\nआज रात्रो ठिक साडे बारा वाजता भारतीय लोकशाहीचे एक भयनाट्य सुरु होईल. प्रचंड प्रमाणात पैसा, दारु अन ई.ई. चा पुर येउन त्यात लोकशाहीचे प्रेत वाहुन जाईल.\nतर तम्माम नागरिकांनो, आज आत्ता ताबडतोब, दोन मिनिटे शांत बसुन, आपण आपल्या लोकशाहीला आदरांजली वाहु\nअन उद्या सकाळी तिची अंत्ययात्रा काढायला सकाळी ७ वाजता पुन्हा हजर राहु\nवेळ- सकाळी ७ ते संध्याकाळी ५.\nठिकाण- गावची पडकी शाळा.\nसाहित्य- निळे रंगीत पाणी.\nचंपक यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/today/", "date_download": "2018-11-20T11:48:00Z", "digest": "sha1:VD6CZRKGYFAKTYWKT3YGQCXXIF5VFK4G", "length": 16606, "nlines": 272, "source_domain": "www.saamana.com", "title": "आज दिवसभरात | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा\nपुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nमराठा आरक्षणाला ओबीसींचा विरोध\nमहाराष्ट्राची गोदावरी जगभर पसरू दे; उद्धव ठाकरे यांची बँक व्यवस्थापनाच्या पाठीवर कौतुकाची थाप\nमौलानाचा पोलीस ठाण्याबाहेरच दुसऱ्या पत्नीला ट्रिपल तलाक; ट्रॉम्बे येथील घटना\nआधार लिंक केले नाही म्हणून कर्मचाऱ्यांचा पगार दोन वर्षे रोखला\nशेतकरी बांधवांनो, अर्ध्या रात्री आवाज द्या, शिवसेना मदतीला धावून येणार\nधुळे महानगरपालिका निवडणूक.. शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल\nउल्हासनगरात शिवसेनेची पोलीस ठाण्यावर धडक\nमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ओला-उबेरचा संप मागे\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nसुषमा स्वराज यांचा धक्कादायक निर्णय, वाचा सविस्तर\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nओवैसींकडून काँग्रेसचा भांडाफोड, एमआयएमला दिली होती 25 लाखाची ऑफर\nसीबीआय अधिकारी वाद; सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढत 29 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nराजीनाम्यासाठी पर्रीकरांच्या घरावर आज गोयंकरांचा मोर्चा\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची मागणी\n‘विराट’ सेनेला कांगारू घाबरले; स्मिथ, वॉर्नरला संघात घेण्यासाठी फिल्डिंग\nसिंधुदुर्गातील खेळाडू हुश्शार; मलेशियात फडकवला झेंडा\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\n‘मुंबईकरा’मुळे न्यूझीलंडचा सनसनाटी विजय; पाकिस्तानला चार धावांनी हरवले\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nलेख : बालपणीचा काळ\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-agitation-maratha-reservation-133795", "date_download": "2018-11-20T12:11:22Z", "digest": "sha1:SBQJMEUDJOUDBCF35JPFZGDNXYVYPXOU", "length": 10485, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News agitation for Maratha Reservation #MarathaKrantiMorcha सिंधुदुर्गात कडकडीत बंद | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha सिंधुदुर्गात कडकडीत बंद\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nसिंधुदुर्ग - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संपूर्ण सिंधुदुर्गातून आज मराठा एकवटला. शहरांसह ग्रामीण भागात कडकडीत बंद ठेवण्यात आला. सर्वच प्रमुख रस्ते टायर पेटवून आणि झाडे तोडून बंद करण्यात आले.\nसिंधुदुर्ग - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संपूर्ण सिंधुदुर्गातून आज मराठा एकवटला. शहरांसह ग्रामीण भागात कडकडीत बंद ठेवण्यात आला. सर्वच प्रमुख रस्ते टायर पेटवून आणि झाडे तोडून बंद करण्यात आले.\nतालुक्‍याची ठिकाणे आणि प्रमुख शहरात उत्स्फूर्त मोर्चे निघाले. मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथे आंदोलकांवर लाठीमार झाला. त्यानंतर पोलिसांवर दगडफेक झाली. पोलिस कर्मचाऱ्याचे अनुद्‌गार आणि पोलिस अधीक्षकांनी दिलेला इशारा यामुळे आंदोलन चिघळण्याची स्थिती होती.\nजिल्ह्यातील एसटी बससेवा आणि खासगी वाहतूक बंद असल्याने प्रवासी आणि नागरिकांचे हाल झाले. शाळा, महाविद्यालये देखील बंद होती. कडकडीत बंद असल्याने जीवनावश्‍यक वस्तूंसाठी नागरिकांची कोंडी झाली. सायंकाळी पाच नंतर दुकाने, हॉटेल्स काही प्रमाणात सुरू झाल्याने दिलासा मिळाला.\nकाल (ता. २५) मध्यरात्रीपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा भडका उडाला होता. पहाटेपासूनच ठिकठिकाणी टायर पेटवून, झाडे तोडून रस्ते बंद करण्यात आल्याने देवगड तालुक्‍यासह अनेक गावांतील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी दहापासून जिल्ह्यात सर्वत्र मराठा समाजातर्फे ‘एक मराठा लाख मराठा’ अशी हाक देत निषेध मोर्चा काढण्यात आले. यात मुख्यमंत्र्यांसह राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.\nदिवसभरात खारेपाटण, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, बांदा, देवगड, वैभववाडीसह कनेडी, वागदे, फोंडाघाट, नांदगाव, शिरगाव, आचरा येथे ठिय्या आंदोलन, रास्ता रोको केला जात होता. सातत्याने टायर पेटवून, झाडे तोडून रस्ते बंद केले जात होते. पेटते टायर आणि रस्त्यावरील अडथळे बाजूला करताना पोलिस यंत्रणेची धावपळ उडत होती. कुडाळमधील युवकावर लाठीमार झाल्याने जिल्ह्यातील वातावरण तंग झाले. पोलिस निरीक्षकांनी दिलगिरी व्यक्‍त केल्यानंतर तणाव निवळला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/all-bunds-of-water-on-river-bhima-in-south-solapur-taluka-are-under-water/", "date_download": "2018-11-20T12:26:18Z", "digest": "sha1:L4EEDNSP7C2BPNEPOZJGVS3ZVR3SGV52", "length": 8215, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली\nसोलापूर,: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदीवर बांधलेले सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे नदीकाठावरील कर्नाटक मंगळवेढा तालुक्यातील गावाशी असलेला संपर्क तुटला आहे. दोन्ही बाजूच्या नागरिकांना टाकळी बेगमपूरमार्गे जावे लागत आहे. तालुक्यात भीमा नदीवर असलेली कोल्हापूर पद्धतीचे वडापूर, तेलगाव (भीमा), अरळी (मंगळवेढा), भंडारकवठे (गोविंदपूर), सादेपूर (उमराणी), औज (मंद्रूप), चिंचपूर ही बंधारे पाण्याखाली गेलेली आहेत. नदीचे पात्र सध्या दुथडी भरून वाहत आहे. सर्व बंधाऱ्याच्या वर किमान पाच सहा फुटांहून अधिक पाण्याचा प्रवाह आहे. वरील सर्वच बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. वडापूर, सिद्धापूर या जिल्ह्यातील दोन गावांचा असलेला संपर्क कालपासून तुटला आहे.\nतेलगाव अरळी या गावाचाही संपर्क या पाण्याने बंद झाला आहे. भंडारकवठे, उमरज, गोविंदपूर, निवरगी, रेवतगाव या पाच गावाचा संबंध आज सकाळपासून बंद झाला आहे. सादेपूरहून उमराणी, हत्ताळी, चडचण, लोणी, हविनाळ या सहा गावांशी असलेली वाहतूक काल दुपारपासून बंद पडली आहे. हीच परिस्थिती अन्य बंधाऱ्याची झालेली आहे. महिला शेतमजूर अन्य शेतीची कामे करण्यासाठी मजूर लोक इकडून तिकडे तिकडून इकडे येत असत. पण उजनीचे पाणी सोडल्याने वाहतूकच बंद झाली आहे.\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/hindu-outfits-chants-shiv-chalisa-inside-of-taj-mahal/", "date_download": "2018-11-20T12:25:39Z", "digest": "sha1:FO7NFCNRWNER57KIX3HKG2PRN2YC7IMW", "length": 7850, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ताजमहल परिसरात शिव चालिसा वाचण्याचा प्रयत्न", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nताजमहल परिसरात शिव चालिसा वाचण्याचा प्रयत्न\nताजमहलात नमाज होऊ शकतं, मगआम्ही पूजा का नाही करु शकत असा सवाल तरुणांनी विचारला.\nनवी दिल्ली : ताजमहल परिसरात काही हिंदुत्त्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शिव चालिसा वाचण्याचा प्रयत्न केल्यामुळे नवा वाद उभा राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.अलिगढ आणि हाथरस या ठिकाणांहून आलेल्या तरुणांनी सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर जोर-जोरात शिव चालिसा वाचण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिथे हजर असलेल्या सीआयएसएफ जवान आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या (एएसआय) कर्मचाऱ्यांनी आक्षेप नोंदवला.\nताजमहलात नमाज होऊ शकतं, मगआम्ही पूजा का नाही करु शकत, असा सवाल तरुणांनी विचारला.त्यानंतर सीआयएसएफच्या जवानांनी तरुणांना पकडून गेस्ट रुममध्ये नेले.हाथरसमधील राष्ट्रीय स्वाभिमान दलाचा कार्यकर्ता दीपक शर्माने सांगितले, “ते लोक सोमवारी तेजोमहालयात शिव चालिसा वाचण्यासाठी गेले होते. शिव चालिसा वाचल्यानंतर ते उपवास सोडतात. त्यांना रोखलं गेलं, हे चूक आहे.”हिंदू युवा वाहिनीचे अलिगढचे शहराध्यक्ष भारत गोस्वामी यांनी म्हटलं, “तेजोमहालयात पूजा करणाऱ्यांना रोखलं जात आहे, हे बरोबर नाही.”\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/marathi-movie-abk-new-movie-nawazuddin-siddiqui-tammana-bhatia-sunil-shetty-together-girl-education-marathi-cinemam-ramkumar-shedge-director/articleshow/59113383.cms", "date_download": "2018-11-20T12:49:57Z", "digest": "sha1:YA74VP4KQWGG4ZHFW3T4MUFK52FGJLR7", "length": 11831, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment gossips News: marathi movie, abk, new movie, nawazuddin siddiqui, tammana bhatia, sunil shetty, together, girl education, marathi cinemam, ramkumar shedge, director - नवाझुद्दीन, तमन्ना आणि सुनील मराठीत | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्यWATCH LIVE TV\nनवाझुद्दीन, तमन्ना आणि सुनील मराठीत\nप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांच्यासह हिंदीतला नावाजलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि 'बाहुबलीमुळे भारतभर चाहतावर्ग निर्माण करणारी तमन्ना भाटिया आता मराठी सिनेमात दिसणार आहेत. सामाजिक विषयावरच्या 'अ ब क' या सिनेमातून हे तिघं मराठीत पदार्पण करत आहेत.\nप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांच्यासह हिंदीतला नावाजलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि 'बाहुबलीमुळे भारतभर चाहतावर्ग निर्माण करणारी तमन्ना भाटिया आता मराठी सिनेमात दिसणार आहेत. सामाजिक विषयावरच्या 'अ ब क' या सिनेमातून हे तिघं मराठीत पदार्पण करत आहेत. विशेष म्हणजे, हा सिनेमा पाच भाषांमध्ये तयार होतोय.\nमिहीर कुलकर्णी निर्मित या सिनेमाचा मुहूर्त अभिनेते सुनील शेट्टी आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात नुकताच झाला. 'लायन' फेम सनी पवार, सनीचे आजोबा भीमराव पवार, सिनेमाचे दिग्दर्शक रामकुमार शेडगे, लेखक आबा गायकवाड, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी या प्रसंगी उपस्थित होते. मराठी सिनेमे चांगलं यश मिळवत असून, मला मराठी सिनेमे खूप आवडतात. मी उत्तम मराठी बोलतो आणि ‘अ ब क’ हा सिनेमा खूप यश मिळवेल, अशी खात्री असल्याचं सुनील शेट्टी यांनी सांगितलं.\nसामाजिक समस्या सोडवण्यासाठी अशा वेगळ्या विषयांवरच्या सिनेमांची गरज आहे. मुला-मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींनाही दर्जात्मक शिक्षण दिलं पाहिजे, अशी भावना व्यक्त करत अमृता फडणवीस यांनी या सिनेमासाठी पार्श्वगायन करणार असल्याचं सांगितलं. सिनेमाचं संगीत संगीत राहुल रानडे करणार आहेत. हा सिनेमा मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू अशा पाच भाषांमध्ये तयार होत असल्याचं दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी सांगितलं.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रोको\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृतीयपंथी उमेदवार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्टासमोर शरणागती\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित केले 'मन्नत-ए-अमन'\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनवाझुद्दीन, तमन्ना आणि सुनील मराठीत...\nनाटकाच्या निमित्तानं जुन्या दोस्ताची भेट...\n... म्हणून रणवीर बनणार दीपिकाचा शेजारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/163?page=99", "date_download": "2018-11-20T11:34:13Z", "digest": "sha1:CGCH3QRHOQK7ODEFZ7SNPRG2RBA5FZGN", "length": 12130, "nlines": 273, "source_domain": "www.maayboli.com", "title": "राजकारण : शब्दखूण | Page 100 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /राजकारण\nएक देश - एक भारत\nपाहुणे लेखक - सागर कुळकर्णी\nवैभव यांचे रंगीबेरंगी पान\nवसुंधराराजे शिंदे - एक खंबीर व्यक्तीमत्व\nभारताला सत्ताधीश स्त्रियांचं वावडं नाही. संपूर्ण देशात स्त्रियांची परीस्थिती आजही वाईट असली आणि निवडून आलेल्या स्त्रियांचे प्रमाण कमी असले तरीही भारतीय राजकारणात स्त्रियांनी नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांची कामगिरी इतर स्त्रियांमध्ये लक्षवेधक आहे.\nRead more about वसुंधराराजे शिंदे - एक खंबीर व्यक्तीमत्व\nवैभव यांचे रंगीबेरंगी पान\nवाग्युद्ध : गिलानी (आणि मं.) सरकार विरुद्ध सिंग (आणि मं.) सरकार\nपाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी पाक शासनावतीने केलेल्या वक्तव्यांसंदर्भात :\nRead more about वाग्युद्ध : गिलानी (आणि मं.) सरकार विरुद्ध सिंग (आणि मं.) सरकार\nसंकल्प द्रविड यांचे रंगीबेरंगी पान\nदहशतवाद - १९९४ ते डिसेंबर २००८ आकडेवारी\nदहशतवादामूळे भारताची केवढी मनुष्य हानी झाली ह्याची आकडेवारी देत आहे. ह्यात मालमत्तेला झालेले नूकसान गृहीत धरलेले नाही.\nRead more about दहशतवाद - १९९४ ते डिसेंबर २००८ आकडेवारी\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\n२६-११ नंतर पाकीस्तानने लगेच इतर प्रगत देशांना (पक्षी अमेरिका) फोन करुन कळविले की, \"२८ तारखेला भारताचे पंतप्रधान माननिय मनमोहन सिंगांनी पाकच्या पंतप्रधानांना (झरदारी) फोन करुन भारत तूमच्यावर कारवाई करेन अशी धमकी दिली.\"\nRead more about पाकीस्तानची रडीची खेळी\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nभारत पाक संबंध कसे असावेत\nRead more about भारत पाक संबंध कसे असावेत\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nभारतीय नौदलाने सोमालियन चाच्यांचे जहाज बुडवले.\nमटाचा हा अग्रलेख पण बघा.\nसि ऐन ऐन वर हे काही दाखवत नाहीत लोकं.\nRead more about आंतरराष्ट्रीय घडामोडी.\nमुंबईतील राजकारण्यांनी मुंबईकरांच्या आणि विशेषत: मराठी मुंबईकरांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा नवीन मार्ग शोधून काढला आहे. लोकांच्या भावनांना हात घालून सत्ता सिंहासन मिळवता येईल अशी या राजकारण्यांची पक्की धारणा दिसते.\nवैभव यांचे रंगीबेरंगी पान\n'कम्युनल' विरोधाच्या नावाखाली चालणारा संधिसाधुपणा\nभारत देशात जरी हिंदु बहुसंख्य असले तरी त्यांच्यासाठी बोलणारा 'कम्युनल' म्हणजे सांप्रदायिक ठरतो.आणि हे ठरवणारे म्हणजे भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष पक्ष आणि धर्मनिरपेक्ष पत्रकारीता.पण जर का याचा नीट अभ्यास केला तर अस दिसुन ये\nRead more about 'कम्युनल' विरोधाच्या नावाखाली चालणारा संधिसाधुपणा\nचिन्मयडॉक्टर यांचे रंगीबेरंगी पान\nदेशप्रेम आणि दुखावणार्‍या भावना\nकारण शिवाजी, राम, भारतीय संस्कृती, अल्ला, आंबेडकर, भाषा यांच्या नावावर समाजात द्वेष पसरवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, हा माझ्या मते शुध्द हलकटपणा आहे. डोकं अधू असलं की अशा सारख्या भावना दुखावतात.\nRead more about देशप्रेम आणि दुखावणार्‍या भावना\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/5/The-first-look-of-Rajkummar-Rao-and-Kangana-Ranaut-s-Mental-Hai-Kya.html", "date_download": "2018-11-20T11:15:01Z", "digest": "sha1:FG5YNSKQVUIH42R7Q5PLQXBCGIWVI4O3", "length": 3116, "nlines": 7, "source_domain": "mahamtb.com", "title": " कंगना आणि राजकुमार असे वेड्यासारखे का दिसताहेत? कंगना आणि राजकुमार असे वेड्यासारखे का दिसताहेत?", "raw_content": "\nकंगना आणि राजकुमार असे वेड्यासारखे का दिसताहेत\nअभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता राजकुमार राव हे आजकाल वेड्यासारखे का वागताहेत असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल मात्र हे दोघेही आपल्या नव्या चित्रपटासाठी असे वागताहेत. ‘मेंटल है क्या’ हा या दोघांचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले आहे.\nया पोस्टरमध्ये कंगना आणि राजकुमार हे दोघेही वेड्यासारखे चाळे करतांना दिसत आहेत. कंगनाला या पोस्टरमध्ये तिरळे डोळे करतांना दाखवण्यात आले आहे तर राजकुमार याला वेगळ्याच रुपात या पोस्टरमध्ये दाखवण्यात आले आहे. ‘सामान्य राहणे हे कंटाळवाणे आहे आणि वेडा हा सामान्य आहे’ अशा टॅग लाईनचे पोस्टर सध्या सोशल मिडीयावर खूप शेअर होत आहे. टीव्ही आणि चित्रपट निर्माती एकता कपूर हिने देखील हे पोस्टर सोशल मिडियावर शेअर केले आहे.\nया चित्रपटात कंगना आणि राजकुमार राव या दोघांच्या काय भूमिका असणार आहे हे सध्या सांगण्यात आले नाही मात्र हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करेल असे तरी या नवीन पोस्टरवरून दिसून येत आहे. सध्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख गुलदस्त्यातच आहे मात्र लवकरच या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित केला जाईल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/luxury-bus-accident-on-jamkhed-road-two-died-and-motre-than-10-injured/", "date_download": "2018-11-20T11:37:27Z", "digest": "sha1:IJNF25HPI6WVG7Y7Y2P7VHF672HUWQNH", "length": 3323, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगर : जामखेड येथे ट्रक व लग्झरी अपघातात दोन ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › नगर : जामखेड येथे ट्रक व लग्झरी अपघातात दोन ठार\nनगर : जामखेड येथे ट्रक व लग्झरी अपघातात दोन ठार\nजामखेड खर्डा रोडवरील शिऊर फटा येथे ट्रक आणि लग्झरी बसच्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर दहाजण जखमी झाले आहेत. आज पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी की, हैदराबाद येथील साई भक्तांना घेऊन जाणार्‍या लग्झरी बसची आणि ट्रकची धडक झाली यात दोन जणांचा जागीच मृत्यु झाला. यात दहा जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच स्थानिकांनी जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले. या अपघातात जखमींची स्थिती गंभीर असून मृतांचा अकडा वाढण्याची शक्यता असल्याचे समजते.\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/threatening-to-neglect-a-practical-test/", "date_download": "2018-11-20T12:04:24Z", "digest": "sha1:NOMCQWL4IYE73CQLQTFIYF2HQKNKCOWQ", "length": 6522, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्यार्थिनीची छेड; प्राध्यापकाला फासले काळे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › विद्यार्थिनीची छेड; प्राध्यापकाला फासले काळे\nविद्यार्थिनीची छेड; प्राध्यापकाला फासले काळे\nप्रॅक्टिकल परीक्षेत नापास करण्याची धमकी देऊन सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या एका प्राध्यापकाने बारावीच्या विद्यार्थिनीशी व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉलिंग, अश्‍लील चॅटिंग करून तिची छेड काढली. हा प्रकार विद्यार्थिनीच्या भावाला समजल्यावर त्याने मित्रांसह सोमवारी (दि. 12 ) सकाळी साडेदहा वाजता कॉलेजमध्ये प्राध्यापकाला काळे फासले. मनोज बद्रीनारायण जैस्वाल (40, रा. काचीवाडा) असे प्राध्यापकाचे नाव असून त्याच्याविरुद्ध क्रांती चौक ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्याला क्रांती चौक पोलिसांनी अटक केली. तो विवाहित असून एक मुलगा आणि एका मुलीचा पिता आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव अधिक तपास करीत आहेत.\nयाबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूजा (नाव बदललेले आहे) ही सरस्वती भुवन महाविद्यालयात वाणिज्य शाखेत बारावीचे शिक्षण घेते. तिची नुकतीच परीक्षाही झाली. दरम्यान, अकाउंट विषय शिकविणारा प्राध्यापक मनोज जैस्वाल याने दोन महिन्यांपूर्वी पूजाला व्हॉट्सअ‍ॅपवर ‘हाय’ असा मेसेज पाठविला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिने काहीही उत्तर दिले नाही. परंतु, त्यानंतर आरोपी जैस्वाल याने ‘पूजा, मला तुला भेटून महत्त्वाचे बोलायचे आहे. तू मला भेटायला ये’ असा मेसेज व्हाट्सअ‍ॅपवरच पाठविला. काहीतरी काम असेल, असे समजून पूजाने नंतर जैस्वाल याला फोन करून काय काम आहे अशी विचारणा केली. ‘मला तुला भेटायचे आहे. मी तुला खूप लाईक करतो’ असे तो म्हणाला असता पूजाने फोन कट केला.\nहा प्रकार नंतर इतका वाढला की प्राध्यापक असलेल्या जैस्वालने शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याची सर्व बंधने तोडली. पूजाला अश्‍लील मेसेज पाठविणे, तिला व्हिडिओ कॉलिंग करून अश्‍लील बोलणे, असा प्रकार सुरूच ठेवला. दरम्यान, रविवारी पूजाने मोठ्या भावाला सर्व प्रकार सांगितल्यानंतर सोमवारी सकाळी त्याने मित्रांना घेऊन कॉलेज गाठले. तेथे आरोपी प्राध्यापक मनोज जैस्वाल याच्यावर शाईफेक करून त्याला काळे फासले. त्यानंतर त्याला क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण \nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Then-the-milk-institute-is-silent-in-kolhapur/", "date_download": "2018-11-20T11:27:45Z", "digest": "sha1:6KGGWO2FBT7ZZX75IKQLCC3Q7R6XEHLE", "length": 6408, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...मग दूध संस्था गप्प का? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ...मग दूध संस्था गप्प का\n...मग दूध संस्था गप्प का\nदिवाळीच्या दरम्यान प्राथमिक सहकारी दूधसंस्था दूध उत्पादकांना दूध फरक देतात. यामध्ये गोकुळने दिलेला दूध फरक अधिक संस्थांचा वाटा घालून वाटप झाल्यामुळे दूध उत्पादकांची दिवाळी खर्‍या अर्थाने गोड होत असे; पण ‘गोकुळ’ने आगामी 2018-19 मध्ये गाय दूधपुरवठ्यावर दूध दर फरक न देण्याचा निर्णय घेतल्याने दूध उत्पादकांची दिवाळी कडू होणार आहे. याचा परिणाम पुढील वर्षी जाणवणार आहे. या निर्णयामुळे दूध उत्पादकांना 33 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.\nअल्पभूधारक, भूमिहिनांचे ‘अर्थ’कारण बिघडणार\nसाखर उद्योग हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू असला तरी ऊस दराच्या बेभरवशामुळे शेतकरी आर्थिक अरिष्टात सांपडला आहे; पण शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने दूध व्यवसायाने तारले आहे. ऊस उद्योगात केवळ ऊस उत्पादक शेतकरी आहेत; पण दूध उद्योगात सबल शेतकर्‍यांपासून भूमिहीन शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर आहेत. त्यामुळे या व्यवसायातील चढ-उतारामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण बिघडते. 8, 18, 28 तारखेला हमखास मिळणार्‍या दूध बिलामुळे गरीब शेतकर्‍यांची चूल पेटते.\n‘गोकुळ’ची परंपरा होणार खंडित 33 कोटी 13 लाखांचा फटका\nआर्थिक वर्षात संघास पुरवठा केलेल्या गाय दूध दराला प्रतिलिटर 1 रुपया 65 पैसे दूध दर फरक दिला जातो. दरवर्षी यात वाढच होत गेली आहे. गायीच्या अतिरिक्‍त दुधाचे कारण पुढे करीत दूध दरात कपात झाली.\nसरकारच्या अनुदानाच्या घोषणेनंतर दोन रुपये दरवाढ झाली. तोपर्यंत गोकुळने गायीच्या दूध उत्यादकांना 2018 - 19 च्या कालावधीतील म्हणजे 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या कालावधीतील दूध दर फरक न देण्याचा निर्णय घेतला आहे.\nगोकुळ रोज सरासरी साडेपाच लाख लिटर गायीचे दूध येते. वार्षिक 20 कोटी 07 लाख 50 हजार लिटर्स गाय दूध संकलित होते. यावर प्रतिलिटर 1 रुपये 65 पैसे दराने सुमारे 33 कोटी 13 लाख रुपये दूध फरकावर दूध उत्पादकांना पाणी सोडावे लागणार आहे.\nवाढ दोन रुपयांची आणि कपात...\nशासनाकडून पाच रुपये अनुदान घेऊन गोकुळने दूध उत्पादकांना दोन रुपये दिले; पण फरकाच्या माध्यमातून 1 रुपये 65 पैसे काढून घेतले. म्हणजे दूध उत्पादकांच्या पदरात फक्‍त 35 पैसेच\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Hina-Gavit-attack-on-Nandurbar-situation-dangerous-in-Nandurbar/", "date_download": "2018-11-20T12:19:35Z", "digest": "sha1:DR7LD7X7F45I3RJC3MZL5V7RQH4OA4AT", "length": 5058, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हिना गावित यांच्यावरील हल्‍ल्याचे नंदुरबारमध्ये तीव्र पडसाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › हिना गावित यांच्यावरील हल्‍ल्याचे नंदुरबारमध्ये तीव्र पडसाद\nहिना गावित यांच्यावरील हल्‍ल्याचे नंदुरबारमध्ये तीव्र पडसाद\nभारतीय जनता पार्टीच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या वाहनावर धुळे येथे मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे तीव्र पडसाद नंदुरबार जिल्ह्यात उमटले. यामुळे प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात कडकडीत बंद पाळून या घटनेचा आज सोमवारी तीव्र निषेध नोंदवण्यात आला.\nतसेच विविध सामाजिक संघटनांनी शेकडो नागरिकांच्या सहभागाने निषेध मोर्चा काढून संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चकऱ्यांनी खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाहनावर हल्ला करण्याचे भ्याड कृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन सादर केले.\nमोर्चा काढण्यापूर्वी नंदुरबार शहरातील प्रमुख चौकांमध्ये संतप्त कार्यकर्त्यांनी उग्र निदर्शने केली. चौकाचौकात टायर जाळून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच आदिवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढून संपूर्ण शहरातून बंदचे आवाहन केले. नवापूर, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा या सर्व ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान खांडबारा येथे काही संतप्त कार्यकर्त्यांकडून दगडफेकीचे किरकोळ प्रकार घडले. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विविध संघटनांनी एकत्रित जाऊन निषेध नोंदवणारी निवेदने दिली.\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/power-flow-in-the-truck-Two-deaths/", "date_download": "2018-11-20T12:12:27Z", "digest": "sha1:KBAGF5B3II53YR3EM5Y7VMMKB2XPZHSW", "length": 4164, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ट्रकमध्ये वीजप्रवाह उतरून दोघांचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › ट्रकमध्ये वीजप्रवाह उतरून दोघांचा मृत्यू\nट्रकमध्ये वीजप्रवाह उतरून दोघांचा मृत्यू\nयेथील गॅस एजन्सीजवळ खताच्या ट्रकला विजेच्या मुख्य तारेचा स्पर्श झाल्याने ट्रकमध्ये वीजप्रवाह उतरून चालकाचा जागीच मृत्यू झाला. तसेच मदतीसाठी आलेल्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना 7 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली.\nचारठाणा येथील एका कृषी केंद्रावर खत उतरवून ट्रक क्र.एम.एच.22, ए.एन.9396 हा परभणीकडे जात असताना चारठाणा येथील गॅस एजन्सी जवळील विजेच्या मुख्य वाहिनीच्या तारेला त्याचा स्पर्श झाल्याने ट्रकचालक त्र्यंबक मुंजाजी काचगुंडे (वय 35 वर्षे, रा. कुभकर्ण टाळकी ता.परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला. यातच ट्रक चालकाला मदत करण्यासाठी गेलेला चारठाणा येथील कृष्णा संभाअप्पा गजमल (वय 27 वर्षे) याचा जिंतूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सपोनि अजयकुमार पांडे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत कृष्णावर चारठाणा येथे तर त्र्यंबकवर कुंभकर्ण टाकळी येथे रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Congress-office-in-mumbai-issue-maharashtra-nav-nirman-sena/", "date_download": "2018-11-20T11:24:53Z", "digest": "sha1:CGB7JQDSIGATGX66RBXHRAW54UUCBKZ3", "length": 4658, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेस कार्यालयावरील हल्‍ला; मनसेने जबाबदारी स्‍वीकारली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेस कार्यालयावरील हल्‍ला; मनसेने जबाबदारी स्‍वीकारली\nकाँग्रेस कार्यालयावरील हल्‍ला; मनसेने जबाबदारी स्‍वीकारली\nमुंबई काँग्रेस कार्यालयाची शुक्रवारी सकाळी काही अज्ञातांनी तोडफोड केली. शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी कार्यालयात कोणीही जबाबदार पदाधिकारी उपस्थित नव्हते. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट करुन कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संजय निरुपम यांच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले असून ईट का जवाब पत्थर से मिलेगा असा इशाराही त्यांनी ट्‌विटरव्‍दारे दिला आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक..\nइट का जवाब पथ्थर से मिलेगा..\nमनसेला जशास तसे उत्तर देणार : संजय निरुपम\nकाँग्रेस कार्यालयावरील हल्‍ला; मनसेने जबाबदारी स्‍वीकारली\nमुंबई : मनसेचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला, तिघे ताब्यात\nमुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेसखाली पाच म्हशी चिरडून ठार\n‘आधी आम्हाला मरण द्या, नंतर घर-जमीन घ्या’\nडीएसके, 50 कोटी कसे देणार ते सोमवारपर्यंत सांगा\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Constable-Gajendra-Patil-case/", "date_download": "2018-11-20T11:24:49Z", "digest": "sha1:DBWZRLIXASJS7WV7BTR3GGICO7NQW7DE", "length": 10005, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काळजाचा तुकडाच गेल्याने मातेने फोडला हंबरडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › काळजाचा तुकडाच गेल्याने मातेने फोडला हंबरडा\nकाळजाचा तुकडाच गेल्याने मातेने फोडला हंबरडा\nवय वर्षे 31... जळगाव जिल्ह्यातील भडगावमधून अधिकारी पदाची स्वप्ने उराशी बाळगून मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत... डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक शहरात भाड्याच्या घरात वास्तव्य... शेजार्‍यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध.... मात्र शुक्रवारी दुपारी कर्तव्यावर असताना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. कॉन्स्टेबल गजेंद्र पाटील यांच्या अकाली निधनाची वार्ता कळताच पोलीस दलासह आई लिलाबाई यांनी एकच हंबरडा फोडला. गजेंद्र यांचे सहा महिन्यांपूर्वीच प्रियांका हिच्याशी लग्न झाले होते. मात्र, पतीच्या अशा चटका लावून जाण्याने प्रियांकावरही दुःखाचा जणू पहाडच कोसळला आहे. कॉन्स्टेबल गजेंद्र याच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी जळगाव जिल्ह्यातील भडगाव या मूळगावी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.\nमुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेला गजेंद्र पाटील हा पश्चिम डोंबिवलीच्या गरीबाचा वाडा परिसरात असलेल्या विश्वरूप अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावरच्या घरात भाड्याने राहत होता. शुक्रवारी दुपारी पोलीस ठाण्यातील एटीसी कक्षात संगणकावर काम करीत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. सहकार्‍यांनी त्याला नूर हॉस्पिटल येथे औषधोपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला साडेतीन वाजता मृत घोषित केले. या घटनेचे वृत्त डोंबिवलीत येऊन धडकताच तो राहत असलेल्या विश्वरूप अपार्टमेंटमध्ये शोककळा पसरली. मुंबईत उत्तरीय तपासणी केल्यानंतर डोंबिवलीत आणलेला कॉन्स्टेबल गजेंद्र याचा मृतदेह कुटुंबीयांनी मूळगावी भडगाव येथे नेला. स्थानिक पोलिसांनी सलामी दिल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\n8 जून 1985 रोजी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गजेंद्र याने बीए पदवीपर्यंत शिक्षण शिक्षण पूर्ण केले. 9 वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर मोठा भाऊ प्रदीप आणि गजेंद्र आई लिलाबाई त्यांचा सांभाळ करत होते. पारूबाई आणि सीतराबाई या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्ने झाली. त्यामुळे प्रदीप आणि गजेंद्र यांच्या डोक्यावरील भार हलका झाला. जालना येथील पोलीस प्रशिक्षण विद्यालयात 30 सप्टेंबर 2009 रोजी प्रशिक्षणासाठी गजेंद्र दाखल झाला. तेथे खडतर प्रशिक्षण घेतल्यानंतर 10 मार्च 2011 रोजी मुंबई पोलीस दलात त्याची नियुक्ती करण्यात आली. आपला मुलगा पोलीस खात्यात मोठ्या पदावर अधिकारी व्हावा, अशी आई लिलाबाई यांची महत्त्वाकांक्षा होती.\nपदव्युत्तर शिक्षण घेतलेला गजेंद्र पोलीस खात्यात साधा कर्मचारी असूनही प्रचंड मेहनत घेत होता. 21 एप्रिल 2017 रोजी त्याचे लग्न झाले. प्रियांका नावाने त्याला गुणी पत्नी लाभली. बीए पर्यंत शिक्षण घेतलेली प्रियांका आणि गजेंद्र हे नवदाम्पत्य साईबाबांचे निस्सीम भक्त होते. घरात नेहमीच भक्तीमय वातावरण असे. शेजार्‍यापाजार्‍यांशी सलोख्याचे संबंध असल्याने पाटील दाम्पत्याला इमारतीत खूप मान होता. संगिता फुलोरे-पाटील यांच्या मालकीच्या घरात भाड्याने राहणारा गजेंद्र हा कर्जामुळे तणावात होता. नाशिकच्या शिंगाडा तलाव परिसरात त्याने घर विकत घेतले आहे. त्याच्या कर्जाचे हप्ते पगारातून कापून जात होते. त्यामुळे घरात पैशांची टंचाई होती, अशी माहिती त्याच इमारतीतील पत्रोस डिसोजा यांनी दिली.\nवसई-विरार महापौरपदी रुपेश जाधव निश्चित\nपो. नि. अभय कुरूंदकर निलंबित\n‘ठाकरे’ चित्रपटाचे इंग्रजी पोस्टर मराठीत आणा\nमनसेच्या सहा नगरसेवकांचा फैसला ६ जानेवारीला\nनिवडणूक लढविण्याचे वय कमी करा\nमेट्रोचा ५१ मीटर भुयारी मार्ग पूर्ण\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbai-Indian-Railways-thieves-haunt/", "date_download": "2018-11-20T11:41:05Z", "digest": "sha1:D5IQMUEKZ57A2V63A45F3HCDK2WLB24O", "length": 5099, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भारतीय रेल्वे बनली चोरांचा अड्डा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भारतीय रेल्वे बनली चोरांचा अड्डा\nभारतीय रेल्वे बनली चोरांचा अड्डा\n2016 या संपूर्ण वर्षात रेल्वे सुरक्षा दलाने एकूण 11 लाख चोरांना पकडले आहे. रेल्वेतील सामानासोबत ट्रॅकची चोरी करताना या चोरांना पकडण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त म्हणजे 2 लाख 23 हजार चोरांचा तर उत्तर प्रदेशातील 1 लाख 22 हजार चोरांचा समावेश आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे चोरांचा अड्डा झाली आहे की काय, असा प्रश्‍न सर्वांना पडला तर नवल वाटायला नको.\nचोरांनी रेल्वेतील बोल्ट, टॉवेल, ब्लँकेट, वॉश बेसिन आणि तांब्याच्या तारा यासारख्या अनेक वस्तू लंपास केल्या आहेत. आरपीएनने लोकांना फिशप्लेट्स, बोल्ट्स, तारा, ट्यूबलाइट, पंखा, टॉवेल आणि ब्लँकेट यासारखे सामान चोरताना पकडले आहे. यामध्ये मध्यप्रदेशातून जवळपास 98 हजार लोकांना अटक करण्यात आली आहे तर तामिळनाडूतून 81,408 आणि गुजरातमधून 77,047 लोकांना पकडण्यात आले आहे. रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांगल्या दर्जाच्या तारा आणि तांब्याच्या वस्तूंवर चोरांचा डोळा असतो. तसेच रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या कोचमधून बर्‍याचदा सामानही लंपास करण्यात येते.\nपत्नीच्या चेहर्‍यावर पतीने फेकले उकळते तेल\nभूत काढण्याच्या बहाण्याने महिलेशी अश्‍लील चाळे : भोंदूबाबाला अटक\nभारतीय रेल्वे बनली चोरांचा अड्डा\nअभय कुरूंदकरना पोलिस ठाण्यात सरकारी जेवण\nआता गुन्हेगार राहणार जास्तवेळ ‘गजाआड’\nअश्‍विनी बिद्रेंचा खून झाल्याचे धागेदोरे\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/movement-against-the-municipal-corporation/", "date_download": "2018-11-20T11:45:10Z", "digest": "sha1:E7GWGWWWNAZS3OPFW5W56B2YOH5W2YAR", "length": 7176, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " येवल्यात भाजपाच्या नगराध्यक्षांना घरचा आहेर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › येवल्यात भाजपाच्या नगराध्यक्षांना घरचा आहेर\nयेवल्यात भाजपाच्या नगराध्यक्षांना घरचा आहेर\nकेंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता , त्याचबरोबरीने राष्ट्रवादीच्या बाहुबली भुजबळांच्या ताब्यातून काबिज केलेल्या येवला नगरपालिकेवर भाजपाचा नगराध्यक्ष असतानाही विविध विकासकामे निधीअभावी सव्वा वर्षापासून रखडली आहेत. विरोधक व सत्ताधारी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकीत पालिकेसमोर नगराध्यक्षांच्या विरोधात धरणे आंदोलन केले.\nगुरुवारी (दि.22) नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये विरोधक नगसेवक व अपवाद वगळता सत्ताधारी व शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी विकासकामे होत नाही, असा जाब विचारून नगराध्यक्षांना या सभेवर बहिष्कार टाकत असल्याचे म्हटले. त्यानंतर सभेवर बहिष्कार टाकीत धरणे आंदोलन केले. जनतेच्या प्रश्नासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेल्या धरणे आंदोलनामध्ये भाजपाचे 2 नगरसेवक सामिल झाल्याने शहरामध्ये नव्या समीकरणाची चर्चां सुरु झाली आहे. सत्ताधारी नगरसेवकांनी धरणे आंदोलनात सहभाग घेऊन भाजपला घरचा आहेर दिला.\nयेवले नगरपालिकेच्या राजे रघुजीबाबा संकुलातील सभागृहामध्ये गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास विशेष सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. संतप्त नगरसेवकांनी आमची कामे होते नाही, आपले नगराध्यक्ष ज्या पक्षाचे आहे त्याच पक्षाचे सरकार केंद्र व राज्यात असूनही येवल्यासाठी का निधी उपलब्ध होत नाही, नगराध्यक्ष नेमके करता काय असा सवाल केला. सभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकीत राष्ट—वादी, अपक्ष यांचे सर्व नगरसेवकांसह भाजपचे गणेश शिंदे , पुष्पा गायकवाड तर शिवसेनेच्या सरोजिनी वखारे यांनी सभात्याग केला.\nसर्वपक्षीय नगरसेवकांनी केला निषेध\nसभात्यागानंतर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच धरणे धरीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी घोषणाबाजी व निषेध व्यक्त केला. या धरणे आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे गटनेते डॉ.संकेत शिंदे, सचिन शिंदे, प्रविण बनकर, निसार शेख, प्रा.शितल शिंदे परविनबानो शेख, तेहसिन शेख, सबिया मोमीन, रईसाबानो शेख , निता परदेशी, अपक्ष गटनेते नगरसेवक रुपेश लोणारी, सचिन मोरे, अमजद शेख, अपक्ष नगरसेविका पद्मा शिंदे, शिवसेनेचे गटनेते दयानंद जावळे, शिनसेनेच्या नगरसेवका किरण जावळे, सरोजिनी वखारे यांनी सहभाग घेतला होता. तर जनतेच्या रोजच्याच प्रश्नाला उत्तरे देऊन कंटाळलेल्या भाजपाचे नगरसेवक गणेश शिंदे व नगरसेविका पुष्पा गायकवाड यांनीही या धरणे आंदोलनात सहभागी होत भाजपला घरचाच आहेर दिला.\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Deenayal-Vaidya-experience-of-vari2018/", "date_download": "2018-11-20T11:37:48Z", "digest": "sha1:JZTIRRSIG4T5FGXOXNWHXOQ5EPYMSNQ3", "length": 8325, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंढरीच्या वारीतलं 'मेडीटेशन' | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पंढरीच्या वारीतलं 'मेडीटेशन'\nब्‍लॉग : पंढरीच्या वारीतलं 'मेडीटेशन'\nपुणे-सासवड वारीचं हे तिसरं वर्ष, ईशिताही सोबत होती. आमची तिसरी पिढी वारीत वगैरे म्हणणं भंपकपणा होईल. ईशिता नुकतीच उत्तरकाशीला पंधरा दिवसांचा ट्रेकिंगचाचा कोर्स करून आलीयं. तिथं जसे बारा-बारा किलोमीटरचे ट्रेक केलेस तसाच हा ट्रेक आहे समज आणि अनुभव घ्यायला चल म्हटल्यावर ती तयार झाली. सासवडला पोचेपर्यंत मला पक्कं समजलं की या एका वर्षात माझं वय जरा जास्तच वाढलंय. ईशिता मात्र मस्त चालली. न थांबता, न थकता.\nआमची वारी म्हणजे ट्रेक. चालण्याचा, माणसांचा, त्यांच्या धुंदीचा अनुभव घेणं. दूरवरच्या खेड्यांतून-गावांतून आलेल्या माणसांचा स्पर्श आपल्याला होतो आणि वारीचा थोडाफार रंग कपड्यांवर आणि मनावर चढतो. तो घेऊन आपण मिरवायचं. रंग बाहेरून चढतो तेव्हा तो दिसतो, दाखवता येतो, मिरवता येतो. आतून भिनलेला रंग दिसत नाही, दाखवावा लागत नाही आणि मिरवावा असंही वाटत नाही. माझ्यावर चढलेला रंग पहिल्या प्रकारातला.\nया वेळी ठरवलं होतं की कॅमेऱ्यातनं माणसांचे चेहरू टिपूया. वारीतली सगळ्यात आवडलेली गोष्ट ती आहे. ज्या माणसांचे फोटो क्वचित काढले जातात त्यांचे फोटो खूप छान येतात. खूप फोटो काढले गेल्यानंतर माणसं फोटोसाठीची उत्स्फूर्तता घालवून बसतात. मग त्यांचं हसणं, दिसणं वरवरचं वाटतं. वारकऱ्यांचे फोटो काढणारी मी काही पहिली व्यक्ती नाही. आणि वारकऱ्यांनाही त्याची सवय झालीय. पण तरीही मी ज्यांचे ज्यांचे फोटो काढले ते मला छान दिसले आणि मनाने मी मोकळा झालो. शहराच्या धबडग्यात सगळे चेहरे कावलेले, रागावलेले. अनोळखी माणसांनी आपल्याकडे पाहून हसणं हे वारीतलं मला जाणवलेलं 'मेडीटेशन' आहे.\nअसे अनेक चेहरे मला दिसले. छोट्याछोट्या दिंड्यांमध्ये रेंगाळत मृदंग-टाळ-गाण्यांच्या-अभंगांच्या धुंदीत आम्ही चाललो. एका दिंडीत 'मन डोले मेरा तन डोले...' या गाण्याच्या चालीवर नागीन डान्स करत वारकरी विठ्ठलाला आळवत होते. या वेळी मला त्यांचा अजिबात राग आला नाही. हे माझं पूर्वग्रह दूर होणं आहे की त्यावेळची धुंदी माहित नाही. ज्ञानेश्वरांच्या पालखीच्या वाटेवर माझं निरा गाव लागतं. एके वर्षी ईशिताला घेऊन मी निरेपर्यंत जाईन. मग आम्ही पंढरपूरला गेलो नाही तरी चालेल.\nयोगायोग असा की वारीच्या दुसऱ्याच दिवशी अंजलीला आणि मला ईशिताच्या शाळेनं पालखी सोहळ्यासाठी आमंत्रित केलं होतं. ईशिता दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिली आलीय. (कष्ट तिचे आणि मान आम्हाला.) तिथं पाचवी ते सातवीच्या मुलामुलींनी वारीचा सोहळा फार देखणा केला. आदल्या दिवशीच्या वारीचाच अनुभव मी तिथं घेत होतो. मुलांमुलींपुढे मला बोलायचं होतं. आयुष्यात पहिल्यांदा औपचारिक भाषण करायचं होतं. सकाळी पाचेक मिनिटं बसून मुद्देही काढले होते. पण प्रत्यक्षात माईकसमोर उभा राहिल्यानंतर माझी 'सीडी' अडकायची भीतीच जास्त होती. पण तसं नाही झालं. आईनानांकडून जे ऐकलं आणि वारीनं जे शिकवलं ते बाहेर आलं. सहजगत्या. इतकी उत्स्फूर्तता मी प्रथमच अनुभवली\n(सर्व फोटो दीनदयाळ वैद्य यांच्या फेसबुकवरून साभार)\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-parking-policy-against-protest-outside-municipality-and-front/", "date_download": "2018-11-20T11:28:36Z", "digest": "sha1:BIPK7V5WGKORPMKNW5S3EFEABAZJWDHS", "length": 6478, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पार्किंग धोरणाविरोधात पालिका सभागृहात आणि बाहेरही आंदोलने(video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पार्किंग धोरणाविरोधात पालिका सभागृहात आणि बाहेरही आंदोलने(video)\nपार्किंग धोरणाविरोधात पालिका सभागृहात आणि बाहेरही आंदोलने(video)\nपोलिस आणि सुरक्षा रक्षकांच्या कडेकोट बंदोबस्तात \"भाजप सरकार हाय हाय..पार्किंगच्या नावाखाली पुणेकरांचा खिसा कापणार्‍या पालिकेतील सत्ताधार्‍यांचा धिक्कार असो.., पार्किंगचा जिजीया कर रद्द करा..,\" अशी जोरदार घोषणाबाजी करत विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पार्किंग धोरणाला तिव्र विरोध दर्शिवला. दरम्यान या आंदोलनामुळे पालिकेचे सर्व प्रवेशद्वारे बंद केल्याने महापौरांना काही काळ दरवाजाबाहेरच थांबावे लागले. हीच अवस्‍था नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचीही झाली होती.\nस्थायी समितीने मंजूर केलेले पार्किंग धोरणास अंतिम मान्यता देण्यासाठी ते शुक्रवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर आणण्यात आले. रस्त्यावर लागणाऱ्या प्रत्येक वाहनाला या धोरणानुसार शुल्क आकारण्यात येणार आहे. याला विरोध करण्यासाठी संभाजी ब्रिगेड, पतितपावन, भीम छावा, हमारी अपणी पार्टी, युवक कॉंग्रेस, मनसे आदी राजकीय पक्ष आणि संघटनांनी पालिका परिसरात तिव्र आंदोलन केले. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते बैल जोडलेला मोठा गाडा घेऊन आले होते. काहींनी टांगा आणला होता. दोन्ही प्रवेशद्वारावर आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या घोषणांनी पालिकेचा परिसर दणाणला होता.\nपालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी नागरिकांनाही आत जाण्यास मनाई केली. त्यांच्या उद्धट व आडमुठेपणाच्या वागण्याचा फटका नागरिकांसह नगरसेवक, कर्मचारी आणि महापौरांनाही बसला. काहीकाळ महापौरांना महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ताटकळत उभे राहावे लागले.\nसभेचे कामकाज सुरू होताच शिवसेना व मनसेच्या सदस्यांनी भाजपाच्या निषेधाच्या घोषणा देत सभागृहात गोंधळ घातला. मनसेचे वसंत मोरे, साईनाथ बाबर डोक्यावर खेळण्यातील वाहने बांधून आले होते. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले व अन्य सदस्य काळे शर्ट टोप्या परिधान करून आले होते. मनसे व शिवसेनेने मुक्ता टिळक यांना निषेध म्हणून खेळण्यातील वाहने भेट दिली. आयुक्त कुणाल कुमार यांनाही खेळण्यातील गाडी देण्यात आली.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Three-house-robbery-in-miraj/", "date_download": "2018-11-20T11:33:36Z", "digest": "sha1:2ACDLE5HRCYA5CVI4LNEQYPZYZRBKPQV", "length": 7179, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मिरजेत तीन घरफोड्या; लाखाचा ऐवज लंपास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मिरजेत तीन घरफोड्या; लाखाचा ऐवज लंपास\nमिरजेत तीन घरफोड्या; लाखाचा ऐवज लंपास\nमिरज : शहर प्रतिनिधी\nयेथील जवाहर चौकात असणार्‍या देवल कॉम्प्लेक्समधील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले. सोने व रोकड असा लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. बुधवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. तिसरी चोरी सुभाषनगर येथे झाली.\nदेवल कॉम्प्लेक्स दुसर्‍या मजल्यावर बाबासाहेब लालासाहेब डुबल या निवृत्त शिक्षकाचा फ्लॅट आहे. बाबासाहेब, त्यांची पत्नी व मुलगा असे तिघे जण तेथे राहतात. मुलगा आनंद व पत्नी सुनीता हे दोघे आगळगावला गेले होते. बाबासाहेब हे गुलबर्गा येथे मुलीकडे गेले होते. दुपारी बाबासाहेब यांनी घरी फोन केला होता. फोन उचलत नसल्याने त्यांनी याच अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या एकाला फ्लॅटमध्ये जाण्यास सांगितले. त्यावेळी चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर सुनीता व मुलगा आनंद हे घरी आले. घराचे दोन दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन कपाटातील एकूण 20 हजार रुपयांची रोकड लंपास केली. देव्हार्‍यातील मूर्तीच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चेन लंपास केली. आतील एका कपाटामध्ये पाच तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या होत्या. त्या मात्र चोरट्यांना दिसल्या नाहीत. त्यामुळे त्या सुदैवाने तशाच राहिल्या. घरातील सर्व ठिकाणी चोरट्यांनी शोधाशोध केली. या अपार्टमेंटमधील तळमजल्यावर रामचंद्र सावंत यांचा फ्लॅट आहे. तो फ्लॅट त्यांनी भाड्याने दिला होता. तोही फ्लॅट बंद होता. त्याचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलिसांनी श्‍वानासह तपास केला. या अपार्टमेंटच्या मागील बाजूस खंदक आहे. त्या खंदकाच्या दिशेने श्‍वानाने माग काढला.\nतिसरी चोरी सुभाषनगर येथील अंजना अविनाश कांबळे यांच्या दक्षिण पार्क, पोल्टी फार्म जवळ असणार्‍या पत्र्याच्या घरात झाली. अडीच ग्रॅमच्या दोन अंगठ्या, एक तोळ्याचे दोन मंगळसूत्र, बोरमाळ असा एकूण 18 ग्रॅमचे सोने व एक मोबाईल लंपास झाला. पहाटे कांबळे उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला.\nलाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंगद्वारे गुन्ह्यांचा तपास\nसागरेश्‍वर अभयारण्याला भीषण आग\nशिराळ्यात लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ अटक\nखूनप्रकरणी फरारी संशयितास अटक\nनव वर्षात पोलिस प्रशासनात झीरो पेंडन्सी\nबंद कारंजा नागरिकांनी पाडून टाकला\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh-maharashtra/100-fdi-govt-bites-reform-bullet-opens-defence-civil-aviation-and-pharma-10077", "date_download": "2018-11-20T12:04:42Z", "digest": "sha1:KZWZHLVU5NFLLN2SMZISOICQTGSBRIQV", "length": 22941, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "100% FDI: Govt bites reform bullet, opens up defence, civil aviation and pharma उघडले गुंतवणुकीचे दार; पाच क्षेत्रात 'एफडीआय' | eSakal", "raw_content": "\nउघडले गुंतवणुकीचे दार; पाच क्षेत्रात 'एफडीआय'\nमंगळवार, 21 जून 2016\nनवी दिल्ली - रोजगार आणि रोजगारनिर्मितीला मोठे प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सरकारने थेट प्रत्यक्ष परकी गुंतवणूक-‘एफडीआय’(फॉरेन डायरेक्‍ट इन्व्हेस्टमेंट) विषयक निकष आमूलाग्र स्वरूपात आज शिथिल केले. त्यानुसार आता संरक्षण उत्पादन क्षेत्रातही शंभर टक्के ‘एफडीआय’ला मुभा मिळाली आहे. शिथिल केलेले हे निकष अन्न आणि अन्न प्रक्रिया, नागरी हवाई वाहतूक, विमानतळबांधणी, प्रसारण आणि कॅरेज सेवा, औषधनिर्मिती, सिंगल ब्रॅंड रिटेल ट्रेडिंग या क्षेत्रांनाही लागू होतील.\nनवी दिल्ली - रोजगार आणि रोजगारनिर्मितीला मोठे प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सरकारने थेट प्रत्यक्ष परकी गुंतवणूक-‘एफडीआय’(फॉरेन डायरेक्‍ट इन्व्हेस्टमेंट) विषयक निकष आमूलाग्र स्वरूपात आज शिथिल केले. त्यानुसार आता संरक्षण उत्पादन क्षेत्रातही शंभर टक्के ‘एफडीआय’ला मुभा मिळाली आहे. शिथिल केलेले हे निकष अन्न आणि अन्न प्रक्रिया, नागरी हवाई वाहतूक, विमानतळबांधणी, प्रसारण आणि कॅरेज सेवा, औषधनिर्मिती, सिंगल ब्रॅंड रिटेल ट्रेडिंग या क्षेत्रांनाही लागू होतील.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय करण्यात आला. आजच्या निर्णयामुळे काही किरकोळ क्षेत्रे वगळता बहुतेक क्षेत्रांत आता थेट परकी गुंतवणुकीसाठी स्वयंचलित किंवा ऑटोमॅटिक मार्ग खुला झालेला आहे. तसेच या निर्णयामुळे जगातील सर्वाधिक खुली अर्थव्यवस्था म्हणून भारत ओळखला जाण्याचा दावाही सरकारने केला आहे.\nनव्या राजवटीने नोव्हेंबर-२०१५ मध्ये थेट परकी गुंतवणुकीच्या निकषांत पहिले फेरबदल केले होते आणि हे धोरण खुले व शिथिल केले होते. त्याच मालिकेत सरकारने आज पुढचे निर्णायक पाऊल उचलले, असे मानले जात आहे. गेल्या दोन वर्षांत सरकारने थेट परकी गुंतवणुकीच्या संदर्भात विविध निर्णय केले. संरक्षण, बांधकाम, विमा, पेन्शन, प्रसारण, चहा-कॉफी-रबर आदी, सिंगल ब्रॅंड रिटेल ट्रेडिंग, मॅन्युफॅक्‍चरिंग, नागरी हवाई वाहतूक आणि इतर काही आर्थिक क्षेत्रांत थेट परकीय गुंतवणुकीसाठीची धोरणे व नियम-निकष शिथिल केले. यामुळे थेट परकी गुंतवणुकीचे देशातील प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले, असाही दावा सरकारने यानिमित्ताने केला आहे. २०१५-१६ मध्ये ५५.४६ अब्ज डॉलरची परकी गुंतवणूक भारतात आली आणि आताच्या घडीला थेट परकी गुंतवणुकीसाठी भारताला जगात प्रथम स्थान असल्याचेही सरकारचे म्हणणे आहे.\nनव्या धोरणाचे क्षेत्रवार तपशील\n१) खाद्य उत्पादने (भारतात निर्मिती झालेली ) ः ई-कॉमर्ससह सर्व प्रकारच्या व्यापारात सरकारच्या परवानगीने १०० टक्के थेट परकी गुंतवणुकीला मुभा.\n२) संरक्षण क्षेत्रात १०० टक्के थेट परकी गुंतवणूक ः वर्तमान निकषानुसार ४९ टक्‍क्‍यांपर्यंतच थेट परकी गुंतवणूक ऑटोमॅटिक पद्धतीने करण्याची मुभा होती. त्यावरील गुंतवणुकीसाठी सरकारची परवानगी आवश्‍यक होती आणि प्रत्येक प्रकल्पाचा स्वतंत्र विचार करून त्यास परवानगी द्यायची की नाही, असा निकष होता. त्यामध्ये ४९ टक्‍क्‍यांवरील गुंतवणुकीद्वारे अतिवैशिष्ट्यपूर्ण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान (स्टेट ऑफ आर्ट मॉडर्न टेक्‍नॉलॉजी) उपलब्ध होण्याची अट होती. आता यात बदल करण्यात आले आहेत.\n- (बदल १) ः ‘स्टेट ऑफ आर्ट टेक्‍नॉलॉजी’ची अट रद्द करण्यात आली आहे. ४९ टक्‍क्‍यांहून अधिक गुंतवणुकीचे प्रस्ताव सरकारी परवानगीने मंजूर होतील. मंजुरीच्या कारणांची नोंद आवश्‍यक.\n- (बदल २) ः लहान शस्त्रे आणि दारूगोळा (१९५९च्या शस्त्रविषयक कायद्याखाली समाविष्ट होणाऱ्या) उत्पादनाचाही या नव्या धोरणात समावेश. म्हणजे लहान शस्त्र व दारुगोळा निर्मितीमध्येही १०० टक्के थेट परकी गुंतवणुकीला परवानगी.\n३) प्रसारण कॅरेज सेवेच्या प्रवेशमार्गांचा (एंट्री रुट्‌स) आढावा ः ‘ब्रॉडकास्टिंग कॅरेज सर्व्हिसेस’मधील थेट परकीय गुंतवणुकीसंबंधीही यानिमित्ताने आढावा घेण्यात आला आणि नव्या मर्यादा आखण्यात आल्या आहेत.\nनव्या निर्णयानुसार टेलेपोर्टस, डायरेक्‍ट टू होम (डीटीएच), केबल नेटवर्क, मोबाईल टीव्ही आणि ‘हेडएंड इन द स्काय ब्रॉडकास्टिंग’ (हिट्‌स) या क्षेत्रात १०० टक्के थेट परकी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे.\n४) औषधनिर्मिती ः ‘ग्रीनफील्ड’ म्हणजेच सर्वस्वी नव्या अशा औषधनिर्मिती प्रकल्पातील १०० टक्के थेट परकी गुंतवणुकीला ऑटोमॅटिक मंजुरी सध्या मिळते, तर ‘ब्राउनफील्ड’ म्हणजे आधी अस्तित्वात असलेल्या आणि काही कारणाने बंद पडलेल्या व ते ताब्यात घेऊन पुन्हा सुरू केल्या जाणाऱ्या प्रकल्पांमध्येही १०० टक्के थेट परकी गुंतवणूक सरकारी परवानगीने मंजूर केली जात असे; परंतु आता ‘ब्राउनफील्ड’ प्रकल्पांनाही प्रोत्साहन देण्यासाठी ७४ टक्के थेट परकीय गुंतवणूक ऑटोमॅटिक आणि त्यावरील गुंतवणुकीला सरकारची परवानगी घेण्याची अट ठेवण्यात आली आहे.\n५) नागरी हवाई वाहतूक क्षेत्र ः सध्याच्या निकषांनुसार विमानतळ उभारणीच्या ‘ग्रीनफील्ड’ प्रकल्पात १०० टक्के ऑटोमॅटिक आणि ७४ टक्के ‘ब्राउनफील्ड’ प्रकल्पात थेट परकी गुंतवणुकीला परवानगी आहे. ७४ टक्‍क्‍यांवरील गुंतवणुकीसाठी सरकारच्या परवानगीची अट आहे.\n- नव्या निकषांनुसार ‘ब्राउनफील्ड’ प्रकल्पांवरील ७४ टक्‍क्‍यांची मर्यादा रद्द करून आता या क्षेत्रातही १०० टक्के थेट परकी गुंतवणूक व ऑटोमॅटिक मार्गाने होण्याचा मार्ग खुला करण्यात आला आहे.\n- हवाई वाहतुकीत सध्या ऑटोमॅटिक मार्गाने ४९ टक्के थेट परकी गुंतवणुकीला परवानगी होती; परंतु नव्या निकषांनुसार १०० टक्के थेट परकी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली असून, त्यापैकी ४९ टक्के ऑटोमॅटिक आणि उरलेली ५१ टक्के सरकारी परवानगीने असा बदल करण्यात आला आहे. परदेशी भारतीयांसाठी या क्षेत्रात ऑटोमॅटिक मार्गाने १०० टक्के थेट परकी गुंतवणूक करण्याची मुभा कायम आहे. त्याचप्रमाणे परदेशी विमान कंपन्या भारतातील हवाई कंपन्यांमध्ये ४९ टक्‍क्‍यांपर्यंत गुंतवणूक करू शकतात व ती सुविधाही कायम ठेवण्यात आली आहे.\n६) खासगी सुरक्षा संस्था (प्रायव्हेट सिक्‍युरिटि एजन्सीज) ः या क्षेत्रात सध्या ४९ टक्के थेट परकी गुंतवणूक सरकारी परवानगीने मंजूर केली जाते.\n- नव्या धोरणानुसार आता ही ४९ टक्के गुंतवणूक ऑटोमॅटिक मार्गाने होईल. यापुढील म्हणजे ७४ टक्‍क्‍यांपर्यंत थेट परकी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली असून, त्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज लागेल.\n७) शाखा कार्यालय (ब्रॅंच ऑफिस), संपर्क किंवा प्रकल्प कार्यालय स्थापना ः ही किंवा अन्य स्वरूपाची कार्यालये स्थापन करण्यासाठी अर्जदाराचा प्रमुख व्यवसाय संरक्षणविषयक, टेलिकॉम, खासगी सुरक्षा किंवा माहिती व प्रसारण हा असेल, तर त्याला रिझर्व्ह बॅंक किंवा स्वतंत्र सुरक्षाविषयक परवानगीची यापुढे गरज भासणार नाही. ‘एफआयपीबी’ म्हणजेच परकी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची मंजुरी किंवा संबंधित मंत्रालयाचा परवाना किंवा परवानगी त्यांना पुरेशी असेल.\n८) पशुपालन (ॲनिमल हजबंडरी) ः २०१६च्या थेट परकी गुंतवणूक धोरणानुसार कुत्र्यांच्या संकरासह पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सागरी संपत्तीविषयक अन्य व्यवसाय (पिसिकल्चर, ॲपिकल्चर) यासाठी काही अटींसह १०० टक्के थेट परकी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली होती. आता नव्या निकषांनुसार सर्व अटी रद्द करण्यात आल्या आहेत.\n९) सिंगल ब्रॅंड रिटेल ट्रेडिंग ः या क्षेत्रात स्थानिक पातळीवरून संबंधित उत्पादनाला सहायक सुटे भाग पुरविण्याचा कालावधी तीन वर्षांपर्यंत कमी करण्यात आला आहे, तर ‘कटिंग एज’ किंवा ‘स्टेट ऑफ आर्ट टेक्‍नॉलॉजी’च्या क्षेत्रातील उत्पादनांसाठी पाच वर्षांसाठी शिथिल करण्यात येणार आहे. (ही अट ‘ॲपल’ उत्पादनांसाठी असल्याचे मानले जाते.)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/2057-3-student-died-in-shivaji-park-while-swimming", "date_download": "2018-11-20T11:58:51Z", "digest": "sha1:QLL7RPOMDCOWQSPCKFLRRUYD6U3G5TQD", "length": 6190, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "दादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nदादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या तिन्ही विद्यार्थ्यांना मृत्यू झाला आहे. तिघांपैकी दोन विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं होतं. मात्र, सायन रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला. तर एका विद्यार्थ्याचा मृतदेह चौपाटीवर सापडला.\nमृत पावलेली तिन्ही विद्यार्थी पालिकेच्या शाळेत शिकणारी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. अनुपकुमार यादव, भरत हनुमंता आणि रोहीतकुमार यादव अशी मृत विद्याथ्यांची नावं आहेत.\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\n9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nयुवक काँग्रेसचे कलिना विद्यापीठासमोर आंदोलन\nअंगणवाडी सेविकांचा संप मागे,मानधनात 5 टक्के वाढ\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-siddheshwars-chimani-destroy-petition-adjournment-was-rejected-11122", "date_download": "2018-11-20T12:33:01Z", "digest": "sha1:EVOVIXAB4ZJDB3W3EQ7N3RDNQCJPQJBF", "length": 15541, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 'Siddheshwar's chimani destroy petition for adjournment was rejected | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘सिद्धेश्‍वर'च्या चिमणी पाडकाम स्थगितीची याचिका फेटाळली\n‘सिद्धेश्‍वर'च्या चिमणी पाडकाम स्थगितीची याचिका फेटाळली\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\n``विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी पर्यायी जागेत उभा करण्यासाठी जागा सुचविण्याची मागणी आम्ही वेळेत केली होती. त्यासाठी विमान प्राधिकरणाने आठ महिने घालविले. त्यामुळे वेळेत पर्यायी व्यवस्था करता आली नाही. न्यायालयानेही विमानात बसणाऱ्या प्रवाशांचा विचार केला; परंतु साखर कारखान्यावर उपजीविका असलेले शेतकरी, कामगार, मजूर यांचा विचार केला नाही. या निकालाची प्रत अद्याप मिळालेली नाही. ती मिळाल्यावर आम्ही दाद मागू.``\n- धर्मराज काडादी, चेअरमन, सिद्धेश्‍वर साखर कारखाना\n``न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्याची सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात आली आहे. चिमणी व विमानसेवा याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी आढावा घेतला आहे. त्यानुसार येत्या काळात कार्यवाही केली जाईल.``\n- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, सोलापूर\nसोलापूर : विमानतळास अडथळा ठरणाऱ्या कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी हटविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.\nसाखर कारखान्यामध्ये असलेल्या सुमारे ९० फूट चिमणीला हटविण्याच्या आदेशाविरोधात कारखान्याच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. येथील होटगी, विमानतळ परिसराजवळच हा कारखाना आहे. चिमणीच्या उंचीमुळे येथील सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे. तसेच अशाप्रकारे चिमणी असणेदेखील नियमांचे उल्लंघन करणारे आहे, असे मत न्यायालयाने यापूर्वी व्यक्त केले आहे.\nविमानतळ परिसरात असलेल्या उंच इमारती किंवा बांधकामामुळे विमान प्रवाशांच्या आणि परिसरातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्याबाबत मुभा देता येत नाही, असेही न्यायालयाने यापूर्वी स्पष्ट केले होते. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. वाय. एस. जहागीरदार यांच्यासह ॲड. सिद्धार्थ वाकणकर, तर केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी काम पाहिले.\nसाखर महापालिका सोलापूर मुंबई mumbai उच्च न्यायालय भारत\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nखरेदी केंद्रांएेवजी सोयाबीनची बाजारात...जळगाव : जिल्ह्यात मका व ज्वारी खरेदीसंबंधी शासकीय...\nदुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आससिन्नर, जि. नाशिक : पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nसोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषण सुरूचसोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...\nकृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B9/", "date_download": "2018-11-20T11:07:21Z", "digest": "sha1:6SJJC3GRDOAEA3UZJ5HQTCWJWG2SMLQD", "length": 7824, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डमी हमालांची दादागिरी सहन करणार नाही – डॉ. बाबा आढाव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडमी हमालांची दादागिरी सहन करणार नाही – डॉ. बाबा आढाव\nपुणे- हमाल हा बाजाराचा कणा आहे. त्यांच्याशिवाय बाजार सुरु राहूच शकत नाही. मात्र, सध्या काही लोक डमी हमाल म्हणून काम करत आहेत. ते हमाल पंचायतीला डिवचण्याचे काम करीत आहेत. त्यांची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा ज्येष्ठ कामगार नेते डॉ बाबा आढाव यांनी दिला.\nभुसार बाजारातील समस्या सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. आढाव बोलत होते. याप्रसंगी हमाल पंचायतीचे उपाध्यक्ष गोरख मेंगडे, दि पुना मर्चटस चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, सहसचिव\nएन.डी. घुले आदी उपस्थित होते.\nडॉ. आढाव म्हणाले की, गेल्या 60 वर्षांत अनेक घटना घडल्या आहेत. सध्या अनेक बोगस संघटना उभ्या राहिल्या आहेत. त्या प्रत्यक्षात काम करत नाहीत. हप्ते वुसली करतात. त्यामुळे खऱ्या संघटनेचे काम बदनाम होते. त्यामुळे सध्या हमाल पंचायतीला डिवचण्याचे काम सुरु आहे. बाजारातील सर्व घटक बाजार आवार स्वच्छ ठेवण्याचे काम करतील.\nमेंगडे म्हणाले की, भुसार बाजारात 2200 ते 2300 हमाल कार्यरत आहेत. मात्र, त्यातील 1 हजार हमालांकडेच परवाना आहेत. या सर्वांना परवाने देण्यात येणार आहेत. मात्र, बाजारात डमी हमलांना काम करु देवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.\nदरम्यान बाजार समितीचे सहायक सचिव एन.डी. घुले म्हणाले की, फळे आणि भाजीपाला विभागातील समस्या नवनिर्वाचित सचिव बी.ज़े.देशमुख यांनी सोडविल्या आहेत. त्याचप्रमाणे भुसार बाजारातील समस्याही सोडविण्यात येणार आहेत. बाजारात जवळपास 2300 हमाल काम करत आहेत. त्यातील बहुतेकांकडे परवाना नाही. त्यांनी तो घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय काम करता येणार नाही. बाजार समिती हमालांना ओखळपत्र देणार आहे. त्यानंतर डमी काम करणाऱ्या हमालांवर कारवाई केली जाईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंजय गांधी योजना समितीतर्फे लाभार्थ्यांना पेन्शन पत्र वाटप\nNext articleमैथिली गीतांनी रंगला फोगोत्सव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-20T11:07:56Z", "digest": "sha1:LJVFC2KXAZF2MIW3HNUQ5IYAOHQOZT5W", "length": 15344, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पतंगराव कदम यांच्या जाण्याने भरून न येणारी पोकळी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपतंगराव कदम यांच्या जाण्याने भरून न येणारी पोकळी\nश्रद्धांजली सभेत विविध क्षेत्रांतील नागरिकांच्या भावना\nपुणे – पुण्यातील शिक्षण क्षेत्राला वेगळी दिशा देणारे पतंगराव कदम हे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याकडे आम्ही दीपस्तंभासारखे पाहिले आहे. सामान्य माणसाची बांधिलकी जपणारा माणूस हे त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट होते. हरहुन्नरी आणि सकारात्मक उर्जा असणारा नेता आज आपल्यात नाही ही पोकळी कधीही न भरुन येणारी आहे, अशा शब्दांत भारती विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम यांना शिक्षण, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी श्रद्धांजली अर्पण केली.\nसमस्त पुणेकर नागरिक, कदम कुटूंबीय आणि भारती विद्यापीठ परिवार यांच्यावतीने पतंगराव कदम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गुरूवारी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. याला शोकसभेला शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकजण उपस्थित होते. त्यात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, खासदार राजीव सातव, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब मुजूमदार, एमआयटीचे संस्थापक विश्‍वनाथ कराड, ज्येष्ठ सामाजिक नेते बाबा आढाव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पतंगराव कदम यांना श्रद्धांजली अर्पण केली.\nपतंगराव कदम यांच्यात नेतृत्वगुण होते. शिक्षण क्षेत्र आणि राजकारणातून त्यांनी समाजकारण केले. त्यांनी शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांचा एक छानसा त्रिकोण निर्माण केला, असे सिम्बायोसिसचे संस्थापक शां. ब. मुजूमदार यांनी सांगितले. तर शिक्षणक्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे पंतगराव कदम. त्यांच्यातील माणूसपण मोठे होते, असे बाबा आढाव यांनी सांगितले. रयत शिक्षण संस्थेचा बापमाणूस गेला, अशा शब्दांत रयतचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.\nपतंगराव कदम यांच्या कार्याचा आढावा दर्शविणारी एक चित्रफितसुद्धा यावेळी दाखविण्यात आली. नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन बालगंधर्व रंगमंदिराबाहेर स्क्रिन लावण्यात आले होते.\nआज आपण एका अनपेक्षित प्रसंगाच्या निमित्ताने भेटत आहोत, पतंगराव कदम यांच्या श्रध्दांजली सभेसाठी यावे लागेल, असे वाटले नव्हते असे सांगत प्रतिभा पाटील म्हणाल्या, कदम म्हणजे आनंद, उत्साह आणि कर्तव्यसंपन्न असे व्यक्तिमत्व होते. भारती विद्यापीठासारखे एक मोठे विश्‍व निर्माण करुन ही त्यांच्यात अहंकाराचा लवलेश नव्हता. सहानभुतीने त्यांनी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले.\n– प्रतिभा पाटील, माजी राष्ट्रपती\nसामान्य माणसाबरोबर असणारी सामाजिक बांधलकी हे त्याच्या जीवनाचे वैशिष्ट्ये होते. अखेरच्या श्‍वासापर्यत ते कष्ट करत राहिले. शिक्षणात गुणवत्तेबरोबर स्वत:च्या पायावर उभे राहण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे, याच उद्देशाने त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाचा पाया रचला. ती त्यांची दूरदृष्टी होती, अशा शब्दांत शरद पवार यांनी भावना व्यक्त केल्या.\n– शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री\nएक जिंदादिल व्यक्तिमत्व आपल्यातून हरवले आहे. माझा आणि पतंगराव कदम यांचा 42 वर्षाचा संबंध होता. कामाला वाहून घेतलेले सतत हसतमुख असणारे ते व्यक्ती होते.\n– प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री\nमी पतंगराव कदम यांना कधी नाराज पाहिले नाही. ते सतत उत्साही असत. त्यांचे व्यक्तिमत्व आगळेवेगळे होते. शिक्षण क्षेत्रात तर त्यांनी इतिहास घडविला.\n– गिरीश बापट, पालकंमत्री, पुणे\nपतंगराव कदम हे मला नेहमी मोठ्या भावासारखे होते. महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून मी आलो, त्यावेळी त्यांनी मला मोलाचे सहकार्य केले. खरे तर त्यावेळी त्यांचे नाव चर्चेत होते. पण, माझी निवड झाली तरी सुद्धा मनात किंतू परंतू न ठेवता त्यांनी मला मदत केली. भारती विद्यापीठ हे देशातील सर्वोत्तम विद्यापीठ होईल, यासाठी यापुढील काळात आपण प्रयत्न केले पाहिजेत, हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली ठरेल.\n– पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री\nयाशिवाय खासदार राजीव सातव, हर्षवर्धन पाटील, विश्‍वनाथ कराड, किर्लोस्कर उद्योग समुहाचे संजय किर्लोस्कर, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते उल्हास पवार, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत यशवंतराव मोहिते, मॉर्डन एज्यूकेशन संस्थेचे डॉ. गजानन एकबोटे, ज्येष्ठ वकील एस.के.जैन, संचेती हॉस्पिटलचे के.एच.संचेती, कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे वालचंद संचेती, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ पी.ए. इनमादार, सिंधूताई सपकाळ, प्रवीण तरडे, रमेश बागवे, दीपक मानकर यांनी सुद्धा श्रद्धांजली अर्पण केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकर्जरोख्यांसाठी पालिकेला केंद्राकडून बोनस\nNext articleदौंड शुगरच्या 9 व्या गळीत हंगामात विक्रमी गाळप\n40 लाख नागरिकांना “अन्नसुरक्षा’चा लाभ\nवायू प्रदूषण मोजणी यंत्रणाच कालबाह्य\nप्रशासनाच्या विसंवादात कालवाग्रस्तांची मदत रखडली\nबनावट पासप्रकरणी गुप्तहेरांची पथके\nशासकीय कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती\nविविध भूमिकांमधून पुलंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9B%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-20T11:06:58Z", "digest": "sha1:6253PFSQPFIWD6EZTVZF7TT2I46R6SNR", "length": 7295, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या\nउरुळी कांचन – सासरच्या छळाला कंटाळून कोरेगाव मूळ (ता.हवेली) येथील माया शरद मोरे (वय 25, रा.कोरेगाव मूळ ता.हवेली, जि. पुणे) हिने राहत्या घरी शनिवारी (दि.24) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत फिर्याद प्रकाश सोपान बेलुसे यांनी पोलिसात दिली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोरेगाव मूळ येथील दासवेवस्तीवर माया शरद मोरे ही पती शरद भीवा मोरे, सासू जनाबाई भीवा मोरे, भरत भीवा मोरे, शीतल भरत मोरे कुटुंबासह राहत होती. पती शरद भीवा मोरे यांच्यावर कर्ज झाल्यामुळे मोरे कुटुंबीय माया शरद मोरे हिला माहेररून 50 हजार रुपये आणावे, म्हणून नेहमी मारहाण करीत असत. परंतु, ती पैसे घेऊन येत नाही म्हणून घरातील इतर मंडळी मोठ्या प्रमाणात त्रास देत होती.शेवटी तिला त्रास सहन होईना म्हणून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.\nया घटनेची माहिती उरुळी कांचन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कौंडभैरी यांना दिली. या घटनेचा तपास उरुळी कांचन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवलेसह सचिन पवार, सोमनाथ चित्तारे, शशीकात पवार हे करीत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे : कारागृहाच्या भिंतींनी घेतला मोकळा श्‍वास\nNext articleयापुढे राम मंदिरासाठी आंदोलन करणार नाही : तोगडिया\n40 लाख नागरिकांना “अन्नसुरक्षा’चा लाभ\nवायू प्रदूषण मोजणी यंत्रणाच कालबाह्य\nप्रशासनाच्या विसंवादात कालवाग्रस्तांची मदत रखडली\nबनावट पासप्रकरणी गुप्तहेरांची पथके\nशासकीय कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती\nविविध भूमिकांमधून पुलंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Appointment-of-Pagari-priest-issuse-in-Ambabai-temple/", "date_download": "2018-11-20T12:01:51Z", "digest": "sha1:FIO5FOACYE4YSSWJBV3N6ONMUNRJ3CCQ", "length": 6450, "nlines": 55, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उदं गं अंबाबाई, सरकार फसवं गं बाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › उदं गं अंबाबाई, सरकार फसवं गं बाई\nउदं गं अंबाबाई, सरकार फसवं गं बाई\nकेव्हा कायदा अंमलात आणणार,\nकधी पगारी पुजारी नेमणार,\nतो कधी गं विचार करणार\nहिवाळी अधिवेशन, पोकळ भाषण\nकायदा भिजत ठेवला बाई\nआई उदं गं अंबाबाई, सरकार फसवं गं बाई.....\nअंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचे आश्‍वासन पालकमंत्र्यांनी दिले, यासाठी हिवाळी अधिवेशनात स्वतंत्र कायदा करण्याची घोषणा करण्यात आली. पण अधिवेशन संपले तरी कायदा झाला नाही. शासनाच्या या नाकर्तेपणाचा धिक्‍कार करीत अंबाबाई भक्‍त आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव कृती समितीच्या वतीने आज महाद्वार चौकात देवीचा जागर घालून आंदोलन करण्यात आले. येत्या पंधरा दिवसांत पगारी पुजारी नेमण्याबाबत कायदा नाही झाला, तर मंत्र्यांच्या दारात अंबाबाईचा गोंधळ घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.\nसरकारच्या नावे विडंबनात्मक गोंधळ आणि निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पगारी पुजारी कायदा करण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला.\nमहाद्वार चौकात करण्यात आलेल्या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी देवीचा गोंधळ घालण्यात आला. यासाठी गोंधळी तर होतेच; पण शिवाशाहीर दिलीप सावंत स्वत: उपस्थित होते. त्यांनी रचलेला विडंबनात्मक गोंधळ त्यांनी स्वत: सादर केला. हा गोंधळ ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.\nयावेळी दिलीप देसाई, अशोक पोवार, अजित सासणे, संग्राम पाटील, तानाजी पाटील, शाहीर दिलीप सावंत, सुनील राऊत, सुनील शिंदे, दत्ता माने, किसन भोसले, महेश कुलकर्णी, धिरज पाटील, जयदीप शेळके, किशोर घाटगे, महादेव जाधव, सुशांत चव्हाण, उदय लाड, प्रसाद जाधव, सुरेश पाटील आदींची उपस्थिती होती.\nकाँग्रेसच्या स्वाती यवलुजे नूतन महापौर\n‘पुढारी शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हल’ला थाटात प्रारंभ\nखंडपीठ लढ्याचे नव्याने रणशिंग\nआंतरराष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता प्रकल्पात शिवाजी विद्यापीठ\nलिंगनूरजवळ पावणेचार लाखांची लूट\n१९८४ शिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण \nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखांचे अर्थसहाय्य\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Four-special-superfast-trains-on-Kore-road/", "date_download": "2018-11-20T11:28:45Z", "digest": "sha1:OXZIOIYFVNVIKKBCJQULUYNSBWS24LAL", "length": 5666, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘कोरे’ मार्गावर चार विशेष सुपरफास्ट गाड्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘कोरे’ मार्गावर चार विशेष सुपरफास्ट गाड्या\n‘कोरे’ मार्गावर चार विशेष सुपरफास्ट गाड्या\nहोळीनिमित्त कोकणात जाणार्‍यांची संख्या पाहता यावर्षी मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे मार्गावर जादा सोडण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते करमाळी दरम्यान 4 विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या दरम्यान या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.\nही गाडी (क्रमांक 02035) स्पेशल गाडी 28 फेब्रुवारी रोजी एलटीटीहून रात्री 8.50 ला सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 5.40 ला करमाळी रेल्वे स्थानकात पोहोचेल. गाडी क्रमांक 02036 ही विशेष गाडी 1 मार्च रोजी सकाळी 7.25 ला करमाळी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता एलटीटी रेल्वे स्थानकात पोहोचेल.\nविशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे. या विशेष गाड्यांना 3 थ्री टायर एसी, 6 स्लीपर क्लास आणि 4 सामान्य सेकंड क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.\nगाडी क्रमांक 02037 विशेष गाडी 1 मार्च रोजी रात्री 8.50 ला एलटीटीहून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 5.40 ला करमाळी रेल्वे स्थानकात पोहोचेल. गाडी क्रमांक 02038 ही गाडी 2 मार्चला सकाळी 7.25 ला करमाळी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता एलटीटी स्थानकात पोहोचेल.\nया विशेष गाड्यांना 3 थ्री टायर एसी, 12 स्लीपर क्लास आणि 8 सामान्य सेकंड क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक 02035 आणि गाडी क्रमांक 02037 या विशेष गाड्यांचे तिकिट बुकिंग 26 फेब्रुवारी रोजी रेल्वेचे अधिकृत तिकिट काउंटर तसेच ुुु.ळीलींल.ले.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. सेकंड क्लास डब्यासाठी तिकिटाचे बुकिंग करणे अनिवार्य नसल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Suspend-women-police-officer/", "date_download": "2018-11-20T11:26:13Z", "digest": "sha1:VSGDALMAY3O2UNDYXGALZHWTMPHV3QVF", "length": 10038, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महिला पोलिस अधिकार्‍याला निलंबित करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › महिला पोलिस अधिकार्‍याला निलंबित करा\nमहिला पोलिस अधिकार्‍याला निलंबित करा\nपुणे : देवेंद्र जैन\nकार्ला येथील एकवीरा देवीच्या कळस चोरीप्रकरणी, तसेच मंदिराच्या सहखजिनदाराला समाजातून वाळीत टाकल्याप्रकरणीच्या तपासात जाणूनबुजून निष्काळजीपणा करणार्‍या लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक साधना पाटील यांना त्वरित निलंबित करावे व तपास सीआयडीकडे देण्याची मागणी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील लोणावळा ग्रामीण पोलिस स्थानकामध्ये नेमणुकीस असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक साधना पाटील या सूडबुद्धीने कशा प्रकारे एकवीरा देवीच्या चोरीस गेलेल्या कळसाबाबत तपास करीत आहेत, याची माहिती देताना तरे यांनी सांगितले, की एकवीरा देवीचा कळस दि. 3 ऑक्टोबर 2017 रोजी चोरीला गेला. लाखो कोळी व आगरी समाजाच्या भावनांंशी संबंधित विषय असताना सदर तपास साधना पाटील या जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीने करीत आहेत. तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांची दिशाभूल करीत आहेत. अथवा पोलिस दल कोणाच्या तरी दबावाखाली काम करीत आहे, हे श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने आम्हाला कळणे गरजेचे आहे.\nचोरीच्या घटनेच्या आदल्या दिवशी तेेथील सीसीटीव्हीच्या दिशा राजू देवकर याने बदलल्या होत्या व चोरी झाल्यावर पूर्ववत करण्यात आल्या, असा आरोप तरे यांनी केला. देवकर याला पोलिसांनी अद्याप अटक केली नाही. तसेच या चोरीमध्ये गणपत पडवळ, मिलिंद बोत्रे, मधुकर पडवळ व दत्तात्रय पडवळ हेसुद्धा सामील असल्याचे आमचे ठाम मत आहे, असे तरे यांनी म्हटले आहे. चोरी झाल्यावर वरील सर्वांनी एकत्र येत बाजार बंद केला व कळसाबाबत वाच्यता न करता कार्यरत असलेली कार्यकारिणी बरखास्त करावी, अशी मागणी केली. यावरून त्यांना मंदिराच्या कळसापेक्षा ट्रस्ट ताब्यात घेणे महत्त्वाचे आहे, असेही तरे म्हणाले. चोरीबाबत अशोक पडवळ या व्यक्तीने आवाज उठवला असता, वरील सर्वांनी त्याला बेदम मारहाण केली. पडवळ याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली; पण साधना पाटील यांनी एफआयआर दाखल केला नाही व प्रकरण देवाण-घेवाण करून मिटवले, असा आरोपही तरे यांनी केला.\nवरील सर्वांनी ट्रस्टचे अधिकृत फलक बेकायदेशीरपणे काढले. त्याबाबत व मंदिराच्या सुरक्षेबाबत तहसीलदारांनी बैठक फक्त आमच्या समाधानासाठी घेतली. त्यातून आजपर्यंत काहीही निष्पन्न झाले नाही, असेही तरे यांचे म्हणणे आहे. ट्रस्टच्या सहखजिनदारांना पिस्तुलाच्या धाकाने पळून नेऊन कोंडून ठेवले व कोर्‍या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. त्याबाबत पोलिसांकडे लेखी तक्रार केली; परंतु साधना पाटील यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असे तरे यांनी सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्त्विात असताना विलास कुटेंवर वरील सर्वांनी सामाजिक बहिष्कार टाकला.\nयाप्रकरणातही साधना पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असताना कारवाई केली नाही, असे तरे यांचे म्हणणे आहे. तरे यांच्या म्हणणण्यानुसार, या सर्व प्रकारांमुळे कोळी व आगरी समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. चोरीचा छडा त्वरित लावण्यात यावा, तसेच आमच्या भावनांना कोणी हात घालत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. तसेच एपीआय साधना पाटील यांना त्वरित हटवून तपास सीआयडीकडे सोपवावा. कार्यक्षम अधिकार्‍यांकडून तपास करण्यात यावा, अन्यथा आम्ही सर्व कोळी व आगरी समाज मोर्चा काढणार आहोत.\nदक्षिणेकडून मागणी वाढल्याने कांदा महागला\nउच्च शिक्षण घ्या आणि गावच्या शाळेत शिकवा\nमत्सालयाच्या तिकीट दरात दहा पटीने वाढ\nनोकरीसाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस विमा एजन्सी\nसेन्सॉर समितीवर नेमणूकीसाठी ‘क्रायटेरिआ’ हवा\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/national-congress-party-loss-in-solapur/", "date_download": "2018-11-20T11:27:30Z", "digest": "sha1:TQKWVJBRROOF23GQDFVDZSBPLYZPXTOC", "length": 7978, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पक्षांतर्गत वादाने पोखरली जिल्हा राष्ट्रवादी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पक्षांतर्गत वादाने पोखरली जिल्हा राष्ट्रवादी\nपक्षांतर्गत वादाने पोखरली जिल्हा राष्ट्रवादी\nसोलापूर : प्रशांत माने\nराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून धुमसत असलेली पक्षांतर्गत गटबाजी आणि वाद पाहता आगामी निवडणुकीमध्ये आपले हक्काचे आणि भरवशाचे उमेदवार टिकवण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर असणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून सुरु असलेल्या पक्षांतर्गत गटबाजीचा मोठा फटका आगामीकाळात पक्षाला बसण्याची शक्यता असून वरिष्ठ नेत्यांचे गटबाजीकडे दुर्लक्ष पक्षालाच अडचणीचे ठरणार आहे.\nसोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. जिल्ह्यात लोकसभेची एक आणि पाच ते सहा विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादीचे कायम वर्चस्व असायचे. ग्रामीण भागात राष्ट्रवादीचा प्रचंड दबदबा असल्यामुळे जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ, नगरपरिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांत राष्ट्रवादीचा जिल्ह्यात बोलबाला असायचा. राष्ट्रवादीचा इतका मजबूत गड असलेल्या सोलापूर जिल्ह्याची वाताहात झाली तरी दुसर्‍या कोणाकडून नव्हे तर पक्षांतर्गतच्या गटबाजी व वादामुळेच होय.\nराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या गटा-तटावरुन राष्ट्रवादीच्या यशस्वी वाटचालीस ग्रहण लागले ते आजपर्यंत सुटले नसल्याचेच स्पष्ट होते. कारण राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा परिषद सध्या भाजप पुरस्कृत आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सध्या प्रशासक आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा दूध संघ सध्या भाजप पुरस्कृत आमदारांच्या ताब्यात आहे.\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अनेक ठिकाणी दूर फेकली गेल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीमधील पक्षांतर्गत वादाचा लाभ उठविणार नाही तो भाजप कसला. भाजपच्या सहकारमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नियुक्त करुन नियमबाह्य कर्जप्रकरणाची टांगती तलवार राष्ट्रवादीच्या नेत्यांवर लटकवलेली आहे. राष्ट्रवादीचे बहुतांश आजी-माजी आमदार जिल्हा बँकेवर संचालक आहेत.\nसहकार मंत्रालयाने जसे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अपहार प्रकरणात गुन्हे दाखल करुन काँग्रेसच्या दिग्गजांना अडचणीत आणले होते तसाच प्रकार भविष्यात जिल्हा बँकेबाबतीत घडल्यास नवल वाटायला नको.एक तर सहकार मंत्रालयाची टांगती तलवार त्यातच भर पक्षांतर्गत गटबाजी आणि वादाची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अनेक नेते भविष्यात घड्याळ काढून हातात कमळ घेण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.\nराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी लक्ष घालून पक्षांतर्गत गटबाजी संपुष्टात आणण्यासाठी पुढाकार आताच घेण्याची गरज आहे. नाही तर आगामीकाळात राष्ट्रवादीचे भरवशाचे अनेक पक्षी पिंजरा तोडून पळण्याच्या नादात आहेत.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/celebs-not-made-career-what-they-dreamed-5978969.html", "date_download": "2018-11-20T12:20:26Z", "digest": "sha1:L5S37V7ZTLIRY5JIWM3K7ENDTVGPECYQ", "length": 12014, "nlines": 170, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Celebs not made career what they dreamed | बालपणीचे स्वप्न राहिले अपूर्ण, भलत्याच करिअरमध्ये या सेलेब्सना मिळाले यश", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबालपणीचे स्वप्न राहिले अपूर्ण, भलत्याच करिअरमध्ये या सेलेब्सना मिळाले यश\nया सेलिब्रिटींना दुसऱ्याच क्षेत्रात यश मिळाले आणि त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली.\nअनेक लोक बालपणीच ठरवत असतात की, त्यांना मोठे झाल्यावर काय करायचे आहे किंवा कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. पण जर नशिबात भलतेच काहीतरी लिहिलेले असेल तर काय करणार. अनेक सेलिब्रिटींबाबत असेच काहीतरी घडले आहे. त्यात परिणिती चोप्रा, स्मृती इराणी, महेंद्रसिंह धोनी यांच्यासह असे अनेक सेलिब्रिटी आहेत. प्रत्येक क्षेत्रात अशी अनेक नावे आहेत, ज्यांना बालपणी वेगळेच काहीतरी व्हायचे होते, पण त्यांना दुसऱ्याच क्षेत्रात यश मिळाले आणि त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली.\nपरिणीति चोप्रा आघाडीच्या अॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. पण तिने कधीही या क्षेत्रात येण्याचा विचारही केला नव्हता. चित्रपट क्षेत्राशी कीहीह संबंध नसल्याने ती बँकिंग क्षेत्रात जाण्याच्या विचारात होती. 2009 मध्ये शिक्षण पूर्ण करून ती भारतात परतली. यशराज फिल्म्समध्ये तिने पब्लिक रिलेशन्स कन्सल्टंट म्हणून जॉइन केले. काही दिवसांनी तिच्याकडे चित्रपटाच्या ऑफर्स आल्या आणि तिने याच बॅनरबरोबर 3 चित्रपटांचे कॉन्ट्रॅक्ट साईन केले. 2011 मध्ये परिणितीचा पहिला चित्रपट 'लेडीज वर्सेस रिकी बहल' रिलीज झाला होता.\nमहेंद्र सिंह धोनी भारतीय टीमचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेला आहे. किक्रेटमध्ये मोठी ओळख निर्माण करणारा धोनी हा शालेय दिवसांत फुटबॉल खेळायचा आणि त्यातही तो गोलकिपर होता. क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी तो खरगपूरच्या एका क्लबतर्फे खेळलाही होता. पण त्याच्या नशिबात कदाचित क्रिकेटर बनणेच लिहिलेले होते.\nपुढील स्लाइड्सवर जाणून घ्या अशाच काही सेलिब्रिटींबाबत..\nरिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी यांना टिचर व्हायचे होते. पण मुकेश अंबानी यांच्याशी लग्न आणि जबाबदारीमुले त्यांना ते स्वप्न पूर्ण करता आले नाही. पण 2003 मध्ये त्यांनी धीरूभाई इंटरनॅशनल स्कूलचा पाया रोवला आणि त्याच्या चेअरपर्सन बनल्या.\nराजीव गांधी देशाच्या सर्वात यशस्वी पंतप्रधानांपैकी एक असलेले नेते होते. पण त्यांना कधीही राजकारणात येण्याची इच्छा नव्हती. ते पायलट होते आणि त्यांना कायम याच क्षेत्रात करिअर करायचे होते. 1980 मध्ये त्यांचा भाऊ संजय गांधी यांचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांनी शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांच्या सल्ल्यावरून राजकारणात प्रवेश केला.\nअनुष्का शर्माला सुरुवातीपासून सुपर मॉडेल बनायचे होते. तिने करिअरची सुरुवातही मॉडेलिंगद्वारे केली. पण शाहरुख खानसारख्या सुपरस्टारबरोबर चित्रपट मिळाल्याने तिने अॅक्ट्रेस बनण्याचा निर्णय घेतला.\n'1920 लंदन' मधून बॉलीवूड डेब्यू करणारा अॅक्टर विशाल करवालला पायलट बनायचे होते. पण नशिबाने त्याला अॅक्टर बनवले. एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, आजही तो फ्लाइंगला मिस करतो.\nस्मृती इराणी लहानपणापासून मीडिया फिल्डमध्ये जाण्यास इच्छुक होत्या. पण त्यांनी पत्रकार बनावे हे त्यांच्या वडिलांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी ब्युटी प्रोडक्टची मार्केटींग केली. त्यावेळी कोणीतरी मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. पण त्यात यश मिळाले नाही. त्यांना एअर होस्टेसची नोकरीही नाकारली गेली. पैसे मिळवण्यासाठी त्यांनी रेस्तरॉमध्येही काम केले. त्यानंतर अॅक्टींगची संधी मिळाली आणि पुढे काय झाले ते सर्वांनाच माहिती आहे. सध्या त्या केंद्रीय मंत्री आहेत.\nदीपिकाने लग्नानंतर सासरी घालवली पहिली रात्र, दुसऱ्याच दिवशी रणवीरला घेऊन अपार्टमेंटमध्ये गेली..सासूबरोबर दिसली बाँडिंग\nलग्नानंतर सासूबाईंसोबत दिसले दीपिकाचे जबरदस्त बाँडिंग, सासरच्या लोकांसोबत काढलेला फोटो होतोय व्हायरल\nअमिताभ बच्चनला आजोबा समजतो शाहरूखचा मुलगा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/blog-space/article-130627.html", "date_download": "2018-11-20T11:22:26Z", "digest": "sha1:BMXF53OL6NKPF6QTN7QNZYZOWOCPK4FX", "length": 17051, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खेळपट्टीचा गुंतावळा आणि फिल्ड पोझिशन", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nखेळपट्टीचा गुंतावळा आणि फिल्ड पोझिशन\nफुटबॉल घ्या, हॉकी घ्या, बॅडमिंटन घ्या किंवा इतर तत्सम खेळ घ्या. प्युअर स्कीलवर हे खेळ आधारित असतात. आपल्या क्रिकेटचं तसं नाही. बॅट्समन आणि बॉलर कितीतरी भारी असले तरी इतर अनेक ‘फॅक्टर्स' त्यांच्या खेळावरती प्रभाव पाडत असतात.सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे पीच आणि वातावरण.\nइंडिया म्हटलं की, दमट हवामान आणि कोरडी, संथपणे बॉल वळवणारी खेळपट्टी. खेळपट्टीमध्ये मातीचा वापर जास्त आणि गवत पोह्यावर कोथिंबीर टाकतो इतकं मर्यादित. आपण नेहमी बघतो, भारतीय खेळपट्टीवर बॉलरने कितीही फास्ट बॉल टाकला तरी बॅट्समन बॉलच्या लाइनमध्ये सहज ड्राईव्ह करतो; किंवा टप्पा बघून (कधी कधी डोळे झाकूनही) बॉल सोडून देतो. क्ले टाईपच्या खेळपट्टीवर फास्ट बॉलरने टाकलेल्या बॉलची गती खेळपट्टी जास्त प्रमाणात शोषून घेते. त्यामुळे बॉल जास्त बाऊन्सही होत नाही. खेळपट्टीच्या अशा स्वभावामुळेच भले-भले फास्ट बॉलर्स अशा खेळपट्टीवर विकेट्सचा जोगवा मागत असतात. पीचमध्ये बाऊन्स कमी असल्याकारणाने फिल्डसुद्धा थोडी ऍडजस्ट करावी लागते. स्लीप फिल्डर्स थोडे फॉरवर्ड आणि उतरत्या बाजूला पेरावे लागतात. तीन-साडेतीन दिवसांनंतर सततच्या वापराने खेळपट्टीचा वरचा थर सोलवटला जातो. तिथेच स्पीन बॉलर्सची कॉलर टाईट होते आणि फ्लाईट दिलेला बॉल झपकन वळतो.\nआता मग हिरव्या खेळपट्टीचा एवढा काय गहजब असतो काही (विशेषत: भारतीय) बॅट्समन त्या खेळपट्टीला का दबून असतात काही (विशेषत: भारतीय) बॅट्समन त्या खेळपट्टीला का दबून असतात तिथे एवढी त्रेधा का उडते तिथे एवढी त्रेधा का उडते काहीजणांना तर पायाखाली निखारे असल्याचा भास होतो काहीजणांना तर पायाखाली निखारे असल्याचा भास होतो गवत असलेली खेळपट्टी मातीच्या थराला व्यवस्थितपणे बांधून ठेवते. जर वातावरण सतत ढगाळ असेल तर गवताचा ताजेपणा टिकून राहतो. अशी खेळपट्टी बॉलची कमीत कमी एनर्जी शोषून घेते; त्यामुळे सीमवर बॉल पडल्यानंतर तो झपकन इन किंवा आऊटस्विंग होतो आणि सोबत एक्स्ट्रा बाऊन्सही मिळतो. ही एक्स्ट्रा मूव्हमेंट आणि बाऊन्स आपल्या अंगवळणी नसल्यामुळे बॅट्समन बॉलच्या लाईनमध्ये खेळायला जातात आणि गंडतात.\nऑफ स्टंपवरचा चेंडू म्हणजे परस्त्री असते, तिच्याशी छेडखानी करायचा प्रयत्न केला की विकेट ही जाणारच हे माहीत असूनही भल्याभल्यांना हा मोह आवरत नाही. सगळ्यात खतरनाक म्हणजे ऑफ किंवा मिडल स्टंपवर टाकलेला सीमवर पडून स्लीपच्या दिशेने मूव्ह होणारा जॅफर’बॉल. मॅग्राथ, अक्रम, अँडरसन, स्टेन हे धुरंधर यामध्ये अतिशय वाकबगार होते/आहेत.\nइंग्लंडमधील हेडिंग्ली, आफ्रिकेतील डर्बन, ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन आणि वेस्ट इंडीजमधील बार्बाडोस या खेळपट्ट्या फास्ट बॉलर्ससाठी मनमानी करायचे हक्काचे ठिकाण. अशा पीचवर पहिला स्लीप डीप असतो, त्यानंतर दुसरा, तिसरा आणि चौथा पॉइंटच्या लाईनमध्ये असतात. गली आणि पॉइंट थोडेसे डीप, मिस झालेला ड्राईव्ह किंवा स्क्वेअर कटचा कॅच पकडण्यासाठी. मिड-ऑन, मिड-ऑफ मोकळे सोडून शॉर्ट कव्हर सजवलेला असतो, सावजाला जाळ्यात हेरण्यासाठी. स्लीपसोबतच शॉर्ट-लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर-लेग आणि डीप मिड-विकेटसेट करून बॅट्समनला द्विधा मन:स्थितीत ठेवले जाते.\nअशाच खेळपट्टीवर बॅट्समनचा खरा कस लागतो. ज्याला स्वतःची ऑफ-स्टंप माहीत आहे आणि साईबाबांची शिकवण श्रद्धा आणि सबुरी ज्याने लक्षात ठेवली आहे, तो अशा खेळपट्टीवर निर्भीडपणे गोलंदाजांचा सामना करू शकतो. गावसकर, द्रविड या व्यक्ती अशा पीचवर पुजनीय होत्या.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2018-11-20T12:11:17Z", "digest": "sha1:X4Z24RRM4VHD3Y3KPC6SPQR3IKNLDRPH", "length": 9469, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\n6 महिन्यांत 404 कोटींचे उत्पन्न : गतवर्षीच्या तुलनेत उतपन्न 200 कोटींनी वाढले\nपुणे – बांधकाम क्षेत्रावरील मंदीचे सावट दूर होत असल्याने महापालिकेच्या बांधकाम शुल्कात सुरू असलेली उत्पन्नाची घट यंदा कमी झाली असून मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा महापालिकेस 200 कोटी रुपायांचे जादा उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेने दिलेल्या बांधकाम परवानग्यांमधून एप्रिल ते सप्टेंबर 2018 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत 404 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी 2017-18 च्या पाहिल्या सहा महिन्यांत 196 कोटींचे उत्पन्न मिळाले होते.\nगेल्या 3 ते 4 वर्षांपासून बांधकाम क्षेत्रातील मंदी, त्यानंतर आलेली नोटबंदी आणि जीएसटी तसेच राज्य शासनाकडून बांधकाम क्षेत्रासाठी लागू केलेला रेरा आणि विविध नियमांमुळे परवानगीचे प्रस्ताव कमी झाल्याने पालिकेचे उत्पन्नही घटल्याचा दावा बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केला जात होता. बांधकाम विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अंदाजपत्रकाच्या पहिल्या सहा महिन्यांत 2016-17 मध्ये बांधकाम विभागास 265 कोटींचे उत्पन्न मिळाले होते.\nपुढच्या वर्षी म्हणजेच 2017-18 मध्ये त्यात 70 कोटींची घट होत हे उत्पन्न 195 कोटींवर आले. त्यात यावर्षी पहिल्या सहा महिन्यांत लक्षणीय वाढ झाली असून सप्टेंबर 2018 अखेर पालिकेच्या तिजोरीत बांधकाम विभागास 404 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट असल्याचे बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प मान्यतेसाठी आल्याचे स्पष्ट होत आहे.\nअंदाजपत्रकातील उद्दीष्ट यंदा गाठणार\nमहापालिकेच्या बांधकाम विभागास शहरात दिल्या जाणाऱ्या बांधकाम परवानग्यांच्या शुल्कापोटी 2017-18 च्या अंदाजपत्रकात 800 कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. मात्र, या विभागास जेमतेम 450 कोटींपर्यंतच मजल मारता आलेली आहे. त्यामुळे या विभागास या वर्षीही उत्पन्नाचे उद्दीष्ट 750 कोटींच्या आसपास देण्यात आले आहे. पहिल्या सहा महिन्यांतच बांधकाम विभागास 50 टक्‍के पेक्षाही अधिक उत्पन्न मिळाले असल्याने यावर्षी हा विभाग उत्पन्नाचे उद्दीष्ट पूर्ण करू शकणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदीर्घ तणावानंतर चीन आणि अमेरिकेत उच्चस्तरीय चर्चा\nNext articleजिल्ह्यातील 23 धरणांत 71 टक्‍के पाणी\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\nराज्य ग्रंथालय नियोजन समिती होणार पुनर्रचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-454937-2/", "date_download": "2018-11-20T11:46:30Z", "digest": "sha1:TIAPQGDXFJZOWMX6V7KL5DZBLEQF6CVX", "length": 10460, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दूध धंदा मोडकळीस : आ. थोरात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दूध धंदा मोडकळीस : आ. थोरात\nसंगमनेर – सध्या दूध व ऊस हे शेतकऱ्यांसाठी शाश्‍वत उत्पादनाची साधने आहे. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दूध संघ अडचणीत येत आहेत. त्यामुळे सरकारने दूध व्यवसायाला मदत करणे गरजेचे आहे. सरकार निवडणुका जवळ आल्याने घोषणा सुरू केल्या आहेत, अशी टीकाही माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.\nशिरापूर येथे संगमनेर तालुका सहकारी दूध संघ व दूध सागर सहकारी दूध संस्थेच्यावतीने वसुबारसेनिमित्त गायपोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आ. थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजीराव पा. खेमनर होते. व्यासपीठावर दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, शिवाजीराव थोरात, आर. बी. राहाणे, रामहरी कातोरे, नानासाहेब गुंजाळ, सुरेशराव थोरात, ऍड. नानासाहेब शिंदे, बाळासाहेब शिंदे, कैलासराव पानसरे, मोहनराव करंजकर, डॉ. प्रतापराव उबाळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी खांडगेदरा परिसरातील गायीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून राजहंस गोसिद्धी योजनेचा प्रारंभ करण्यात आला.\nदेशमुख म्हणाले, यावर्षी अत्यंत अडचणीची परिस्थिती असतानाही दूध संघाने 25 कोटी रुपयांची अनामत, रिबेट शेतकऱ्यांना अदा केले आहे. दूध संघाच्या वतीने गायींच्या आरोग्यासाठी जंत निर्मूलन, विविध लसीकरण सातत्याने केले जात असून, या लसीकरणासाठी 50 टक्के अनुदान दिले जात आहे.\nयावेळी विलास कवडे, विलास वर्पे, भास्कर सिनारे, बाबासाहेब गायकर, डॉ. गंगाधर चव्हाण, प्रतिभा जोंधळे, राजेंद्र चकोर, संतोष मांडेकर, अण्णा राहिंज, सुभाष पा.गुंजाळ, राजेंद्र देशमुख, धनराज पारासूर, योगेश पवार, छगनराव पांडे, भाऊसाहेब पांडे, कचरू पवार, भाऊ पारासूर, बाबासाहेब पवार, सुशील पवार, डॉ. पोखरकर, डॉ. क्षीरसागर, डॉ. एकसिंगे आदींसह कार्यकर्ते व परिसरातील दूध उत्पादक, शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन वसंत बंदावणे यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअकोले शहरासह परिसरात सहा इंच पाऊस\nNext articleहक्काच्या दफनभूमीसाठी डोंबारी समाजाचे अनोखे आंदोलन\nशेवगावात जुगार अड्ड्यावर छापा\nलाचखोर भूमिअभिलेख कर्मचारी गजाआड\nनगर महापालिका रणसंग्राम 2018 : महापालिकेसाठी आतापर्यंत 222 अर्ज दाखल\nदूध रुपांतरण अनुदान योजनेस मुदतवाढ\nशहीद ‘कपिल गुंड’ यांना अखेरचा निरोप\nना हरकतीमुळे मनपाचा वाढला कर\nनगरकर बोलू लागले… रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव\nजूना बोल्हेगाव रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव बालिकाश्रम रस्ता परिसरामध्ये पाणी पुरवठा योग्य वेळेवर होतो. रस्तेदेखील याभागामध्ये सुस्थितीत आहेत. मात्र या भागामध्ये जूना बोल्हेगाव रस्ता आहे. या...\nनगरकर बोलू लागले…नागरिकांना विश्‍वासात घ्यावे\nनगरकर बोलू लागले… पथदिव्यांचा प्रश्‍न गंभीर\nनगरकर बोलू लागले…दहा-बारा दिवसांनी येते पाणी\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nपाकिस्तान क्रिकेट बोर्डावर बीसीसीआयचा मोठा विजय, आयसीसीने पीसीबीची याचिका फेटाळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/cm-devendra-fadanvis-wish-happy-new-year-to-maharashtra-people/", "date_download": "2018-11-20T11:54:14Z", "digest": "sha1:6VE7WHQYAW2AJFXJXUFFNJ7CV353R6SP", "length": 6266, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शक्तिशाली नवमहाराष्ट्र बनवण्याचा संकल्प: मुख्यमंत्री", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशक्तिशाली नवमहाराष्ट्र बनवण्याचा संकल्प: मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा: नवीन वर्षात शक्तिशाली नवमहाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\n2018 हे वर्ष सर्व नागरिकांना प्रगतीचे, आनंदाचे, भरभराटीचे, उत्तम आरोग्याचे जावो, या शुभेच्छा \n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच…\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीत विजयासाठी शिवसेना भाजप महायुतीला आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे वाटत…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/take-away-false-crimes-standing-stage-in-pune-in-support-of-sambhaji-bhaten/", "date_download": "2018-11-20T11:40:31Z", "digest": "sha1:VCBUKQ4ZL5QOMV5ZFQFGVVY6GEV553CQ", "length": 7500, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Video- खोटे गुन्हे मागे घ्या; संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ पुण्यात ठिय्या मोर्चा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nVideo- खोटे गुन्हे मागे घ्या; संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ पुण्यात ठिय्या मोर्चा\nपुणे: कोरेगाव भीमा हिंसाचारात विनाकारण संभाजी भिडे गुरुजींना गोवण्यात आला असून त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करत आज पुण्यामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून आंदोलन करण्यात आलं आहे.\nभिडे गुरुजी यांच्या समर्थनार्थ शनिवारवाडा येथून मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र,पोलिसांनी परवानगी नाकारल्याने समर्थकांकडून नदी पत्रात ठिय्या आंदोलन करण्यात आले.\n१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. एकबोटे यांना अटक करण्यात आली. मात्र संभाजी भिडे यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. दरम्यान. संभाजी भिडेंना देखील अटक करण्याची मागणी करत प्रकाश आबेंडकर यांनी मुंबईमध्ये एल्गार परिषद घेतली होती. आज संभाजी भिडे गुरुजी यांच्या सन्मानार्थ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे.\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात गेल्या 23 जूनपासून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली.…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/bags/latest-butterflies+bags-price-list.html", "date_download": "2018-11-20T11:46:30Z", "digest": "sha1:FAGP4NCMV52ODEEHCR2QWLIRZS5QTYSY", "length": 11182, "nlines": 271, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या बुट्टेर्फलीयेस बॅग्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest बुट्टेर्फलीयेस बॅग्स Indiaकिंमत\nताज्या बुट्टेर्फलीयेस बॅग्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये बुट्टेर्फलीयेस बॅग्स म्हणून 20 Nov 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 2 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक बुट्टेर्फलीयेस एलिगंट शूदेर बॅग 1,299 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त बुट्टेर्फलीयेस बॅग गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश बॅग्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nथे हौसे ऑफ तारा\nबुट्टेर्फलीयेस एलिगंट शूदेर बॅग\nबुट्टेर्फलीयेस लॉक डेसिग्न शूदेर बॅग\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/atul-gawande-us-named-ceo-of-health-venture-by-amazon-berkshire-hathaway-and-jpmorgan-293471.html", "date_download": "2018-11-20T12:01:21Z", "digest": "sha1:DJSHVDXC3QGA3G3T7IFFULZ6QJLXMXEQ", "length": 7084, "nlines": 35, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - अमेरिकेचा आरोग्यखर्च कमी करण्याची जबाबदारी भारतीय डॉक्टरवर!–News18 Lokmat", "raw_content": "\nअमेरिकेचा आरोग्यखर्च कमी करण्याची जबाबदारी भारतीय डॉक्टरवर\nअमेरिकेतला वाढलेला आरोग्य खर्च कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कंपनीच्या प्रमुखपदी डॉ. अतुल गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nमुंबई, ता, 21 जून : अमेरिकेतला वाढलेला आरोग्य खर्च कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कंपनीच्या प्रमुखपदी डॉ. अतुल गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अॅमेझॉन, बर्कशायर हॅथवे आणि जेपी मॉर्गन या दिग्गज कंपन्यांनी मिळून ही नवीन कंपनी स्थापन केली आहे. डॉ. अतुल हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत.अमेरिकेत उपचार घेणं हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. आरोग्य विमा असल्याशीवाय तिथे उपचार घेणंच शक्य होत नाही. या महागड्या वैद्यकीय सेवेचा प्रचंड ताण सामान्य नागरिकांवर पडत असतो. तो ताण कमी करण्याची मोठी जबाबदारी डॉ. गावंडे यांना पार पाडावी लागणार आहे.International Yoga Day : डेहराडूनमध्ये मोदींनी तर मुंबईत मुख्यमंत्र्यांनी केला योग\nडॉ. अतुल गावंडे हे विख्यात सर्जन असून सर्जनशील लेखकही आहेत. त्यांची अनेक पुस्तकं ही जगातली बेस्टसेलर पुस्तकं ठरली आहेत. पब्लिक हेल्थ म्हणजेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था हा त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि खास अभ्यासाचा विषय आहे. यावर त्यांचं संशोधनही सुरू असतं. ही पार्श्वभूमी असल्यानेच त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी टाकण्यात आल्याचं या तीनही कंपन्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेतल्या बोस्टन शहरात या नव्या कंपनीचं मुख्यालय राहणार आहे.कोण आहेत डॉ. अतुल गावंडे\nडॉ. अतुल गावंडे हे विख्यात सर्जन असून बोस्टनच्या ब्रिगहॅम अँड वुमन्स हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.\nहारर्वड युनिव्हर्सिटीच्या पब्लिक हेल्थ विभागात प्राध्यापक\nजगप्रसिद्ध द न्यू यॉर्कर मॅगझिनचे 1989 पासून लेखक\nसार्वजनिक आरोग्य या विषयावरचं त्यांचं संशोधन जगभर गाजलं\nगाजलेली पुस्तकं - द चेकलिस्ट मेनिफॅस्टो, कॉम्पिकेशन्स, बीईंग मॉर्टल आणि बेटर\nना घोडा, ना गाडी, थेट जेसीबीतून घरी आणलं नवरीला \nमुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी सुरू केलेले योगाभ्यास मंडळ बंद करण्याचे आदेश\nभारताशी नातंविदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेडजवळचं उटी हे लहानसं खेडं हे डॉ. गावंडे यांचं मुळं गाव. 1960 च्या दशकात डॉ. अतुल गावंडे यांचे वडील आत्माराम गावंडे हे अमेरिकेत गेले आणि तिथेच स्थायिक झाले. डॉ. अतुल यांचा जन्म अमेरिकेचा असला तरी त्यांची भारताची ओढ आणि आपल्या गावाशी असलेलं नात अजुनही कायम आहे. उमरखेड इथं असलेल्या गोपीकाबाई गावंडे महाविद्यालयाला गावंडे कुटूंबियांकडून दरवर्षी मदत मिळत असते.\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/13/Eight-personnel-of-CRPF-s-212-bn-lost-their-lives-in-an-IED-blast-by-Naxals-.html", "date_download": "2018-11-20T12:06:31Z", "digest": "sha1:Y3BGMKMTJKXXYQKVV5F6Y6UOQBPWVVIZ", "length": 4388, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " छत्तीसगढमध्ये नक्षलवादी हल्ल्यात ९ जवान शहीद छत्तीसगढमध्ये नक्षलवादी हल्ल्यात ९ जवान शहीद", "raw_content": "\nछत्तीसगढमध्ये नक्षलवादी हल्ल्यात ९ जवान शहीद\nछत्तीसगढ : छत्तीसगडमधील किस्तरामवरून पलोदीकडे जाणाऱ्या एका गस्तपथकाला आज सुकमा जवळ नक्षलवाद्यांनी स्फोटकांचा वापर करत लक्ष्य केले. या हल्ल्यामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या २१२ बटालियनचे ९ जवान मृत्यूमुखी पडले असून ४ जखमी आणि ६ गंभीर आहेत. जखमी जवानांवर जवळच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. सध्या घटनास्थळी अतिरिक्त पथक रवाना झाले असून मिळालेल्या माहितीनुसार मदत व बचाव कार्य जोरात सुरु करण्यात आले आहे.\nकेंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या हल्ल्याची तीव्र निंदा केली आहे. सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे तर त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले असून जखमी जवानांची प्रकृतीही लववकरात लवकर स्थिर व्हावी, यासाठी मी प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे.\nतसेच या हल्ल्यासंबंधी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांशीही संपर्क केला असून त्यांना छत्तीसगढ येथे जाण्यास सांगितले आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना ट्विटरच्या माध्यमातून संपूर्ण भारताकडून श्रद्धांजली वाहिली. तसेच दहशतवादाच्या प्रत्येक स्वरुपाला पूर्णपणे संपवण्याचा आपला निश्चय हा कायम दृढ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.\nसुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावे खालीलप्रमाणे -\n१) एएसआय राकेएस तोमर\n२) कॉन्स्टेबल अजयकुमार यादव\n३) कॉन्स्टेबल मनोरंजन लंका\n४) कॉन्स्टेबल जितेंद्र सिंग\n५) कॉन्स्टेबल शबित शर्मा\n६) कॉन्स्टेबल मनोज सिंग\n७) कॉन्स्टेबल धर्मेंद्र सिंग\n८) कॉन्स्टेबल चंद्रा एच एस\n९) हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/bjp-shocks-karnataka-jd-win-4-seats-in-karnataka-byelection-5979288.html", "date_download": "2018-11-20T12:07:53Z", "digest": "sha1:MTIOF5JODVBVUXGSKDHHDBM4ERRBP3EC", "length": 7707, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "BJP shocks Karnataka, JD win 4 seats in karnataka Byelection | कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, काँग्रेस-जदयूला 4 जागी यश", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, काँग्रेस-जदयूला 4 जागी यश\nमाजी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष येदियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र यांनी शिमोगामध्ये विजय मिळवला.\nबंगळुरू - कर्नाटकमध्ये लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) युतीने चार जागा जिंकत भाजपला जोरदार धक्का दिला. काँग्रेस-जद युतीने बेल्लारी आणि मांड्या लोकसभा जागेसह विधानसेच्या जमखंडी व रामनगरम जागा जिंकल्या. तर, भाजपने आपला पारंपरिक गड मानल्या जाणाऱ्या शिमोगा लोकसभा मतदारसंघात जागा कायम राखली.\nमाजी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष येदियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र यांनी शिमोगामध्ये विजय मिळवला. हा भाजपचा पारंपरिक गड मानला जातो. तर, रामनगरम विधानसभा जागेवर मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी विजयी झाल्या.\nपोटनिवडणुकीत काँग्रेस-जद युतीला मिळालेला विजय पाहता आगामी लोकसभा निवडणूक एकत्रित लढवण्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडू यांनी केली.\nही तर २०१९ची झलक\nहे निकाल म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीची झलक असल्याचे काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. तर, मतदारांचा हा कल म्हणजे देशातील आगामी काळात होणाऱ्या बदलाचे मोठे संकेत असल्याचे काँग्रेस नेते मनीष तिवारी म्हणाले.\nपुढील स्लाईडवर पहा, मतदारांची आकडेवारी.....\nसाध्वी छेड प्रकरणानंतर धडा, जैन साध्वी घेताहेत आता स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण\nसुंदर तरुणीला लिफ्ट देताच 5 जणांनी अडवली वाट; बाइकस्वाराला दोरखंडाने बांधले, तर तरुणीला उचलून नेले उसाच्या शेतात, मग घडले असे काही\nवाहन चेकिंगदरम्यान सुरू झाला वाद... चिडलेल्या तरुणाने भरचौकात पोलिसांना त्यांच्याच दांडक्याने केली मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pollution-investigation-problem-rto-20270", "date_download": "2018-11-20T12:00:35Z", "digest": "sha1:IVNS3QDVWPKUQ6JM266GK664NI7OZJBR", "length": 11470, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pollution investigation problem to rto प्रदूषण तपासणीचा ‘आरटीओ’पुढे प्रश्‍न | eSakal", "raw_content": "\nप्रदूषण तपासणीचा ‘आरटीओ’पुढे प्रश्‍न\nमंगळवार, 13 डिसेंबर 2016\nपुणे - ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी वाहनांचे हॉर्न, इंजिन आणि सायलेंसरची डेसिबल मीटरद्वारे तपासणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा; परंतु ही तपासणी बंद खोलीत करावी, की रस्त्यावर, असा प्रश्न प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) पडला आहे. त्यावर पर्याय म्हणून तपासणीचे निकष ठरविण्यासाठी ऑटोमेटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) यांची मदत घेण्याचा निर्णय आरटीओने घेतला आहे.\nपुणे - ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी वाहनांचे हॉर्न, इंजिन आणि सायलेंसरची डेसिबल मीटरद्वारे तपासणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा; परंतु ही तपासणी बंद खोलीत करावी, की रस्त्यावर, असा प्रश्न प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) पडला आहे. त्यावर पर्याय म्हणून तपासणीचे निकष ठरविण्यासाठी ऑटोमेटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) यांची मदत घेण्याचा निर्णय आरटीओने घेतला आहे.\nशहराचा मध्यवर्ती भाग, रुग्णालयाचा परिसर, औद्योगिक परिसर तसेच दिवसा आणि रात्री किती डेसिबल ध्वनीचे प्रमाण असावे, हे पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार ठरवले गेले आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस पाच वर्षे कैद किंवा एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे. मात्र कायदा अस्तित्वात असूनही ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजणारी यंत्रणाच नसल्याने कारवाई होत नव्हती. त्यामुळे सर्रास या कायद्याचे उल्लंघन होत होते. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी डेसिबल मीटर उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने नुकताच राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांसाठी एक कोटीचा निधी मंजूर केला आहे. पुणे विभागासाठी हा निधी प्राप्तही झाला आहे. या निधीतून लवकरच पुणे विभागासाठी दहा डेसिबल मीटर विकत घेतले जाणार आहेत.\nमात्र, त्याद्वारे फक्त ध्वनिप्रदूषण मोजता येणार आहे. संबंधित वाहनाच्या हॉर्नमुळे किती ध्वनी प्रदूषण होते, इंजिनचा आवाज ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडत आहे का, याची तपासणी करता येणार नाही. रस्त्यावर हजारो वाहनांचे व इतर प्रकारचे ध्वनी असतात. त्यामुळे एकाच वाहनाच्या आवाजाची तपासणी करणे शक्‍य होत नाही. जरी तपासणी केली तरी त्याची योग्य आकडेवारी उपलब्ध होत नाही.\nवाहनांच्या ध्वनिप्रदूषणाची तपासणी बंद खोलीत करावी की रस्त्यावर, असा प्रश्‍न आरटीओ कार्यालयापुढे होता. त्यावर उपाय म्हणून तपासणीचे निकष ठरविण्यासाठी ‘एआरएआय’ आणि ‘सीआयआरटी’ या दोन संस्थांची मदत घेतली जाणार आहे.\n- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-all-out-campaign-issue-101886", "date_download": "2018-11-20T11:57:48Z", "digest": "sha1:PKWN35ZBPURKE3VNGJ32VNI5OPRJZLD3", "length": 12420, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News all out campaign issue ‘ऑल आऊट’ मोहिमेत फितुरीचा अडसर | eSakal", "raw_content": "\n‘ऑल आऊट’ मोहिमेत फितुरीचा अडसर\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nसिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी ऑल आऊट मोहीम सुरू केली असली तरी यंत्रणेतील दोष आणि काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या लाचखोर प्रवृत्तीमुळे या मोहिमेची धार बोथट बनली आहे.\nसिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी ऑल आऊट मोहीम सुरू केली असली तरी यंत्रणेतील दोष आणि काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या लाचखोर प्रवृत्तीमुळे या मोहिमेची धार बोथट बनली आहे.\nदीक्षितकुमार गेडाम यांनी पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न केले. अनेक ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. अवैध धंदेवाल्यांवर कारवाई केली. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांना काही प्रमाणात आळा बसला; मात्र अद्यापही काही अवैध दारू अड्डे सुरूच आहेत. जिल्ह्यात गावठी दारू उत्पादीत करण्याच्या व्यवसायाचे प्रमाण कमी असले तरी गोवा राज्यातून अवैधरीत्या आणल्या जाणाऱ्या दारूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याला यंत्रणेतील दोष आणि काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या लाचखोर प्रवृत्तीमुळे बळ मिळत आहे.\nअवैध धंदेवाईकांचे खबरेच सरस\nपोलिसांना अवैध धंद्याबाबत माहिती पुरविणाऱ्या खबऱ्यापेक्षा अवैध धंदेवाईकांचे खबरेच अधिक सरस असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिस यंत्रणेला त्यांच्या खबऱ्यांमार्फत काही अवैध धंद्यांची खबर दिली जात असली तरी पोलिस पथकाची कारवाई होणार याची खबरही तेवढ्याच तातडीने धंदेवाईकांना मिळत असल्याने अनेक ठिकाणी छापा टाकूनही पोलिस पथकाला रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागत आहे. यामुळे आपल्याच कर्मचाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासण्याची वेळ आली आहे.\nजिल्ह्यात सीमा भागांमधील मार्गावर तपासणी नाके आहेत. गोवा राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. तरीही जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक होत असल्याचे अनेक ठिकाणच्या कारवाईमुळे स्पष्ट होत आहे, असे असेल तर तपासणी नाक्‍यांचा उपयोग काय असा प्रश्‍न पडतो.\nजिल्ह्यात जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकामार्फत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अनेक ठिकाणी कारवाई झाली आहे; मात्र या कारवाईमुळे जिल्ह्यातील तपासणी नाक्‍यावरील तपासणीच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. एकतर काटेकोरपणे तपासणी होत नाही किंवा तेथील कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादानेच अवैध दारूचा मार्ग मोकळा करुन दिला जात आहे. हे यातून स्पष्ट होत आहे.\nजिल्ह्यात अवैध दारूधंद्यासह अन्य अवैध धंद्याविरोधी जिल्हा पोलिस अधीक्षक गेडाम कडक धोरण अवलंबत असले तरी त्यांच्याच यंत्रणेतील काही लाचखोर व्यवस्थेमुळे ही मोहिम यशस्वी होण्यात मर्यादा येत आहेत. खबऱ्यांमार्फत अवैध धंद्याची अचूक माहिती मिळूनही मोहिमेवर गेलेले कर्मचारी रित्या हाताने परत येत आहेत. काही कर्मचारी फितूर असल्याने कारवाईपूर्वीच अवैध धंदेवाईकांना कारवाईबाबत माहिती पोहोच होत आहे हे अनेक कारवाईतून दिसून आले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/8/16/47-student-died-in-kabul-blast-.html", "date_download": "2018-11-20T11:53:13Z", "digest": "sha1:MJDYZIUJBLJVLZGQLEFFZYHECVIBGGMJ", "length": 3757, "nlines": 12, "source_domain": "mahamtb.com", "title": " काबुलमध्ये ट्युशन सेंटरमध्ये बॉम्बस्फोट काबुलमध्ये ट्युशन सेंटरमध्ये बॉम्बस्फोट", "raw_content": "\nकाबुलमध्ये ट्युशन सेंटरमध्ये बॉम्बस्फोट\nकाबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवाद्यांनी आज एका ट्युशन सेंटरला आपले लक्ष बनवत ट्युशन सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. या स्फोटामध्ये तब्बल ४८ नागरिकांचा मृत्यू झाला असून ६५ नागरिक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तरुण आणि लहान मुलांचा समावेश अधिक असून जखमी नागरिकांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.\nकाबुलमधील पीडी-१८मधील दश्त-ए-बार्ची याठिकाणी हा बॉम्बस्फोट झाला आहे. दश्त-ए-बार्चीमधील शियाबहुल भागामध्ये मेवोद एज्युकेशन अकॅडमीमध्ये शिया समुदायातील मुले आगामी परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करत होते. मेवोद ही नावाजलेल्या अकादमी असल्यामुळे याठिकाणी शिया विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. अशावेळी एका अज्ञात हल्लेखोराने काल याठिकाणी येऊन स्वतःला बॉम्बने उडवून घेतले. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती कि, यामुळे तब्बल ४८ विद्यार्थांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.\nदरम्यान या स्फोटामागील नेमके कारण अद्याप कळलेले नसले तरी देखील यासाठी इसीसला जबाबदार धरले जात आहे. शहरातील शिया क्लर्कियल काउंसिलचे सदस्य जवद घवरी यांनी यांनी यासाठी इसिसला दोष दिला आहे. इसिसने या अगोदर देखील शिया समुदायांच्या शाळा, मस्जिद आणि धार्मिक कार्यक्रमांवर हल्ले केलेले आहेत. गेल्या वर्षभरात इसिसने शिया समुदायांवर १३ हल्ले केले आहेत. त्यामुळे हा हल्ला देखील इसिसनेच केल्याचे बोलले जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/vishesh/bappa-special/page/8/", "date_download": "2018-11-20T11:36:57Z", "digest": "sha1:GDVU2L6JH6PPWSQ6POY3WTE6IZUEM24D", "length": 16913, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "बाप्पा विशेष | Saamana (सामना) | पृष्ठ 8", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा\nपुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nओवैसींकडून काँग्रेसचा भांडाफोड, एमआयएमला दिली होती 25 लाखाची ऑफर\nअशी करा अंघोळ, राहा चिरतरुण, 44 वर्षाच्या मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nमुख्यपृष्ठ विशेष बाप्पा विशेष\nआरत्या म्हणा, निरोगी रहा\nआनंद पिंपळकर गणपती घरात आला की दिवसभरात त्याची दोनवेळा आरती केली जाते. त्यावेळी आपण जोरजोरात टाळ्या वाजवतो. आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरात आपण टाळ्या वाजवतो खऱ्या, पण...\nगणपती स्पेशल ट्रेनना जादा डबे,अनारक्षित डब्यांमुळे भक्तांची सोय होणार\nसामना ऑनलाईन, मुंबई कोकणात गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची उसळणारी गर्दी पाहून मध्य रेल्वेने सोडलेल्या चार गणपती स्पेशल गाडय़ांना प्रत्येकी तीन अनारक्षित द्वितीय श्रेणीचे डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात...\nबालमित्रांनो, आपला लाडका बाप्पा विराजमान झाला आहे. गणपती बाप्पाचं हे लोभस रूप डोळ्यात साठवावं असंच आहे. तसा बाप्पा सर्वांचाच लाडका पण तुम्हा लहान मुलांना...\n मुंबई गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले आहेत. यामुळे सगळीकडे बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की...\nVIDEO : लालबागच्या राजाचे खास आकर्षण, देशातील पहिलाच प्रयोग…\nVIDEO : चिंचपोकळीचा चिंतामणी, यंदा काय असणार आकर्षण…\nVIDEO : मुंबईच्या राजाचं यंदाचं वैशिष्ट्य…\nमहागाई झुगारून लाडक्या बाप्पासाठी बाजारपेठा गजबजल्या\nसामना प्रतिनिधी, मुंबई महागाईने उच्चांक गाठला असला तरी चार दिवसांनी येणाऱ्या बाप्पांच्या स्वागतासाठी जोरदार खरेदी सुरू आहे. महागाई झुगारून नागरिकांनी गणपतीच्या खरेदीसाठी रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त...\nमाय बाप्पा, माय स्टॅम्प\n मुंबई भारतीय डाक विभागातर्फे प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचा पोस्टल स्टॅम्प तयार करण्यात आला असून सोमवार, 10 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 11...\n मुंबई गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांसाठी शिवसेनेच्या वतीने माफक दरात एसटी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 11 सप्टेंबरपासून ही सेवा बोरिवली ते...\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\nआजचा अग्रलेख : फडणवीस, तरच तुम्ही महाराष्ट्राचे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nआजारपणातही ‘तो’ माझ्यावर जबरदस्ती करायचा, अभिनेत्रीचा पतीवर गंभीर आरोप\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/the-center-of-the-examination-will-be-allocated-on-the-basis-of-language-in-niyat-5980027.html", "date_download": "2018-11-20T11:21:49Z", "digest": "sha1:BLB5RVO4SLJUK52DX55ZNF2E7YSS33U5", "length": 9015, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The center of the examination will be allocated on the basis of language in 'Niyat' | ‘नीट’मध्ये भाषेच्या आधारावर अाता वाटप होईल परीक्षेचे केंद्र", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n‘नीट’मध्ये भाषेच्या आधारावर अाता वाटप होईल परीक्षेचे केंद्र\nबंगाली भाषेत परीक्षा देणाऱ्यांना पश्चिम बंगाल आणि त्रिपुरात केंद्र दिले जाऊ शकते, असे एफएक्यूत सांगण्यात आले आहे.\nकोटा - नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे आयोजित होणाऱ्या ‘नीट’मध्ये भाषेच्या आधारावरच केंद्रांचे वाटप केले जाईल. नीटतर्फे जारी एफएक्यूत हा मुद्दा स्पष्ट करण्यात आला आहे. म्हणजेच जर एखादा मुलगा गुजराती भाषेत पेपर देऊ इच्छित असेल तर त्याला गुजरातमध्येच केंद्र वाटप केले जाईल. बंगाली भाषेत परीक्षा देणाऱ्यांना पश्चिम बंगाल आणि त्रिपुरात केंद्र दिले जाऊ शकते, असे एफएक्यूत सांगण्यात आले आहे.\nया दोन राज्यांत बंगाली भाषा बोलली जाते. कन्नड भाषेत परीक्षा देणाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत दिल्ली किंवा इतर राज्यांत केंद्र दिले जाणार नाही. दुसरीकडे, प्रादेशिक भाषांत पेपर देणारी राज्ये कोट्यासाठीही पात्र असतील, असे एनटीएने स्पष्ट केले आहे. २०१९ या वर्षात आयोजित होणाऱ्या नीटमध्ये ११ भाषांत पेपर असेल. प्रादेशिक भाषांत पेपर देणाऱ्यांना संबंधित राज्य मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर हेही निश्चित करण्यात येईल की, हिंदी आणि इंग्रजी भाषेत पेपर देणाऱ्यांना कोणतेही राज्य आणि परीक्षा केंद्र वाटप केले जाऊ शकते.\nरिचेकिंग नाही, पण आन्सर-कीला आव्हान देऊ शकतील विद्यार्थी : या वर्षी नीटमध्येही रिचेकिंगची तरतूद ठेवण्यात आलेली नाही, पण विद्यार्थी आन्सर-की जारी झाल्यानंतर तिला आव्हान देऊ शकतील. त्यासाठी प्रतिप्रश्न एक हजार रुपये एवढे शुल्क लागेल. त्यानंतर एक समिती विद्यार्थ्यांच्या आव्हानावर विचार करेल. आव्हान योग्य असेल तरच बोनस गुण देण्यात येतील.\nपेपरचा स्तर एकसारखा ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान\nएनटीए पहिल्यांदाच नीटचे आयोजन करत आहे. याआधी सीबीएसई ही परीक्षा घेत होती. गेल्या वर्षीही विविध भाषांत परीक्षा झाली होती. परीक्षेच्या इंग्रजीचा स्तर प्रादेशिक भाषांपेक्षा सोपा असल्याचे आरोपही झाले होते. त्यामुळे सीबीएसईवर विविध प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. एवढेच नाही तर हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. सर्व ११ भाषांतील पेपरचा स्तर एकसारखा ठेवणे हे एनटीएसमोरील सर्वात मोठे आव्हान असेल. विद्यार्थ्यांनाही हे बदल कितपत चांगले वाटले याचा आढावा घेतला जाईल.\nलालू यादव प्रकृती अस्वास्थ्यामुळे न्यायालयात राहिले गैरहजर\nसबरीमाला परिसरात पोलिसांची दडपशाही, 68 भाविकांना अटक\nमतांसाठी कुणी घासताेय भांडी, तर कुणी धरताेय लाेकांचे पाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-11-20T12:05:02Z", "digest": "sha1:CGMXWEAFFA5GUOQ6PL7YYTQ3ZZLAIL2H", "length": 9408, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुकुंद रामराव जयकरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nमुकुंद रामराव जयकरला जोडलेली पाने\n← मुकुंद रामराव जयकर\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मुकुंद रामराव जयकर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nनोव्हेंबर १३ ‎ (← दुवे | संपादन)\nमुकुंदराव जयकर (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविनायक दामोदर सावरकर ‎ (← दुवे | संपादन)\nलोकमान्य टिळक ‎ (← दुवे | संपादन)\nवल्लभभाई पटेल ‎ (← दुवे | संपादन)\nमहादेव गोविंद रानडे ‎ (← दुवे | संपादन)\nराजेंद्र प्रसाद ‎ (← दुवे | संपादन)\n१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध ‎ (← दुवे | संपादन)\nफॉरवर्ड ब्लॉक ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस ‎ (← दुवे | संपादन)\nजवाहरलाल नेहरू ‎ (← दुवे | संपादन)\nभारताचे संविधान ‎ (← दुवे | संपादन)\nमहात्मा गांधी ‎ (← दुवे | संपादन)\nबाबासाहेब अांबेडकर ‎ (← दुवे | संपादन)\nचक्रवर्ती राजगोपालाचारी ‎ (← दुवे | संपादन)\nसुभाषचंद्र बोस ‎ (← दुवे | संपादन)\nसाम्यवाद ‎ (← दुवे | संपादन)\nगोपाळ कृष्ण गोखले ‎ (← दुवे | संपादन)\nशिवराम हरी राजगुरू ‎ (← दुवे | संपादन)\nमंगल पांडे ‎ (← दुवे | संपादन)\nराणी लक्ष्मीबाई ‎ (← दुवे | संपादन)\nसरोजिनी नायडू ‎ (← दुवे | संपादन)\nभगतसिंग ‎ (← दुवे | संपादन)\nब्रिटिश भारत ‎ (← दुवे | संपादन)\nबिपिनचंद्र पाल ‎ (← दुवे | संपादन)\nईस्ट इंडिया कंपनी (नि:संदिग्धीकरण) ‎ (← दुवे | संपादन)\nचंद्रशेखर आझाद ‎ (← दुवे | संपादन)\nआझाद हिंद फौज ‎ (← दुवे | संपादन)\nभारत छोडो आंदोलन ‎ (← दुवे | संपादन)\nसत्याग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nलाला लजपत राय ‎ (← दुवे | संपादन)\nपुणे करार ‎ (← दुवे | संपादन)\nवासुदेव बळवंत फडके ‎ (← दुवे | संपादन)\nपांडुरंग महादेव बापट ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:भारतीय स्वातंत्र्यलढा ‎ (← दुवे | संपादन)\nप्लासीची लढाई ‎ (← दुवे | संपादन)\nवंगभंग चळवळ ‎ (← दुवे | संपादन)\nचंपारण व खेडा सत्याग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nराहुल सांकृत्यायन ‎ (← दुवे | संपादन)\nअसहकार आंदोलन ‎ (← दुवे | संपादन)\nअच्युतराव पटवर्धन ‎ (← दुवे | संपादन)\nभारताची फाळणी ‎ (← दुवे | संपादन)\nगांधीवाद ‎ (← दुवे | संपादन)\nबारडोली सत्याग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nझेंडा सत्याग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nजालियानवाला बाग ‎ (← दुवे | संपादन)\nमिठाचा सत्याग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ‎ (← दुवे | संपादन)\nराघोजी भांगरे ‎ (← दुवे | संपादन)\nभिकाईजी कामा ‎ (← दुवे | संपादन)\nमधू लिमये ‎ (← दुवे | संपादन)\nगोपीनाथ बोरदोलोई ‎ (← दुवे | संपादन)\nसविनय कायदेभंग चळवळ ‎ (← दुवे | संपादन)\nगांधी-आयर्विन करार ‎ (← दुवे | संपादन)\nआझाद हिंद रेडियो ‎ (← दुवे | संपादन)\nठाकूरदास बंग ‎ (← दुवे | संपादन)\nरावसाहेब पटवर्धन ‎ (← दुवे | संपादन)\nबजरंग बहादुर सिंह ‎ (← दुवे | संपादन)\nबाबू गुलाब सिंह ‎ (← दुवे | संपादन)\nअखिल भारतीय मुस्लिम लीग ‎ (← दुवे | संपादन)\nबलवंत संगीत मंडळी ‎ (← दुवे | संपादन)\nराणी वेलू नचियार ‎ (← दुवे | संपादन)\nतात्या टोपे ‎ (← दुवे | संपादन)\nरत्नाप्पा कुंभार ‎ (← दुवे | संपादन)\nरासबिहारी बोस ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:काय लिहू ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:काय लिहू सजगता ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:काय लिहू सजगता/24 ‎ (← दुवे | संपादन)\nजयकर ग्रंथालय ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-scholarship-zero-balance-account-102795", "date_download": "2018-11-20T12:29:55Z", "digest": "sha1:V3TOVS7PNPCXSWN25VILZK75T7WLX4RE", "length": 16348, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news mumbai news scholarship zero balance account शिष्यवृत्तीसाठी \"झिरो बॅलन्स' खाते | eSakal", "raw_content": "\nशिष्यवृत्तीसाठी \"झिरो बॅलन्स' खाते\nबुधवार, 14 मार्च 2018\nमुंबई - राज्यातील अल्पसंख्याक; तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा होणारी बॅंक खाती \"झिरो बॅलन्स'वर उघडण्यात यावीत, अशा सूचना बॅंकांना देण्यात येतील, असे अल्पसंख्याक आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले.\nमुंबई - राज्यातील अल्पसंख्याक; तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा होणारी बॅंक खाती \"झिरो बॅलन्स'वर उघडण्यात यावीत, अशा सूचना बॅंकांना देण्यात येतील, असे अल्पसंख्याक आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले.\nकॉंग्रेसचे सुधीर तांबे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यातील बॅंकांच्या प्रतिनिधींशी बैठक घेऊन याबाबत सूचना करतील, असे ते म्हणाले.\nवैद्यकीय, तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 25 हजार रुपये किंवा वार्षिक शैक्षणिक शुल्काची रक्कम देण्यात येते. ही शिष्यवृत्ती वाढवण्याच्या दृष्टीने तसेच शिष्यवृत्तीचा राज्यासाठीचा कोटा वाढवून मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येईल; तसेच उर्दू भाषेचे ज्ञान असलेले अधिकारी नियुक्त करण्यात येतील, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.\nअल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्यापर्यंत पोचत नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती प्रक्रिया ऑनलाइन करण्याची विद्यार्थ्यांची मागणी असल्याचे तांबे यांनी ही लक्षवेधी सूचना मांडताना सांगितले.\nकंत्राटी कामगारांचे आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद विधान परिषदेत आज उमटले. सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन निवेदन करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले.\nविविध क्षेत्रांतील दीड लाख कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्‍यात आणणारे 9 फेब्रुवारी 2018चे परिपत्रक रद्द करावे आणि सभागृहाचे कामकाज संपेपर्यंत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. सरकारच्या विविध सेवांमध्ये 20 वर्षांपासून कार्यरत असणारे हजारो कंत्राटी कर्मचारी न्याय्य मागण्यांसाठी आझाद मैदानावर एकत्र आले आहेत.\nसामान्य प्रशासन विभागाने 9 फेब्रुवारीला काढलेल्या एका परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून एवढी वर्षे कंत्राटी पद्धतीने तुटपुंज्या मानधनावर सेवा केल्यानंतर राज्यभरातील दीड लाख कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्‍यात आणल्या आहेत. त्रयस्थ संस्थेकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करून मूळ कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचे ते म्हणाले.\nसरकार करत असलेल्या विविध उपाययोजनांमुळे पालघर जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या संख्येत घट झाली आहे. वर्षभरात पालघरमध्ये 396 बालमृत्यू झाल्याची माहिती महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधान परिषदेत दिली; मात्र हे बालमृत्यू कुपोषणाने झाल्याचा दावा त्यांनी फेटाळला. तीन महिन्यांची आकडेवारी पाहता, जिल्ह्यात कुपोषणात वाढ झालेली नाही, असे त्या म्हणाल्या.\nशिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.\nपालघर जिल्ह्यात जानेवारी महिन्यात पाच हजार 542 कुपोषित बालकांची नोंद झाली; तसेच एकाच महिन्यात 878 कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ झाल्याचा मुद्दा त्यांना उपस्थित केला होता. त्यावर मुंडे यांनी, ही माहिती चुकीची असल्याचा दावा केला. पालघर जिल्ह्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात चार हजार 564, डिसेंबरमध्ये पाच हजार 442; तर जानेवारी महिन्यात 4540 कुपोषित बालकांची नोंद झाली. वर्षभरात पालघरमध्ये 396 बालमृत्यू झाले; मात्र त्यामागे कुपोषण हे कारण नाही. मुदतीपूर्वी जन्मलेली बालके, ताप, न्यूमोनिया, डायरियासारख्या वैद्यकीय कारणांमुळे हे बालमृत्यू झाल्याचे त्या म्हणाल्या.\nरोहा एमआयडीसी असुरक्षित - तटकरे\nरोहा परिसरातील रासायनिक कारखान्यांमध्ये पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्याने तेथे दुसरे \"भोपाळ' होण्याची भीती आमदार सुनील तटकरे यांनी आज विधान परिषदेत व्यक्त केली. लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लवकरच रोहा एमआयडीसी परिसराचा दौरा करण्याचे; तसेच या मुद्द्यावर त्वरित तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. याबाबत सभापतींच्या दालनात बैठक घेण्याची मागणी तटकरेंनी केली; त्यास देसाई यांनी नकार दिला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/hitguj/marathi-recipes?page=4", "date_download": "2018-11-20T12:27:10Z", "digest": "sha1:5JPCI7YV7UFI5GHBTCEYMBE4C2V2Q2A7", "length": 8149, "nlines": 160, "source_domain": "www.maayboli.com", "title": "3500+ मराठी रेसिपीज marathi recipes, पाककृती, पाककला, maharashtrian Cuisine Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाककृती आणि आहारशास्त्र\n(उदा. शाकाहारी, मांसाहारी, व्हेगन )\n(उदा. आमटी, कढी, पिठले , चटणी, कोशिंबीर, लोणचे , चिकनचे (कोंबडी) प्रकार)\n(उदा. खानदेशी, कोल्हापुरी, इटालियन)\n(उदा. अळकुड्या, कदंबम, खेंगट, गूळचून, टाकळा )\nहितगुज ग्रूप:आहारशास्त्र आणि पाककृती\nहा ग्रूप सुरु होण्याअगोदर\nजुन्या हितगुजवर : आहारशास्त्र आणि पाककृती\n3500+ पाककृती असलेला इंटरनेटवरचा सगळ्यात जुना आणि सगळ्यात मोठा मराठी पाककृतींचा संग्रह. मराठी पाककृतीं चं (Marathi recipes , mraatthii resipiij) भारतीय पाककलेमधे (indian cusine) स्वतःचं एक वेगळं स्थान आहे. पाककला (Maharashtrian, Recipes, Marathi Food) आणि आहारशास्त्र (Marathi Cusine) म्हणजे चविष्ट आणि रुचकर आहार बनवण्याची कला अथवा शास्त्र. मराठी पाककृतींमधे शाकाहारी किंवा निरामिष (vegetarian marathi recipes) आणि त्याचबरोबर मांसाहारी किंवा सामिष (non-vegetarian maharashtrian recipes) या दोन्ही प्रकारचे पदार्थ महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात चवीने खाल्ले जातात.\nमायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरमधे\nफोडणीचे खमंग डोसे पाककृती\n#अंबाडीच्या #देठांची #चटणी पाककृती\nफोडणीचे खमंग डोसे पाककृती\nखाऊगल्ली - आजचा मेनू \nपालकाची सुकी भाजी - ज्वारीचं पीठ वापरून पाककृती\nहॉट पॉट स्टाईल नूडल्स घरच्या घरी पाककृती\nटॉम यम कुन्ग मे नाम थाई सूप प्रकार पाककृती\nअ‍ॅझ्टेक किन्वा बोल पाककृती\nपाककृती हवी आहे. माहिती आहे का\nरानभाजी - पेव च्या पानांची भजी पाककृती\nJul 14 2018 - 4:54am जागू-प्राजक्ता-प-म्हात्रे\nछंद पाककलेचा लेखनाचा धागा\nJul 12 2018 - 1:49am जागू-प्राजक्ता-प-म्हात्रे\nढेमश्यांची सोपी भाजी पाककृती\nकटकटीची पण चविष्ट - भरली वांगी पाककृती\nभोपळ्याचा रवा केक पाककृती\nरानकंद - करांदे पाककृती\nJul 9 2018 - 1:14am जागू-प्राजक्ता-प-म्हात्रे\nकोल्ड कट सँडविचेस/रॅप्स(Wraps) लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/ethan-sonneborn-contesting-election/", "date_download": "2018-11-20T12:24:54Z", "digest": "sha1:OQ5J5VTPUXI6R7DI4Q6F23VJZBUG4XFL", "length": 14711, "nlines": 254, "source_domain": "www.saamana.com", "title": "व्हिडीओ-काय सांगता! १४ वर्षांचा मुलगा निवडणूक लढवतोय | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात नांदेडच्या स्वरालीने उडवली धमाल\nशिवसेनेचा दणका,दुरावस्था झालेल्या रस्त्याची डागडुजी\nएमआयडीसीतील अग्निशमन केंद्राचे उद्घाटन रखडले\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\n १४ वर्षांचा मुलगा निवडणूक लढवतोय\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\n डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक घसरण\nपुढीलअशोक सराफ पहिल्यांदाच दिसणार ‘लव्हगुरू’च्या भूमिकेत\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/mumbai-is-ready-for-navratri/", "date_download": "2018-11-20T11:08:31Z", "digest": "sha1:JUC4AJWEAC6PR3GLC3C2JW6S6LOX42LY", "length": 20600, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "नवरात्रोत्सवासाठी मुंबईची शक्तिपीठे सज्ज | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nओवैसींकडून काँग्रेसचा भांडाफोड, एमआयएमला दिली होती 25 लाखाची ऑफर\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\nचीन तयार करतोय कृत्रिम सूर्य\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nनवरात्रोत्सवासाठी मुंबईची शक्तिपीठे सज्ज\nगुरुवारपासून सुरू होणाऱया शारदीय नवरात्रोत्सवासाठी श्री मुंबादेवी आणि महालक्ष्मी ही शक्तिपीठे सज्ज झाली आहेत. दोन्ही मंदिरे आणि परिसरावर सीसीटीव्हींची नजर राहणार आहे. लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता पिण्याचे पाणी, चप्पल स्टँड, वैद्यकीय पथके अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.\nमहालक्ष्मी मंदिरात नवरात्रींच्या दर दिवशी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. ललिता पंचमी, अष्टमी आणि सुट्टीच्या दिवशी भाविकांची संख्या अडीच लाखांपर्यंत जाते. मंदिर व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार मंदिर सकाळी 5 वाजता उघडून रात्री 11 वाजता बंद करण्यात येईल. मंदिराच्या आवारात आणि हाजीअलीपर्यंतच्या परिसरात 60 सीसीटीव्ही कॅमेरे बसण्यात आले आहेत. गावदेवी पोलीस ठाणे तसेच महाराष्ट्र सुरक्षा बल महामंडळाचे 39 सुरक्षारक्षक यांची सुरक्षाव्यवस्था असेल. याशिवाय वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट, अनिरुद्ध ऍकॅडमी, नागरी सेवा दल, होमगार्ड यांची मदत घेण्यात येते. मंदिरात ऍम्बुलन्स आणि सकाळ- संध्याकाळ डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली आहे.\nमहालक्ष्मी मंदिरात येताना भाविकांनी पूजेचे साहित्य प्लॅस्टिकची थाळी किंवा छोटय़ा टोपलीतूनच आणावे, असे व्यवस्थापक भालचंद्र वालावलकर यांनी सांगितले आहे.\nमहालक्ष्मी मंदिरात भाविकांसाठी पेंडॉल उभारला असून त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व सरबताची सोय तसेच विनामूल्य चप्पल स्टँड आहे.\nवृद्ध, अपंगांसाठी लिफ्ट, सरकत्या जिन्यांची मागणी\nवृद्ध, अपंग भाविकांना महालक्ष्मी मंदिराच्या पायऱया चढताना त्रास होतो. त्यांच्याकडून लिफ्ट आणि सरकत्या जिन्यांची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी मंदिर प्रशासनाकडून सर्व्हे करण्यात आला आहे. याबाबत पाठपुरावा करून नोव्हेंबरपर्यंत सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे महालक्ष्मी मंदिराचे मुख्य व्यवस्थापक शरदचंद्र पाध्ये यांनी सांगितले.\nमुंबादेवी मंदिराच्या मागच्या गेटमधून भाविकांना एक्झिट\nनवरात्रोत्सवात मुंबादेवी मंदिराच्या मागील प्रवेशद्वारातून भाविकांना बाहेर पडता येईल, अशी माहिती श्री मुंबादेवी मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी दिली. मुंबादेवी रोडवर मंडप घालण्यात आला आहे. पावसाचे सावट लक्षात घेऊन मान्सून शीट वापरण्यात आली आहे. दिवसाला 70 ते 75 सुरक्षारक्षक तैनात केले जाणार आहेत. मुंबादेवी भक्त मंडळ, वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचे स्वयंसेवक उपस्थित असतील. तसेच दहा डॉक्टरांचे पथक आणि ऍम्ब्युलन्स सज्ज असेल. पहिल्या दिवशी मुंबादेवी मंदिर पहाटे 5.30 वाजता उघडेल आणि रात्री 11 वाजता बंद होईल, असे हेमंत जाधव यांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपाकिस्तान आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा चेहरा\nपुढीलकॅशलेसचा गाजावाजा जास्त, ५० टक्के रेल्वे तिकीट ‘कॅश’मध्येच\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nआम्ही ऑन ड्युटी आहोत आम्हाला सोडा; पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांची ट्रॅफिक पोलिसांना...\nसीबीआय अधिकारी वाद; सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढत 29 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली\nपत्नीला सोडल्यामुळे 25 प्रवासी हिंदुस्थानींचे पासपोर्ट सरकारकडून रद्द\nLIVE- विधानसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-girls-in-public-restrooms-bathroom-5978529.html", "date_download": "2018-11-20T11:24:48Z", "digest": "sha1:E53TFVLMVJMH5PTAPUHOVNO6ENQJW3NO", "length": 6006, "nlines": 164, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "girls in public restrooms bathroom | माहिती आहे का सार्वजनिक बाथरूममध्ये मुली नेमकं करतात तरी काय", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमाहिती आहे का सार्वजनिक बाथरूममध्ये मुली नेमकं करतात तरी काय\nबहुतांश मुली सिनेमा हॉल,होस्‍टेल, रेल्‍वे स्‍टेशन, मॉल किंवा इतर ठिकाणच्‍या चेजिंग रुम आणि बाथरुममध्‍ये खूप वेळ घातवतात.\nमुलींना नट्टापट्टा खूप आवडतो, हे सर्वश्रुत आहे. मात्र, बहुतांश मुली सिनेमा हॉल,होस्‍टेल, रेल्‍वे स्‍टेशन, मॉल किंवा इतर ठिकाणच्‍या चेजिंग रुम आणि बाथरुममध्‍ये खूप वेळ घातवतात. त्‍या तिथे इतका वेळ काय करतात याचा केलेला खास सर्वे divaymarathi.com च्‍या वाचकांसाठी...\n> दिल्‍लीतील एक संस्‍थेने हा सर्वे केला.\n> त्‍यासाठी त्‍यांनी 18 ते 30 वयोगटातील मुलींचे गट पाडून त्‍यांच्‍याकडून प्रश्‍नावली भरून घेतली.\n> त्‍यात अनेकींनी गंमतीशीर उत्‍तरं दिली.\nपुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, मुली चेजिंग रुममध्‍ये नेमके काय करतात...\nदिपवीर यांच्या ग्रँड विवाह सोहळ्यात घागऱ्यापासून तर मंगळसूत्रापर्यंत सर्व काही होते ग्रँडच...\nलिंबाच्या झाडातून वाहत आहे दुधाच्या धारा, लोकांच्या भक्तीचे केंद्र बनले झाड; पंचक्रोशीतील लोक करत आहेत दर्शनासाठी गर्दी\nपती कंडोमला का नको म्हणतो, महिलांनी सांगितली ही कारणे; बहाणे तर वाचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/9/1/Article-on-bio-fuels.html", "date_download": "2018-11-20T11:15:46Z", "digest": "sha1:RUEIMWFX6BHFLMPB5FSM6OPPFPEQ7PHW", "length": 18731, "nlines": 31, "source_domain": "mahamtb.com", "title": " जैव इंधनाचे 'उड्डाण' जैव इंधनाचे 'उड्डाण'", "raw_content": "\nसोमवारच्या स्पाइस जेटच्या विमानात छत्तीसगढमध्ये तयार केलेल्या जैव इंधनाचा वापर करण्यात आला होता. परंतु आपल्या देशात जैव इंधनाचा वापर करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वीही जैव इंधनाचा देशात वाहतूकीसाठी वापर करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. भारताच्या जैव इंधन धोरणावर या लेखाच्या माध्यामातून टाकलेला एक दृष्टीक्षेप...\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\nजैव इंधन म्हणजे वनस्पतीपासून मिळणारे तेल होय. यामध्ये जेट्रोफाच्या बियांपासून काढलेले तेल प्रामुख्याने वापरले जाते. जेट्रोफा ही युफोर्बियेसी कुळातील वनस्पती असून त्याचे मूळ अमेरिकेत आहे. जेट्रोफा वनस्पतीची उंची साधारण तीन ते चार मीटरपर्यंत असते आणि प्रतिकूल हवामानात व विपरित परिस्थितीमध्येही ते जोमाने वाढते. जेट्रोफाव्यतिरिक्त करंज वनस्पतीपासूनही जैव इंधन मिळवले जाते. सध्या छत्तीसगढ आणि राजस्थान या दोन्ही राज्यांत जेट्रोफा आणि करंज वनस्पतींची व्यावसायिकस्तरावर लागवड केली जात आहे. स्वयं साहाय्यता गट आणि ‘मनरेगा’च्या माध्यमांतूनही याची लागवड केली जात असून या राज्यात जैव इंधनाचे उत्पादनही घेण्यात येत आहे. छत्तीसगढचे मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह यांनी २००५ साली ‘डीजल नहीं अब खाडी से, डीजल मिलेगा बाडी से,’ अशी घोषणा दिली होती. ‘बाडी’ म्हणजेच ‘शेत.’ त्यांची ही घोषणा आता प्रत्यक्षात उतरली असून सोमवारच्या स्पाइस जेटच्या विमानात छत्तीसगढमध्ये तयार केलेल्या जैव इंधनाचा वापर करण्यात आला होता.\nदुसरीकडे राजस्थानने केंद्रातील मोदी सरकारने घोषित केलेल्या ‘राष्ट्रीय जैव इंधन धोरण - २०१८’ला देशात पहिल्यांदा मंजुरी दिली. राजस्थानमध्ये जवळपास ७० लाख हेक्टर पडीक जमीन आहे, जी देशात सर्वाधिक आहे. शिवाय राजस्थानमध्ये आतापर्यंत जेट्रोफा आणि करंजची सुमारे साडेसात कोटी झाडे लावण्यात आली आहेत. छत्तीसगढ आणि राजस्थानबरोबरच मध्य प्रदेश राज्यानेही जैव इंधनाच्या निर्मितीला चालना मिळावी म्हणून काम सुरू केले आहे. अन्य राज्यांनीही या दिशेने प्रयत्न केल्यास पाण्याची उपलब्धता नसलेल्या शेतकऱ्यांचा जेट्रोफा वा करंज या वनस्पतीच्या लागवडीतून तर आर्थिक फायदा होईलच, पण देशालाही स्वस्तात इंधन उपलब्ध होईल.\nराष्ट्रीय जैव इंधन धोरण-२०१८\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने १६ मे २०१८ रोजी ‘राष्ट्रीय जैव इंधन धोरण-२०१८’ला मंजुरी दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जागतिक जैव इंधनदिनी’ या धोरणाचे लोकार्पण केले. या धोरणात पेट्रोलमध्ये मिसळण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचा परिघ वाढवण्यात आला. नव्या धोरणानुसार खाण्यासाठी अयोग्य धान्य-गहू, तांदूळ, सडलेले बटाटे आणि बीट, स्वीट सॉरगम, मक्याची दाणे काढलेली कणसे, कसावा, ऊसाचा रस आदींच्या वापराला परवानगी देण्यात आली. याशिवाय अखाद्य तेलबिया, वापरलेले खाद्यतेल, लघु कालावधीतील पिकांपासून जैव डिझेलच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. शिवाय सध्याच्या दरानुसार एक कोटी लीटर इथेनॉल या जैव इंधनाची निर्मिती केली, तर २८ कोटी रुपयांच्या परकीय चलनांचीही बचत होऊ शकते, तर केंद्राच्या नव्या धोरणाबरहुकूम जैव इंधनाची निर्मिती आणि वापर करण्यात येईल, तर दरवर्षी देशाच्या चार हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते, हे विशेष.\nजैव इंधनामुळे होणारे फायदे\nजैव इंधन जेट्रोफा, करंज यांचे तेल, भाजीपाल्यापासून तयार केलेले तेल, पुनर्वापर करण्याजोगे ग्रीस, नील हरित शैवाळ, नव्या जैव इंधन धोरणानुसार अनुपयुक्त धान्य, सडके बटाटे व बीट आदींपासून तयार केले जाते. जीवाश्म इंधन म्हणजेच पेट्रोल-डिझेलऐवजी या जैव इंधनाचा वापर करण्यात येतो. खरे म्हणजे एअरलाइन्स इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए) नामक ग्लोबल असोसिएशनने याबाबत काही गोष्टी निर्धारित केल्या आहेत. असोसिएशनने विमानोड्डाण क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या कार्बन उत्सर्जनात २०५० पर्यंत ५० टक्क्यांपर्यंत घट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. एका अंदाजानुसार जैव इंधनाच्या वापरामुळे विमान उड्डाण क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. म्हणजेच जैव इंधनाच्यावापरांमुळे हवेच्या प्रदूषणात मोठी घट होऊन पर्यावरण रक्षणाचेही काम मोठ्या प्रमाणात होईल. याचा फायदा सर्वच नागरिकांना होणार आहे.\nजैव इंधनाधारित विमान उड्डाण\nसोमवारी भारताने जैव इंधनाचा वापर करून पहिल्यांदाच विमान उड्डाण यशस्वी करून दाखवले. विकसीत देशांमध्ये जैव इंधनाधारित विमान उड्डाण याआधीपासूनच होत असले तरी विकसनशील देशांमध्ये भारत अशी कामगिरी करणारा पहिला देश ठरला आहे. जैव इंधनावर विमानोड्डाणाची गरज का निर्माण झाली याचा विचार करता भारताचे तेलावरील परावलंबित्व दृष्टीसमोर येते. पेट्रोलियम उत्पादनांच्या बाबतीत भारताची स्वयंपूर्णता फक्त १८ टक्के इतकीच आहे. यामुळेच भारताला आपली तेलाची आयात कमी करायची असून त्यासाठी जैव इंधनाचा वापर करण्याची योजना आहे. भारताने आगामी चार वर्षांत जैव इंधन-इथेनॉलचे उत्पादन तिपटीने वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. असे झाल्यास तेलाच्या आयातीच्या खर्चात १२ हजार कोटींची बचत होणार आहे.\nआधीही झाले होते जैव इंधनावर विमानोड्डाण\nसोमवार, दि. २६ ऑगस्ट २०१८ रोजी देशातले पहिले जैव इंधनावर आधारित विमान आकाशात झेपावले. मात्र, त्याआधीही जैव इंधनावरील विमानाने भारतातून उड्डाण केले होते, अशी माहिती काही प्रसारमाध्यमांतून समोर आली. मध्य प्रदेशातील बैतूल येथे राहणाऱ्या अनिवासी भारतीय सॅम वर्मा यांनी आपण देशातले पहिले जैव इंधनाधारित विमान उडवल्याचा दावा केला आहे. बालाजीपुरमचे संस्थापक आणि उद्योगपती असलेल्या सॅम वर्मा यांनी याविषयी सांगितले की, “मी १९७० सालापासून विमान उडवत असून माझ्या गावात मी जेव्हा विमान नेले तेव्हा तिथल्या लोकांमध्ये त्याचे मोठेच कुतूहल दिसले. हे पाहून मी एक स्वस्त विमान तयार करायचा संकल्प केला आणि ३५ लाख रुपये खर्च करून एक चार आसनी विमान बैतूल येथे तयार केले. या विमानासाठी कमी खर्चाच्या इंधनाचा शोध घेत असता अमेरिकेतील जेट्रोफा, ऊसाची चिपाडे आदींचा वापर करुन तयार केलेल्या तेलाच्या निर्मितीतंत्राची माहिती मला मिळाली. याच तंत्राने मी माझ्या कारखान्यात तेल तयार केले आणि ते माझ्या विमानासाठी वापरले. यासाठी अबकारी विभागाची परवानगीदेखील मी घेतली. ‘गरुड’ नावाने तयार केलेल्या या विमानात पिस्टल इंजीन होते, जे जैव इंधनाच्या आधाराने चालवणे सोपे नव्हते. मात्र नंतर जवळपास २०० लीटर जैव इंधन-तेल विमानाच्या दोन्ही विंगमध्ये भरल्यानंतर माझे विमानोड्डाण यशस्वी झाले. ४ फेब्रुवारी २००३ रोजी मी हे विमान घेऊन एका अमेरिकन वैमानिकासह आकाशात झेप घेतली आणि नंतर नागपूरच्या विमानतळावर उतरवले. या विमानात संपूर्णपणे जैव इंधनाचा वापर करण्यात आला होता आणि हेच देशातले पहिले जैव इंधनाधारित विमानोड्डाण होते.” सॅम वर्मा यांनी स्वतःबद्दल आणि स्वत:च्या जैव इंधनाधारित विमानाबद्दल दिलेली ही माहिती रोचक असली तरी त्यांनी याआधी ही माहिती सार्वजनिक केली का आणि नसेल केली तर का नाही असेही प्रश्न निर्माण होतात.\nजैव इंधनावर रेल्वेगाडीही धावली होती\nजैव इंधनाचा वापर करून विमानोड्डाणाची सध्या चर्चा होत असली तरी त्यावर आधारित रेल्वेगाडीही देशात धावली होती. भारतीय रेल्वेने छत्तीसगढची राजधानी रायपूर ते धमतरीदरम्यानच्या छोट्या मार्गावरील रेल्वेगाडीमध्ये जैव इंधनाचा वापर केला होता. रेल्वेने हे पाऊल आपला इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी आणि प्रदूषणात घट व्हावी म्हणून उचलले होते. विमानोड्डाणासाठी वापरण्यात येणाऱ्या एटीएफ इंधनाची किंमत आणि त्यामुळे होणारे प्रदूषण आदी गोष्टी पाहता जैव इंधनाचा पर्याय उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. भारताने राष्ट्रीय जैव इंधन धोरणालाही याच वर्षी मंजुरी दिली आहे, ते पाहता या क्षेत्रातील उद्योग-व्यवसायाला तर प्रोत्साहन मिळेलच आणि शेतकरी व उत्पादकांनाही फायदा होईल. देशाची पेट्रोलियम उत्पादनांच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे हळूहळू का होईना, वाटचाल सुरू झाल्याने हजारो कोटी रुपयांची बचतही होईल, हे महत्त्वाचे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Keep-track-of-illegal-money-transactions-said-belgaum-collector/", "date_download": "2018-11-20T12:31:51Z", "digest": "sha1:B2C2UGL4B53FCE7VFJFIMNK6Q2KV6FDS", "length": 7712, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पैशांच्या बेकायदेशीर व्यवहारांवर नजर ठेवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › पैशांच्या बेकायदेशीर व्यवहारांवर नजर ठेवा\nपैशांच्या बेकायदेशीर व्यवहारांवर नजर ठेवा\nनिवडणूक काळात बेकायदेशीरपणे होण्यार्‍या पैशाच्या व्यवहारावर करडी नजर ठेवावी. उमेदवाराच्या बँकींग व्यवहाराची माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडे द्यावी, अशा काही महत्त्वाच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी एस.जियाउल्ला यानी बँक अधिकार्‍यांना केल्या.\nनिवडणूक आयोगाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित बँक अधिकार्‍यांच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून जियाउल्ला बोलत होते.\nविनाकागदपत्रे किंवा विनादाखले पैशांची वाहतूक प्रकाराची निवडणूक आयोगाकडून गांभीर्याने दखल घेतली जाणार आहे. पैशांच्या संशयास्पद व्यवहारांवर बँकांनी नेहमी सतर्क राहावे. विधानसभा निवडणूक काळात पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. रोकडची वाहतूक तसेच बँकेच्या प्रत्येक व्यवहारासंबंधी बँकांकडे पुरावे असणे आवश्यक आहे. एटीएमकडे पैसे नेत असताना बँकांकडे त्यासंबंधिची कागदपत्रे असावीत. कायदपत्रे नसल्यास रोकड जप्त करण्यात येईल. निवडणूक मुक्त वातावरणात व सुरळीतपणे होण्यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्न असून याला बँकांकडून सहकार्य मिळायला हवे, असे जियाउल्ला म्हणाले.\nएखादी व्यक्ती 50 हजारांहून अधिक रक्कम घेऊन जात असल्यास त्याच्याकडे त्यासंबंधीची कायदपत्रे असायला हवीत नहून रक्कम जप्त करण्यात येईल, असा इशाराही त्यानी दिला.\nनिवडणूक काळात प्रत्येक व्यवहार हा चेक किंवा आरटीजीएसद्वारे व्हावा. उमेदवाराचा पती किंवा पत्नी अथवा उमेदवाराचा वारसदाराच्या बँक खात्यावर लाख रु.हून अधिक रक्कम जमा असल्यासंबंधी निवडणूक आयोगाला माहिती देणे बँकांना बंधनकारक आहे. जिल्हा किंवा संबंधित विधानसभा मतदारसंघात एकाच बँकेकडून अनेकांच्या बँक खात्यावर एकाचवेळी आरटीजीएसद्वारे रोकड ट्रान्स्फर केल्याची माहिती बँकांनी निवडणूक आयोगाकडे द्यावी. कोणत्याही राजकीय पक्षाचे खाते लाखाहून अधिक रकमेचा व्यवहार करीत असल्याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी. रोकडची वाहतूक करणारे वाहन, कर्मचारी व एटीएमची देखरेख करणार्‍या व्यक्तीसंबंधी बँकांनी निवडणूक अधिकार्‍यांना सविस्तर माहिती द्यावी, अशा सूचनाही करण्यात आल्या. नोडल अधिकारी रमेश कळसद यांसह विविध बँकांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.\nउमेदवारांच्या खात्यावर लक्ष राहणार\nउमेदवार व त्यांच्या कुटुंबाच्या खात्यावरील व्यवहारावर बँकांनी लक्ष ठेवावे.निवडणुकीच्या निमित्ताने जमा व खर्च नोंदीसाठी उमेदवाराचे स्वतंत्र खाते असावे. आयोगाने प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 28 लाख रु.निश्‍चित केली आहे. यापैकी 20 हजार रु. पर्यंतचा व्यवहार रोखीने करता येणार आहे.\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nओबीसी मधील आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Transporters-strike-in-the-district-10-crore-turnover-loss/", "date_download": "2018-11-20T11:25:01Z", "digest": "sha1:FC6H7253ZHOOPR2F3BEAJ5TD6LCWFSWS", "length": 4299, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाहतूकदार संपाने जिल्ह्यात १० कोटींची उलाढाल ठप्प | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › वाहतूकदार संपाने जिल्ह्यात १० कोटींची उलाढाल ठप्प\nवाहतूकदार संपाने जिल्ह्यात १० कोटींची उलाढाल ठप्प\nवाढती इंधन दरवाढ, अवाजवी टोल आकारणी व अन्य बाबींविरोधात मालवाहतूकदारांनी गेल्या तीन दिवसांपासून पुकारलेला देशव्यापी संप मिटण्याची अद्यापही चिन्हे नाहीत. या संपामुळे शहर परिसरात सुमारे 5 हजार ट्रकची चाके ठप्प असून, त्यामुळे उद्योग क्षेत्रातील सुमारे दहा कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा दावा नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे करण्यात आला आहे.\nऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशनने मालवाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या शुक्रवारपासून (दि. 20) संप पुकारला आहे. त्यामुळे शहर परिसरातून औषध, दूध, भाजीपाल्याची वाहतूक करणारे 5 हजार ट्रक थांबले आहेत. संबंधित ट्रकचालकांची आडगाव ट्रक टर्मिनस येथे चहा-नास्ता व भोजनाची व्यवस्था ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे करण्यात आला आहे. संपावर तोडगा निघेपर्यंत वाहतूक सुरू न करण्याचा निर्धार करण्यात आला असून, त्यामुळे उद्योगांना कच्चा माल उपलब्ध होऊ शकलेला नाही. परिणामी, जिल्ह्यातील दहा कोटी रुपयांची उलाढाल थंडावल्याचा दावा केला जात आहे.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/mera-aadhaar-meri-pehchan-leaked-all-over-internet-103534", "date_download": "2018-11-20T12:15:36Z", "digest": "sha1:5ODWYSQSMKJX6Y5SVNPDJ4F6RKQ3CPGY", "length": 13643, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mera Aadhaar Meri Pehchan: But Leaked All Over the Internet! तुमच्या आधारकार्डची सुरक्षा वाऱ्यावर? | eSakal", "raw_content": "\nतुमच्या आधारकार्डची सुरक्षा वाऱ्यावर\nशनिवार, 17 मार्च 2018\n‘द क्ंविट’ आणि ‘मनी लाइफ’च्या बातमीनुसार ‘mera aadhaar meri pehchan filetype pdf’ असं गुगलवर सर्च केल्यानंतर काही जणांचे आधार तपशील दिसत आहे. यात आधार धारकाचं नाव, आधार क्रमांक, पालकांचं नाव, पत्ता, जन्म तारीख, छायाचित्र हे तपशील उपलब्ध आहेत.\nएकीकडे प्रत्येक गोष्टीसाठी आधारकार्डची सक्ती करण्यात येत आहे. तर दुसरीकडे त्याच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच mAadhaar हे अॅप सहज हॅक करणं शक्य असल्याचं तज्ज्ञांनी दाखवून दिले आहे. दोन दिवसांपूर्वीच फ्रेंच सायबर सुरक्षा संशोधकानं UIDAI च्या अॅपमधल्या महत्त्वाच्या त्रुटी दाखवून दिल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच आता आधारमधील नागरिकांची माहिती सहज इंटरनेटवर लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘मेरा आधार, मेरी पहचान’ असं गुगलवर सर्च केल्यानंतर काही व्यक्तिंच्या आधारकार्डांचे तपशील समोर येत असल्याचं काही लोकांच्या लक्षात आलं. यामुळे पुन्हा एकदा आधार कार्डमधील माहितीच्या गोपनीयतेवर शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.\n‘द क्ंविट’ आणि ‘मनी लाइफ’च्या बातमीनुसार ‘mera aadhaar meri pehchan filetype pdf’ असं गुगलवर सर्च केल्यानंतर काही जणांचे आधार तपशील दिसत आहे. यात आधार धारकाचं नाव, आधार क्रमांक, पालकांचं नाव, पत्ता, जन्म तारीख, छायाचित्र हे तपशील उपलब्ध आहेत. नशिबाने या कार्डधारकांचे बायोमेट्रीक्स डिटेल्स उपलब्ध नसल्यानं ही तितकी चिंतेची बाब नाही. गुगल सर्चमध्ये ‘mera aadhaar meri pehchan filetype pdf’ असा शब्द सर्च केल्यानंतर स्टार कार्ड या वेबसाईटचं नाव प्राधान्य क्रमानं येत असल्याचं ‘मनी लाईफ’नं म्हटलं आहे. यात ज्या आधार कार्डधारकांचे तपशील सुरूवातीला दिसत आहे ते आधार कार्डधारक प्रामुख्यानं उत्तर प्रदेश, बिहारमधले आहेत. स्टार कार्डशिवाय एका सरकारी संकेतस्थळावर तसेच फुटबॉल फेडरेशनच्या संकेतस्थळावरदेखील आधार कार्डचे तपशील उपलब्ध असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे ज्यांच्या आधार कार्डचे तपशील इंटरनेटवर उपलब्ध आहेत त्यांना याची कल्पना आहे का हे तपशील कसे उपलब्ध झाले हे तपशील कसे उपलब्ध झाले तपशील उपलब्ध करण्याआधी त्यांची परवानगी घेण्यात आली होती का तपशील उपलब्ध करण्याआधी त्यांची परवानगी घेण्यात आली होती का असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहे.\nकाही दिवसांपूर्वी फ्रेंच सायबर सुरक्षा संशोधक रॉबर्ट बॅपटिस्ट यांनी mAadhaar अॅप हे केवळ एका मिनिटांत हॅक होऊ शकतं असा दावा केला होता. mAadhaar अॅपमध्ये कार्डधारकांचे तपशील उपलब्ध असल्यानं कार्डधारकाला प्रत्येकवेळी स्वत:सोबत कार्ड ठेवण्याची गरज भासत नाही. पण सुरक्षेच्या दृष्टीनं या अॅपची प्रणाली पूर्णपणे फोल असल्याचा दावा करून रॉबर्ट बॅपटिस्ट यांनी ट्विटरवर खळबळ माजवली होती. बँक खाते, मोबाईल तर अन्य सेवांचा लाभ घेण्यासाठी आधारसक्ती सरकारकडून करण्यात आली आहे. त्यातून आधारचे तपशील उपलब्ध असल्यानं आता पुन्हा एकदा आधारच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.\nकाही दिवसांपूर्वीच अवघ्या पाचशे रुपयांत आधारच्या माहितीसाठय़ाचा कसा चोरी करता येतो, हे द ट्रिब्यून या वर्तमानपत्राच्या पत्रकाराने उदारणासहित दाखवून दिले होते. आधार त्रुटीदर्शन काही पहिल्यांदाच झाले आहे असे नाही. याआधी देशातील सहा अत्यंत ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी आधारसंदर्भात सरकारला सविस्तर पत्र लिहून या यंत्रणेचे तोटे, तिच्या अंमलबजावणीतील कमतरता आणि धोके दाखवून दिले आहेत. आधार हाताळणाऱ्या यंत्रणेनेच या संदर्भात दिलेल्या आकडेवारीनुसार यातील गैरव्यवहारांची तब्बल ४० हजार इतकी प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्याबाबतच्या तक्रारी चौकशीच्या विविध पातळ्यांवर आहेत. याचा अर्थ आधार म्हणजे सारे काही सुरळीत, पवित्र आणि उत्तम असे मानावयाचे कारण नाही.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/glasses/cheap-glasses-price-list.html", "date_download": "2018-11-20T11:43:33Z", "digest": "sha1:ISLYU4QLBAV2XWEBQYD4J24CXKKRUGMR", "length": 14529, "nlines": 324, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये ग्लासीस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त ग्लासीस India मध्ये Rs.404 येथे सुरू म्हणून 20 Nov 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. सतिलकराफ्ट स्टेनलेस युरो तिरसट एड M येत ८०८म Rs. 565 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये ग्लास आहे.\nकिंमत श्रेणी ग्लासीस < / strong>\n13 ग्लासीस रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 1,423. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.404 येथे आपल्याला पन आपापले ग्लास सेट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 18 उत्पादने\nपन आपापले ग्लास सेट\nबोरगोनोवो आयकॉन पीनट बिअर मूग सेट ऑफ तवॊ पीएससी\nसतिलकराफ्ट स्टेनलेस युरो तिरसट एड M येत ८०८म\nसतिलकराफ्ट स्टेनलेस युरो तिरसट एड B येत ८०८ब\nबोरगोनोवो आयर्लंड बिअर मूग सेट ऑफ तवॊ पीएससी\nबोरगोनोवो तुंबलेर सेट ऑफ सिक्स पीएससी\nसतिलकराफ्ट स्टेनलेस युरो तिरसट एड L येत ८०८ल\nबोरगोनोवो चॅम्पगने सेट ऑफ सिक्स पीएससी\nक्रिस्टल स्कुल हेड शॉट ग्लास फॉर फन परटीएस\nवरून स्टेनलेस स्टील सिंगल वॉल तुंबलेर 6 पसिस चुटे 27724\nमके मय डे व्हिस्की चाललं रॉक्स सेट ऑफ फोर पीएससी\nमके मय डे विने चाललं बॉल सेट ऑफ सिक्स पीएससी\nबोरगोनोवो बार ग्लास सेट ऑफ सिक्स पीएससी\nसतिलकराफ्ट स्टेनलेस इटालियन लेम्नाडे सेट इल्स ८०३ल\nरावेन्न चेस ड्रिंकिंग गमे ह्र७०७\nलुचरीस स्वरोवस्की क्रिस्टल चार्म चॅम्पगने ग्लासीस सेट ऑफ 6\nष्टोक्स स्पिननिंग क्रिस्टल व्हिस्की ग्लास क्लिअर\nष्टोक्स रोटेटिंग क्रिस्टल व्हिस्की ग्लास क्लिअर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-shahir-new-things-come-says-actor-shriram-ranade-101138", "date_download": "2018-11-20T12:14:09Z", "digest": "sha1:CGRLMU627ALFTT4M4CSNGPWAUZJWA5FO", "length": 10063, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Pune News in Shahir New things come says Actor Shriram Ranade शाहिरीत नावीन्यता आणावी : रानडे | eSakal", "raw_content": "\nशाहिरीत नावीन्यता आणावी : रानडे\nसोमवार, 5 मार्च 2018\n\"मला शाहिरीने घडवले. शाहिरीमुळे मी खूप काही करू शकलो. मी पदव्युत्तर शिक्षणही शाहिरीमुळे पूर्ण केले. तिच्यामुळे मी आज आयुष्यात यशस्वी होऊ शकलो. शाहिरी सादर करताना ती लोकांच्या मनाला भिडली पाहिजे. त्याचे प्रत्यक्ष चित्र डोळ्यासमोर उभे राहायला हवे''.\n- अभिनेते श्रीराम रानडे\nपुणे : \"प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद शाहिरीत असते. म्हणूनच शाहिरी ही प्रत्येकाच्या मनाला भिडते. पण आजकलच्या तरुण शाहिरांनी हे लक्षात घ्यावे, की शाहिरीला पाठांतराची गरज असते. तशीच तिच्या सादरीकरणातही वैविध्य असायला हवे. त्यामुळे तरुण शाहिरांनी तिचा ध्यास घेऊन त्याचे सादरीकरण करावे. काळाप्रमाणे स्वतःला बदलून शाहिरीत नावीन्यता आणावी,' असे आवाहन अभिनेते श्रीराम रानडे यांनी केले.\nमहाराष्ट्र शाहीर परिषदेतर्फे देण्यात येणारा \"जयराम नारगोलकर पुरस्कार' तरुण शाहीर नयन पिंगलवार यांना रानडे यांच्या हस्ते प्रदान केला. त्या वेळी ते बोलत होते. अभिनेते राघवेंद्र कडकोळ, परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर, विद्याधर नारगोलकर, सतीश वाघमारे, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश ढवळे, काशीराम दीक्षित, शीतल कापशिकर आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात तरुण शाहिरांनी विविध विषयांवर पोवाडे सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत अशा विषयावर आधारित पोवाडे त्यांनी सादर केले.\nरानडे म्हणाले,\"मला शाहिरीने घडवले. शाहिरीमुळे मी खूप काही करू शकलो. मी पदव्युत्तर शिक्षणही शाहिरीमुळे पूर्ण केले. तिच्यामुळे मी आज आयुष्यात यशस्वी होऊ शकलो. शाहिरी सादर करताना ती लोकांच्या मनाला भिडली पाहिजे. त्याचे प्रत्यक्ष चित्र डोळ्यासमोर उभे राहायला हवे. म्हणूनच तरुण शाहिरांनी आपल्या सादरीकरणावर भर द्यावा. शाहिरीचा ध्यास घेऊन ती सादर करावी. त्याच्या कथनाकडेही लक्ष द्यावे.' नारगोलकर आणि पासलकर यांनी मनोगत व्यक्त केले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/woman-photographer-from-romania-left-job-to-tour-37-countries-5976242.html", "date_download": "2018-11-20T11:46:58Z", "digest": "sha1:FPGMX6TDS47EXCTW6IQ6ZAQ3EDW5QDFI", "length": 9857, "nlines": 217, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Woman Photographer From Romania Left Job To Tour 37 Countries | चार वर्षांपूर्वी नोकरी सोडली आणि क्लिक केले 37 देशांमधील सुंदर तरुणींचे PHOTOS", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nचार वर्षांपूर्वी नोकरी सोडली आणि क्लिक केले 37 देशांमधील सुंदर तरुणींचे PHOTOS\nरोमानियाची फोटोग्राफर मिहेला नोरोकने नोकरी सोडली. कॅमेरा उचलून जगाच्या दौऱ्यावर निघाली.\nनोरोकने क्लिक केलेला रोमानियाच्या मारामुर्स येथील तरुणीचा फोटो.\nलंडन- रोमानियाची फोटोग्राफर मिहेला नोरोकने नोकरी सोडली. कॅमेरा उचलून जगाच्या दौऱ्यावर निघाली. 37 देशांना भेटी देत वेगवेगळ्या संस्कृतींमधील सुंदर तरुणींचे फोटो कॅमेऱ्यात टिपले. आता तिच्या फोटोंची जगभरात चर्चा सुरु झाली आहे. तिने क्लिक केलेले हे देखणे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.\nकेवळ एका वेबसाईटवर 30 लाख वेळा बघण्यात आले फोटो\nचार वर्षांपूर्वी मिहेला नोरोकने पैसे जमा केले. नोकरी सोडली. त्यानंतर पुढची दोन वर्षे वेगवेगळे देश फिरण्यासाठी घालवले. तेथील संस्कृती कॅमेऱ्यात टिपली. त्यातील काही फोटो तिने एका वेबसाईटला दिले. हे देखणे फोटो चक्क 30 लाख वेळा बघण्यात आले आहेत. फेसबुक पेजवरही तिने हे फोटो शेअर केले.\nफोर्ब्ज, सीएनएन, टेलिग्राफ यांनी दिले स्पेशल फिचर\nनोरोकने फोटो सिरिजला 'द एटलस ऑफ ब्यूटी' हे नाव दिले. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले असल्याने फोर्ब्ज, सीएनएन, टेलिग्राफ आदींनी तिच्यावर स्पेशल फिचर केले.\n37 देशांच्या फोटोंमधील बघा निवडक फोटोज\nनोरोकने 37 देशातील तरुणींचे फोटो क्लिक केले. त्यातील निवडक फोटो आम्ही वाचकांसाठी निवडले आहेत. 37 देशांमध्ये दौरा करताना तिने तरुणींचे अनेक फोटो घेतले होते.\nयासंदर्भात नोरोक सांगते, की सौंदर्य सर्वत्र आहे. हे दाखविण्यासाठी मी या देशांचा दौरा केला. मला आता जगातील सर्व देशांचा दौरा करायचा आहे. सध्या यासाठी मी फंड गोळा करीत आहे.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, निवडक देशांमधील तरुणींचे फोटो....\nफिनलंडच्या बाल्टिक सीटीतील तरुणी.\nइराणच्या नासिर अल मल्क येथील तरुणी.\nब्राझिलच्या रियो दी जेनेरियो येथील तरुणी.\nकोलंबियातील बोगोटा येथील तरुणी.\nयुरोपमधील लॅटव्हिया देशातील तरुणी.\nपेरुच्या कोल्का व्हॅलीतील तरुणी.\nथायलंडच्या चांग मईची तरुणी.\nदिपवीर यांच्या ग्रँड विवाह सोहळ्यात घागऱ्यापासून तर मंगळसूत्रापर्यंत सर्व काही होते ग्रँडच...\nलिंबाच्या झाडातून वाहत आहे दुधाच्या धारा, लोकांच्या भक्तीचे केंद्र बनले झाड; पंचक्रोशीतील लोक करत आहेत दर्शनासाठी गर्दी\nपती कंडोमला का नको म्हणतो, महिलांनी सांगितली ही कारणे; बहाणे तर वाचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/updated-10-important-decisions-in-todays-cabinet-meeting/", "date_download": "2018-11-20T11:54:36Z", "digest": "sha1:PHFFODBYN33MRP3ZS53TSR7OLAODHTR2", "length": 6764, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नगरपंचायतींचा नगराध्यक्षही आता थेट जनतेतून", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनगरपंचायतींचा नगराध्यक्षही आता थेट जनतेतून\nमंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. नगरपंचायतींचा नगराध्यक्षही आता थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यासाठी अध्यादेश काढण्यात आला, यासोबतच एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.\nग्रामपंचायत सरपंच थेट नागरिकांतून निवडण्याच्या निर्णयानंतर आता नगरपंचायतींचा नगराध्यक्षही आता थेट जनतेतून निवडला जाणार. त्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम-1965 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता लवकरच नगरपंचायतीचे नगराध्यक्ष देखील नागरिकांतून निवडले जाणार असल्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीना फार महत्व प्राप्त होणार आहे.\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमुंबई - भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास करत असलेल्या पुणे पोलिसांना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याशी…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ventilator-marathi-movie/", "date_download": "2018-11-20T11:59:10Z", "digest": "sha1:7P5ZVELUBZJVXQW2GDZW66LSEY2GCYVY", "length": 7246, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अव्यक्त नात्याचा मोकळा श्‍वास ‘व्हेंटिलेटर‘", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअव्यक्त नात्याचा मोकळा श्‍वास ‘व्हेंटिलेटर‘\n‘व्हेंटिलेटर‘ हा राजेश मापुसकर दिग्दर्शित चित्रपट नात्यांतील, विशेषत: मुलगा व वडिलांच्या नात्यातील अव्यक्त आणि हळवे कोपरे उलगडून दाखवतो. व्हेंटिलेटरवर असलेल्या (एका) वडिलांची गोष्ट सांगताना बाप आणि मुलाच्या नात्यातील गुंत्यांची कारणं आणि तो सोडवण्याचा सोपा उपाय चित्रपट सांगतो. या गंभीर विषयावर भाष्य करताना अतिशय हलकी फुलकी कथा, प्रवाही पटकथा, मातब्बर कलाकारांची मोठी फौज, उच्च निर्मितीमूल्यं आणि श्रवणीय संगीताच्या जोरावर चित्रपट खिळवून ठेवतो. नात्यातील गमती-जमती दाखवता हसवतो व त्याचवेळी गुंते सोडवून दाखवताना डोळ्याच्या कडा ओलावतो. आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, बोमन इराणी, सुकन्या कुलकर्णी, सतीश आळेकर, छोट्या भूमिकेत प्रियांका चोप्रा अशा कसलेल्या कलाकारांच्या अभिनयाच्या जोरावर ही कथा काळजाला भिडते आणि कायमची स्मरणात राहते.\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात गेल्या 23 जूनपासून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली.…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/coal-mine-wani-now-open-public-105873", "date_download": "2018-11-20T12:10:04Z", "digest": "sha1:N55VBDMFARYEVSOUTTGRNJZRBBDBO3HJ", "length": 13613, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "coal mine in wani now open for public वणीतील कोळसा खाणी पाहण्याची आता पर्यटकांना संधी | eSakal", "raw_content": "\nवणीतील कोळसा खाणी पाहण्याची आता पर्यटकांना संधी\nबुधवार, 28 मार्च 2018\nभांदेवाडा येथील जमिनीअंतर्गत असलेली कोळसा खाण ही 1939पासून सुरू असून, ती खाण साडेचार किलोमीटरपर्यंत विस्तारली आहे. या खाणीतून उत्खनन केलेला कोळसा यंत्राच्या माध्यमातून जमिनीवर आणला जाऊन यंत्राद्वारेच थेट जडवाहनांमध्ये भरला जातो. या खाणीत जाण्यासाठी पर्यटकांना आता खास 200 रोपवे अर्थात हँगिंग खुर्च्या बनविण्यात आलेल्या आहेत.\nवणी (जि. यवतमाळ) : देशातील उद्योग-व्यवसायात जिल्ह्यातील वणी येथील कोळसा खाणीचे मोठे योगदान आहे. या खाणीच्या परिसरात आतापर्यंत सर्वसामान्य व्यक्तींना जाण्यास सुरक्षिततेच्यादृष्टीने बंदी होती. मात्र, भांदेवाडा व उकणी येथील कोळसा खाणी आता पर्यटकांनाही पाहता येणार आहेत. महाराष्ट्र पर्यटक विकास महामंडळ व वेकोलि यांच्या संयुक्त विद्यमाने ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nयाबाबतची माहिती देण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागातर्फे शुक्रवारी (ता.23) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा एकदिवसीय अभ्यास दौरा आयोजित केला होता. यात पर्यटन विभाग व वेकोलिच्या अधिकार्‍यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पर्यटकांसाठी कशा पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, याची माहिती दिली. वणी तालुक्यातील भांदेवाडा येथील भूगर्भातील व उकणी येथील खुली अशा दोन कोळसा खाणींमध्ये सध्या कोळशाचे उत्खनन सुरू आहे. यासोबतच खाण परिसरातील श्री सद्गुरू जगन्नाथ महाराज समाधी स्थळ व कोळसा खाणीला लागणार्‍या लोखंडाचे साहित्य बनविणारा कारखानाही पर्यटकांना पाहता येणार आहे. या चारही ठिकाणे पर्यटकांना एका दिवसात पाहता येणार आहेत. त्यासाठी नागपूर, अमरावती, यवतमाळ येथून पर्यटकांना येण्यासाठी पर्यटन विभागातर्फे खास वाहनासह नाश्ता, जेवणाची व गरज भासल्यास निवासाचीही व्यवस्था करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावरही याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती महामंडळाचे अमरावतीचे विभागीय व्यवस्थापक प्रशांत सवाई यांनी दिली. यावेळी वेकोलिचे (वणी नॉर्थ एरिया) महाप्रबंधक (संचालन) डॉ. सत्येंद्र कुमार, महप्रबंधक डॉ. आर. के. सिंह यांनी कोळसा खाणींबाबतची माहिती दिली.\nभांदेवाडा येथील जमिनीअंतर्गत असलेली कोळसा खाण ही 1939पासून सुरू असून, ती खाण साडेचार किलोमीटरपर्यंत विस्तारली आहे. या खाणीतून उत्खनन केलेला कोळसा यंत्राच्या माध्यमातून जमिनीवर आणला जाऊन यंत्राद्वारेच थेट जडवाहनांमध्ये भरला जातो. या खाणीत जाण्यासाठी पर्यटकांना आता खास 200 रोपवे अर्थात हँगिंग खुर्च्या बनविण्यात आलेल्या आहेत. भूगर्भातील खाणीतील अशुद्ध व गरम हवा बाहेर काढण्यासाठी मोठ-मोठे पंखे बसविण्यात आलेले आहेत. बाहेरून शुद्ध व थंड हवा या खाणीत आणण्याचीही व्यवस्था आहे. त्यामुळे भुयारी खाणीत वातानुकूलित यंत्राप्रमाणेच थंड हवा अखंडितपणे सुरू आहे. या अंतर्गत खाणीत जाण्यासाठी कर्मचार्‍यांप्रमाणे पर्यटकांनाही डोक्यावर हेल्मट, लाइट, विशिष्ट बूट व कपडेही परिधान करणे बंधनकारक आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने आत खाणीत जाताना आगपेटी, लाईटर्स, कॅमेरा, मोबाईल आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. उकणी येथे असलेली कोळशाची खुली खाण ही वणी शहरापासून पाच किलोमीटरवर आहे. ही कोळसा खाण सहा किलोमीटपर्यंत विस्तारली आहे. खुल्या खाणीतून कोळसा उत्खनन बाराही महिने 24 तास अखंडितपणे सुरू आहे. या उत्खननासाठी जेसीबी, टीप्पर्स, बुलडोझर, जॅक-क्रेन, बुकेट्स आदी यंत्रांचा वापर केला जातो, अशी माहितीही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/", "date_download": "2018-11-20T12:37:38Z", "digest": "sha1:PKQBTJ2A2IZDI6DCCSRND7VYHPDGK7FW", "length": 9168, "nlines": 165, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबई लाइव्ह - स्थानिक राजकीय बातम्या, खेळ, मनोरंजन, लाइफ स्टाइल आणि आपत्कालीन सेवेची माहिती", "raw_content": "\nजितेंद्र आव्हाडांना मतदारसंघात न्यायचाय राजदंड\nBy मुंबई लाइव्ह टीम\nराम मंदिर चुनावी जुमला, उद्धव ठाकरेंचा भाजपाला पुन्हा टोला\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई-गोवा प्रवास अर्ध्या तासाने कमी, तेजस एक्स्प्रेसचा वेग वाढला\nBy मुंबई लाइव्ह टीम\nइथं वाचा, मुंबईतील दिवसभरातल्या ठळक घडामोडी.\nघरपोच दारू पोचवल्याबद्दल वाईन शाॅपला १८.९ लाखांचा दंड, उत्पादन शुल्कची कारवाई\nBy मुंबई लाइव्ह टीम\n'नाॅक आऊट' खेळणारे जुगारी झाले 'नाॅक आऊट'\nप्रज्ञाशोध परीक्षेसाठी महाराष्ट्रातील ९२ विद्यार्थ्यांची निवड\nआॅस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या T20 साठी भारतीय संघाची निवड\nBy मुंबई लाइव्ह टीम\nआरक्षण सादर करण्यावरून विरोधकांमध्येच मतभेद\nपुरोहित यांना मिळणार मालेगाव स्फोटाचे फोटो, व्हिडिओ\nBy मुंबई लाइव्ह टीम\nआरक्षणावर सरकारचा वेळकाढूपणा - विखे पाटील\nBy मुंबई लाइव्ह टीम\nदुसरा दिवसही गोंधळाचा, आरक्षणाचा अहवाल विधानसभेत सादर करा - विरोधकांची मागणी\nBy मुंबई लाइव्ह टीम\nअधिवेशन ४ आठवड्यांचं करा, विरोधकांनी घेतली राज्यपालांची भेट\nBy मुंबई लाइव्ह टीम\nजाणून घ्या तुळशी विवाहाचं महत्त्व\nBy मुंबई लाइव्ह टीम\nपुलोत्सवात अनुभवा नाविन्यपूर्ण रांगोळींचा अविष्कार\nBy मुंबई लाइव्ह टीम\nएअर इंडियाच्या मुंबईतील ३० फ्लॅटचा पुन्हा लिलाव\nBy मुंबई लाइव्ह टीम\nसेंट्रल प्लाझा मॉलमधील पहिल्या मजल्यावर आग\nBy मुंबई लाइव्ह टीम\nकमकुवत सुरक्षा रक्षकांची कार्यालयं होती नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर\nBy मुंबई लाइव्ह टीम\nकेईएम हॉस्पिटल देशात अव्वल\nBy मुंबई लाइव्ह टीम\nसाडी द्या, कंदील घ्या आयडिया असावी तर अशी\n'चमार स्टुडिओ' बाजारात उदयास येणारा नवा ब्रँड\nपुण्याचा तंदूर चहा अाता डोंबिवलीत\nLive - अटल बिहारी वाजपेयींच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार\nबाप्पाची रूपं कागदावर साकारणारा अवलिया\nनो शेव्ह नोव्हेंबर पाळताय मग या दाढीच्या स्टाईल्स नक्की ट्राय करा\nBy मुंबई लाइव्ह टीम\nआल्याचा चहा प्या आणि थंडी पळवा\nBy मुंबई लाइव्ह टीम\nदोरीच्या उड्या मारा आणि झटपट वजन कमी करा\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबईकर अरमानने झळकावलं दुसरं तिहेरी शतक\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमीडिया, चाहत्यांशी नम्रतेने वाग\nBy मुंबई लाइव्ह टीम\nपाकिस्तानच्या पराभवासाठी भारतीय महिला संघ सज्ज\nBy मुंबई लाइव्ह टीम\nशिवसेनेच्या नाकावर टिच्चून बंद यशस्वी\nशिक्षक दिन: शिक्षक-विद्यार्थी नात्याचा बदललेला परिघ\nराज्यातील वाढती गुन्हेगारी आणि अपुरे पोलिस दल\n'झिरो' विरोधातील याचिकेवर ३० नोव्हेंबरला सुनावणी\nBy मुंबई लाइव्ह टीम\n'आरॉन'ने जमवली दोन पुणेकरांची जोडी\nअॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं निधन\nBy मुंबई लाइव्ह टीम\nतनुश्रीचे सर्व आरोप खोटे; नानाच्या वकिलांचं महिला आयोगाकडे लेखी उत्तर\nBy मुंबई लाइव्ह टीम\nजबरदस्त शैलीत 'मुळशी पॅटर्न'चा खतरनाक ट्रेलर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathiagitation-maratha-reservation-varhad-maharashtra-10701", "date_download": "2018-11-20T12:34:15Z", "digest": "sha1:WWDLTRCJILRUSEDF4YWHN7GSSU4UY3JK", "length": 17736, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,agitation for maratha reservation, varhad, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा अारक्षणासाठी अकोल्यात उत्स्फूर्त बंद\nमराठा अारक्षणासाठी अकोल्यात उत्स्फूर्त बंद\nगुरुवार, 26 जुलै 2018\nअकोला ः मराठा समाजाला अारक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या अांदोलनाला पाठिंबा देण्याकरिता बुधवारी (ता.२५) अकोला बंदचे अावाहन करण्यात अाले. कुठलीही अनुचित घटना न घडता हा बंद शांततेत पार पडला.\nअकोला शहरासह जिल्ह्यात तेल्हारा, पातूर, बाळापूर व इतर ठिकाणी सकल मराठा व मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बंद यशस्वी केला.‘बंद’चे अावाहन करण्यात अाल्याने अकोल्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने बुधवारी बंद होती. बाजारपेठेत दुपारपर्यंत शुकशुकाट होता.\nअकोला ः मराठा समाजाला अारक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या अांदोलनाला पाठिंबा देण्याकरिता बुधवारी (ता.२५) अकोला बंदचे अावाहन करण्यात अाले. कुठलीही अनुचित घटना न घडता हा बंद शांततेत पार पडला.\nअकोला शहरासह जिल्ह्यात तेल्हारा, पातूर, बाळापूर व इतर ठिकाणी सकल मराठा व मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बंद यशस्वी केला.‘बंद’चे अावाहन करण्यात अाल्याने अकोल्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने बुधवारी बंद होती. बाजारपेठेत दुपारपर्यंत शुकशुकाट होता.\nयेथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून ठिय्या अांदोलन सुरू असून या ठिकाणावरून बंदची हाक देण्यात अाली होती. सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चातर्फे शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात अाली. यामध्ये हजारो तरुण, कार्यकर्ते सहभागी झाले होते. मराठा समाजाला अारक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने बंद यशस्वी केला.\nसकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला बोरगावमंजू येथे पाठिंबा मिळाला. सोपीनाथ महाराज मंदिराजवळ राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून ‘एक मराठा-लाख मराठा’, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत गजानन देशमुख यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन केले.\nबाळापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने पारस फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धनेगाव फाट्यावर टायर जाळून आंदोलकांनी निदर्शने केली. पोलिसांची मोठी दमछाक झाली होती. मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला बाळापूर तालुक्यात वाडेगाव येथील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठ बंद होती. या वेळी बाळापूर तहसीलदार दीपक पुंडे, नायब तहसीलदार योगेश कौटकर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.\nमराठा अारक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. बुलडाणा जिल्ह्यात उंद्री येथे बंद पाळण्यात अाला. सिंदखेडराजा तालुक्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात अाला. वाशीम जिल्ह्यात रिसोड तालुक्यात ठिकठिकाणी अांदोलन झाले. गोवर्धना गावात चार तरुणांनी मोबाईल टॉवरवर चढून लक्षवेधी अांदोलन केले. खडकीसदार येथे नागरिकांनी रस्त्यावर उतरून टायर जाळले.\nअकोला मराठा आरक्षण आंदोलन वाशीम\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/expensive-multicolor+cameras-price-list.html", "date_download": "2018-11-20T11:40:35Z", "digest": "sha1:2MOXARZTURBTXG7VCNHSTG4FYHJ7JJJX", "length": 14105, "nlines": 308, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग मुलतीकोलोर कॅमेरास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive मुलतीकोलोर कॅमेरास Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive मुलतीकोलोर कॅमेरास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 80,000 पर्यंत ह्या 20 Nov 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग कॅमेरास. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग मुलतीकोलोर कॅमेरा India मध्ये कॅनन येतोस ६००ड दसलर किट 18 ५५म्म & 55 २५०म्म ब्लॅक Rs. 41,990 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी मुलतीकोलोर कॅमेरास < / strong>\n3 मुलतीकोलोर कॅमेरास रुपये अधिक उपलब्ध आहेत. 48,000. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 80,000 येथे आपल्याला कॅनन येतोस ७ड दसलर बॉडी ब्लॅक उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 8 उत्पादने\nकॅनन येतोस ७ड दसलर बॉडी ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nकॅनन येतोस M दसलर किट 18 ५५म्म इस साटम ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\n- ऑप्टिकल झूम No\nकॅनन येतोस ६००ड दसलर किट 18 १३५म्म Black\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nकॅनन येतोस ६०ड दसलर बॉडी Black\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nकॅनन येतोस ६००ड दसलर किट 18 ५५म्म & 55 २५०म्म ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nकॅनन येतोस ७०ड दसलर बॉडी ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20.2 MP\nनिकॉन द७००० दसलर बॉडी ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.2 MP\nकॅनन येतोस ६००ड दसलर किट 18 55 मम Black\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/mahasugran/4255-mahasugran-chicken-jeera-meera-recipe-and-amba-kolambi-bhaji-recipe", "date_download": "2018-11-20T11:20:15Z", "digest": "sha1:F6KDPBJGBQYBWX5D4J7IHXE7XSNH4HK6", "length": 4347, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "चिकन जीरा मीरा आणि आंबा कोळंबी भाजी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचिकन जीरा मीरा आणि आंबा कोळंबी भाजी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचिकन जीरा मीरा आणि आंबा कोळंबी भाजी\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://samvedg.blogspot.com/2007/04/blog-post_13.html", "date_download": "2018-11-20T12:37:33Z", "digest": "sha1:B5OCYB4YI4DRULE7BUVWFSMUJ5AS5INO", "length": 13057, "nlines": 225, "source_domain": "samvedg.blogspot.com", "title": "संदिग्ध अर्थाचे उखाणे: स्मिताचं अचानक आठवणं", "raw_content": "\nपरवा एका फिल्मी फंक्शनमधे स्मिताचा मुलगा आला होता स्मिताचं पोस्टर inaugurate करायला. Ditto स्मिता खोल आत काही तरी ढासळलं. स्मिता हवी होती आज असं वाटून गेलं. आज सिनेमात इतके प्रयोग सुरु आहेत, चांगल्या अभिनेत्यांसाठी रोल लिहीले जाताहेत, commercial आणि art films मधली रेघ पुसट होत चालली आहे आणि स्मिता नाही\nस्मिताच्या अभिनयबद्द्ल नव्याने काय लिहायचं she made a history; but she is history now.स्मिता म्हटलं की मला आठवतो जैत रे जैत, अर्ध्यसत्य, मिर्चमसाला आणि अजून कितीतरी powerhouse performances. नमकहलाल सारखे काही अपवाद सोडले तर स्मिताची बहुतेक characters तिच्यातील स्वतंत्र स्त्री represent करायचे.\nस्मिता म्हटलं की सगळ्यात आधी मला आठवतात ते डोळे. टपोरे, हरीणासारखे वगैरे विशेषणं आपण वापरुन पार चोथा केली आहेत. स्मिताचे डोळे पाहीले की भावगर्भ या शब्दाचा अर्थ कळतो. She can speak a thousand words without saying a single line. Her eyes will do that for her. काळजाला भिडणारी दुसरी identity म्हणजे तिचा आवाज.औरंगाबादच्या Engg College ला SE ला पहील्यांदा बाजारची cassate ऎकली. सुरुवातीलाच \"कौन हो वो..\" चा स्मिताच्या आवाजातला तुकडा ऐकला आणि सटपटलोच. Dialoge delivery can be so powerful\nमाझ्या खोलीत एक दगड बसला होता. माझ्या चेहरया वरचे विलक्षण भाव बघून माझा चालता माणूस त्याने कानात खुपसला. \"काय आवाज आहे\" दगड काही मिनीटांसाठी माणसात आला होता.\nस्मिताचा मुलगा ज्या कार्यक्रमात आला होता त्यात शबानानं एक भाषण ठोकलं. तिच्या पुर्ण भाषणाचा gist एका शब्दात तिनेच सांगीतला: \"Smita was my SOULSISTER\" या एका वाक्यासाठी शबानाने अर्थ मधे स्मिताचा जो चुरा केला होता त्यासाठी तिला माफी दिली.\nसिनेमा शिवाय स्मिता कायम तुकड्या तुकड्यात भेटली.\nमागे म.टा.त (जेंव्हा मटा ला इंग्रजी पुरवणीचं ठीगळ नसायचं तेंव्हा) सोनालीनं \"स्मितानं लावलेलं झाड\" असा अफलातून लेख लिहीला होता. खुप साध्या भाषेत आणि भारावलेल्या अवस्थेतला लेख. सोनालीला दरवेळी पडद्यावर पाहाताना उगीचच त्या झाडाचे संदर्भ ताजे होतात.\nनंतर एकदा सुभाष अवचटांची E-TV वर एक सुंदर मुलाखत झाली होती. सुभाष आणि स्मिता खुप चांगले मित्र असल्याचे बरेच उल्लेख होते. पण सुभाषनं काही फार अफलातून आठवणी सांगीतल्या. सुभाषच्या पहील्या प्रदर्शनाच्या वेळी त्याच्याकडे चांगला शर्ट नव्हता तर स्मिताने तो आणून दिला. आणि सगळ्यात touching आठवण होती स.प. च्या कट्ट्यावरची जेंव्हा दोघेही भविष्याची स्वप्न बघायची. \"सुभाष आपण पुढे जायला पाहीजे रे असं म्हणता म्हणता स्मिता खरच खुप पुढे निघून गेली\"\nपरवाच उंबरठा पाहीला आणि ती नसल्याची प्रचंड जाणिव झाली. मी कधी सिनेमा आणि त्यातील लोक यावर फ़ार टिकाटिप्पणी करत नाही तुझ्या पोस्टने ते करायला लावले ...\nशमा - ए - महफ़िल\nअवघा रंग एक झाला...\nकाही क्षण ... काही आठवणी .. काही विचार\nसंदिग्ध अर्थाचे उखाणे कधी तरी उलगडतील, स्पर्शातून, गाण्यातून,वा कवितेतून; तुझ्या अस्तित्वाचे पुरावे मी शोधत नाही पण तू आहेस एव्हडया आशेवर मांडू देत मला हा प्रपंच...\nहमामा रे पोरा हमामा रे\nNo, everybody's gotta learn, nobody's born knowin' ... झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्...\nतू नसताना गावात तुझ्या बैरागी भगव्या कपड्यांत विरागी ओळखीचे ऊन भाळी मळतांना हरवतो घरी जाताना कधी डोळ्यांनी आ...\n\"मंद्र\"च्या निमित्ताने: सोनुबाई आणि कथलाचा वाळा- नवा खो खो\nपरत एकदा हिंमत दाखवुन नवा खो खो सुरु करत आहे. हिंमत अश्यासाठी की गेले २-३ खो खो साफ फसले आहेत. कारणं माहीत नाही. कधी ब्लॉगे हो म्हणाले पण ल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/centre-plans-new-price-support-scheme-for-farmers-latest-update/", "date_download": "2018-11-20T11:39:18Z", "digest": "sha1:R6CVPEIJLX4ETZKIYLDTJPGJPK3PZYD4", "length": 6770, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "केंद्र सरकार बाजार हमीभाव योजना आणण्याच्या तयारीत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकेंद्र सरकार बाजार हमीभाव योजना आणण्याच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा: शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी महाराष्ट्रासह देशातील अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले होते. आता पिकांना सध्या जो हमीभाव देण्यात आला आहे, त्यापेक्षाही जास्त दर मिळण्यासाठी केंद्र सरकारने बाजार हमीभाव योजना आणण्याच्या तयारीत आहे. ही योजना आणण्यासाठी सध्या केंद्र सरकारची विविध राज्य सरकारांसोबत चर्चा सुरु आहे.\nया योजनेमध्ये जे दर जाहीर करण्यात आले आहेत, त्या दराने सर्व प्रकारचा शेतमाल खरेदी करण्याची राज्य सरकारला परवानगी असेल. फक्त यामध्ये भात आणि गहू पिकाचा समावेश नसेल, कारण हे दोन्ही शेतमाल केंद्र सरकारकडून अगोदरपासूनच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी खरेदी केले जातात.\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा…\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/decrease-in-petrol-and-diesel-prices-will-affect-development-works-nitin-gadkari/", "date_download": "2018-11-20T12:25:51Z", "digest": "sha1:G7YVSBK6UU6CJY3EJXSBCAZUK76HEZSA", "length": 8165, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यास विकासकामांवर परिणाम होईल: नितीन गडकरी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यास विकासकामांवर परिणाम होईल: नितीन गडकरी\nपेट्रोल-डिझेलची दरवाढ आर्थिक स्थितीमुळे अपरिहार्य त्याचा थेट जागतिक अर्थशास्त्राशी संबंध आहे.\nनवी दिल्ली: सलग ११ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानं मोदी सरकारविरोधात तीव्र संतापाची लाट उमटताना दिसत आहे. आज पुन्हा पेट्रोल ३० तर डिझेलचा दर लीटरमागे २० पैशांनी वाढला आहे. मुंबईत वाढलेल्या दरानुसार पेट्रोलचे दर ८५.२९ इतके झाले आहेत. तर अमरावती शहरातल्या पेट्रोलचा दर हा संपूर्ण भारतात सर्वाधिक आहे. अमरावतीत पेट्रोलचा दर लिटरमागे ८६.४४ तर डिझेलचा दर ७४.११ इतका आहे.\nदरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंधन दरवाढीचं समर्थन केलं आहे. “इंधनांच्या किमंती कमी केल्यास त्याचा विकास कामांवर परिणाम होईल. डीझेलचे दर कमी केल्यास जलसिंचनाची कामे, उज्वला योजना, ग्रामीण भागात वीज पोहोचविण्याची कामे तसेच मुद्रा योजनेवर त्याचा मोठा परिणाम होईल. पेट्रोल-डिझेलची दरवाढ आर्थिक स्थितीमुळे अपरिहार्य आहे. त्याचा थेट जागतिक अर्थशास्त्राशी सबंध आहे. पेट्रोल-डिझेलचे दर कमी करायचे असतील. तर आंतरराष्ट्रीय बाजारातून तेल चढ्या दराने घेऊन इथे ते स्वतात द्यावे लागेल. आणि असे केले तर जनहिताच्या अनेक योजनांवर परिणाम होईल”, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र…\nटीम महाराष्ट्र देशा- पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही व धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/nandurbar-dist-develpment-i-will-my-try-best/", "date_download": "2018-11-20T12:34:59Z", "digest": "sha1:A2PE6SYHVC35MKPH37Q2SL6WMA7526IN", "length": 15210, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील - जयकुमार रावल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – जयकुमार रावल\nटीम महाराष्ट्र देशा- नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखाना, पुरुषोत्तमनगर, शहादा येथे संगणकीकृत ऊस वजन काटा पूजन कार्यक्रम, गाळप हंगाम शुभारंभच्या उदघाटनप्रसंगी पालकमंत्री रावल हे बोलत होते. रावल म्हणाले, पी. के. अण्णा पाटील यांच्याशी आमचे ऋणानुबंध होते. त्यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केले. अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली.\nकारखाना सुरू राहिला, तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे आमची नेहमीच सहकार्याची भूमिका राहिली आहे. नंदुरबार- धुळे जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांमुळे सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या योजना कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सुलवाडे- जामफळ उपसा सिंचन योजना केंद्र सरकारच्या निधीतून कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारने दुष्काळ निवारणसाठी १० हजार कोटी रुपयांचे, तर शेतकरी कर्जमुक्तीसाठी सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. याशिवाय शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.सारंगखेडा येथे भरणाऱ्या यात्रेचे ब्रॅण्डिग करण्यात येत आहे.\nया यात्रेची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यात येत आहे. राजस्थानातील पुष्करच्या धर्तीवर या यात्रेची माहिती पर्यटकांना व्हावी म्हणून पर्यटन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी यंदा साडेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील होळी उत्सवाचेही ब्रॅण्डिग करण्यात येत आहे. त्यामुळे या भागात पर्यटनाला चालना मिळून रोजगाराची निर्मिती होणार आहे, असेही पालकमंत्री रावल यांनी नमूद केले.जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत कारखाना चांगल्या पध्दतीने सुरू आहे. कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे कौतुक केले पाहिजे. शेतकरी टिकविण्यासाठी कारखाने सुरू राहिले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचे नियोजन केले.\nउपसा सिंचन योजनेची कामे लवकरच मार्गी लागतील. पाण्याची बचत करण्यासाठी सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचनाचा वापर वाढवावाच लागेल. तसेच ठिबकमुळे उत्पादनातही वाढ होते. शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य सरकार नेहमीच शेतकरी हिताचाच विचार करीत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन दुपट करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तापी- बुराई योजनेच्या कामाला गती दिलेली आहे. शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक पी आर पाटील यांने केले व संचालक मंडळ सदस्य रतिलाल पाटील यांनी आभार मानले.महाजनांचे वादग्रस्त वक्तव्यजलसंपदामंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर सभेत वादग्रस्त वक्तव्य केले. दारूची विक्री वाढण्यासाठी त्याला महिलांचे नाव दिल्यास त्याची विक्री निश्चित वाढेल. त्यामुळे साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या दारूचे नाव बदलून ‘महाराजा’ ऐवजी ‘महाराणी’ ठेवण्याचा अजब सल्ला महाजन यांनी भर सभेत दिला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामास प्रारंभ झाला, त्या कार्यक्रमात महाजन बोलत होते.\nकारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी कारखान्याची माहिती सभेत दिली. त्यात त्यांनी आपल्याकडे डिस्ट्रिलरी प्रकल्प आहे मात्र मद्याची विक्री कमी होते, असे सांगितले. त्यानंतर हाच मुद्दा धरून गिरीश महाजन म्हणाले, “राज्यात सर्वाधिक देशी दारूची विक्री कोपरगावचे नेते शंकरराव काळे यांच्या कारखान्याची होते. त्यांच्या कारखानानिर्मित दारूचे नाव ‘भिंगरी’ आहे.\nतर माजी आमदार कोल्हे यांच्या कारखान्यातर्फे निर्माण होणाऱ्या मद्याचे नाव ‘ज्यूली’ आहे. त्याचप्रमाणे बाजारात ज्या उत्पादनांना महिलांचे नाव दिले आहे. त्यांची विक्री अधिक होते. ही वस्तुस्थिती आहे. मद्य व तंबाखूजन्य पदार्थांना असलेली नावे बहुतांशी महिलांची आहेत. जसे विमल, केसर गुटखा हे माव्याचे प्रकार बंदी असताना विकले जातात. त्यामुळे सातपुडा साखर कारखान्याने मद्य विक्री वाढवण्यासाठी ‘महाराजा’ ऐवजी ‘महाराणी’ करावे.” त्यामुळे आता महाजनांच्या या वक्त्व्याने एका नवीन वादाला तोंड फुटले आहे\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही.…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/raja-ravi-varmas-tilottama-painting-fetches-over-%E2%82%B95-crore-104729", "date_download": "2018-11-20T12:24:01Z", "digest": "sha1:VRMELLCRVLALZ6LXRRTYEUOST4DHKWHA", "length": 8964, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "Raja Ravi Varma's Tilottama painting fetches over ₹5 crore राजा रविवर्मांच्या 'तिलोत्तमे'चा ५.१७ कोटींस लिलाव | eSakal", "raw_content": "\nराजा रविवर्मांच्या 'तिलोत्तमे'चा ५.१७ कोटींस लिलाव\nगुरुवार, 22 मार्च 2018\nरविवर्मा यांची चित्रे अत्यंत जिवंत वाटतात आणि त्यात भारतीयत्व स्पष्टपणे दिसते, अशी प्रशंसा सॉथबे या लिलाव करणाऱ्या कंपनीने केली आहे. राष्ट्रीय खजिना म्हणून भारत सरकारने जाहीर केलेल्या रविवर्मा यांनी रामायण, महाभारत आणि इतर पौराणिक कथांमधील व्यक्तिमत्त्वे रंगविली आहेत\nन्यूयॉर्क - प्रख्यात चित्रकार राजा रविवर्मा यांनी काढलेले तिलोत्तमा या पौराणिक कथेतील अप्सरेचे चित्र येथील लिलावात 5.17 कोटी रुपयांना विकले गेले आहे.\nयेथे मॉडर्न अँड कॉंटेम्पररी साउथ एशियन आर्ट या प्रदर्शनात हा लिलाव करण्यात आला. या चित्राला 3.90 कोटी रुपये अपेक्षित असताना त्याहून अधिक किंमत मिळाली. राजा रविवर्मा यांची फार निवडक चित्रे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाली असून, त्यातील तिलोत्तमेचे हे चित्र आहे.\nरविवर्मा यांची चित्रे अत्यंत जिवंत वाटतात आणि त्यात भारतीयत्व स्पष्टपणे दिसते, अशी प्रशंसा सॉथबे या लिलाव करणाऱ्या कंपनीने केली आहे. राष्ट्रीय खजिना म्हणून भारत सरकारने जाहीर केलेल्या रविवर्मा यांनी रामायण, महाभारत आणि इतर पौराणिक कथांमधील व्यक्तिमत्त्वे रंगविली आहेत. पौराणिक कथेनुसार, सुंद आणि उपसुंद या दोन दैत्यबंधूंना मारण्यासाठी ब्रह्मदेवाच्या विनंतीनुसार तिलोत्तमा ही अप्सरा स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. तिला मिळविण्याच्या इर्ष्येने दोन्ही भावांनी एकमेकांशी लढाई केली आणि त्यात त्यांचा अंत झाला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/12/India-fourth-amongst-PhD-holders-in-the-world.html", "date_download": "2018-11-20T12:02:12Z", "digest": "sha1:FHRAXSFNKLA6PA4VUKTCLS23QMZYFRLC", "length": 5838, "nlines": 12, "source_domain": "mahamtb.com", "title": " पीएच.डी. पदवीधारकांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर पीएच.डी. पदवीधारकांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर", "raw_content": "\nपीएच.डी. पदवीधारकांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर\nनवी दिल्ली : विविध विषयात संशोधन करून पीएच.डी पदवी मिळविणाऱ्या देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. आर्थिक सहयोग व विकास संस्था (ओईसीडी) या संस्थेने ही क्रमवारी नुकताच जाहीर केली आहे. पीएच.डी. पदवी मिळविणाऱ्या देशात अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. आर्थिक सहयोग व विकास संस्थेने (OECD) २०१४ साली पीएच.डी पदवी प्राप्त केलेल्या एकूण संशोधकांच्या संख्येनुसार रँकिंग जाहीर केली आहे. 'ओईसीडी' च्या अहवालानुसार जगातील १५ देश हे पीएच.डी. पदवीधारकांच्या संख्येत आघाडीवर आहेत, हे देश उच्च शिक्षणात गुंतवणूक करीत आहेत, त्यामुळेच पीएच.डी. धारकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.\nभारतात २०१४ साली २४,३०० पीएचडी पदवीधारक\nसन २०१४ या वर्षात भारतात सर्व विषयातील मिळून पीएचडी पदवी प्राप्त करणाऱ्यांची संख्या ही २४,३०० इतकी असून जागतिक क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर आहे. याच काळात अमेरिकेत ६७,४४९ जणांनी पीएचडी मिळविली असून अमेरिका पहिल्या स्थानावर आहे तर जर्मनीने २८,१४७ पीएचडी पदवी प्राप्त करून जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान पटकाविले आहे, तर इंग्लंडने २५,०२० पीएचडी पदवीधारकासह जागतिक क्रमवारीत तिसरे स्थान मिळविले आहे. इंग्लंड आणि भारत या देशात पीएचडी धारकांच्या संख्येत फार मोठा फरक नाही हे लक्षात घेतले पाहिजे.\nदक्षिण आफ्रिका १५ व्या स्थानावर\nपीएचडी पदवी प्राप्त करणाऱ्या देशात दक्षिण आफ्रिका १५ व्या स्थानावर आहे, २०१४ साली या देशात केवळ २०६० संशोधकांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. रशिया हा देश ही २२२३ पीएचडी पदवी धारकांच्या संख्येसह १४ व्या स्थानावर आहे. पीएचडी पदवी मिळविणाऱ्या देशांमध्ये जपान ( १६०३९ ) पीएचडी पदवीसह पाचव्या स्थानावर, फ्रान्स ( १३७२९) सहाव्या, दक्षिण कोरिया ( १२,९३१) सातव्या स्थानावर , स्पेन ( १०,८८९) आठवे स्थान, इटली ( १०,६७८) ९ व्या स्थानावर, ऑस्ट्रेलिया ( ८४००) दहाव्या स्थानी, कॅनडा ( ७०५९) अकरावे स्थान, तुर्की ( ४५१६) बारावे स्थान तर इंडोनेशिया हा देश ३५९१ पीएचडी धारकासह तेराव्या स्थानावर आहे.\nविकसनशील अर्थव्यवस्थेत भारत देश आघाडीवर\nपीएचडी पदवी प्राप्त करणाऱ्या देशात भारत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असला तरी, विकसनशील आर्थिक देशात भारताचा क्रमांक अव्वल ठरला आहे. जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स यासारख्या देशांना पीएचडी पदवीधर संख्येत मागे टाकले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/13/Short-and-Crisp-Namkaran-.html", "date_download": "2018-11-20T11:42:42Z", "digest": "sha1:NJC6VB2BEQOPDSD5B6TKIMDN7T2H2OMK", "length": 3649, "nlines": 14, "source_domain": "mahamtb.com", "title": " शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : नामकरण शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : नामकरण", "raw_content": "\nशॉर्ट अॅण्ड क्रिस्प : नामकरण\nजेव्हा एखाद्याचं बारसं करायचं असतं, नाव ठेवायचं असतं तेव्हा संपूर्ण परिवार कित्ती विचार करतो नाही का असाच हा एक अतरंगी गुजराती परिवार आहे. सुरुवातीला एक माणूस खूप घाई घाईनं टॅक्सी शोधतोय आणि त्याला काही टॅक्सी मिळेना, तिकडून फोन वर फोन कधी निघतोयेस म्हणून.. आणि तितक्यात त्याला घ्यायला येते मधुबाला.\nही मधुबाला म्हणजे कुणी बाई किंवा व्यक्ती नाही तर ही मधुबाला आहे त्यांची खानदानी गाडी. म्हणजे अनेक वर्षांपासून वापरात असलेली, सजलेली, मधुबाला असं जिच्यावर लिहीलंय ती मधुबाला. आणि गाडीत बसल्या बसल्या त्याची आज्जी, आजोबा, बहिणी, भाऊ त्याला नावं सुचवायला लागतात. एकूण चित्र असं स्पष्ट होतं की या माणसाला आपल्या बाळाच्या बारश्याला जायचंय, आणि त्याला ऊशीर होतोय, आणि हा अतरंगी परिवार भन्नाट नावं सुचंवतोय.\nजेव्हा गाडी थांबते तेव्हा आपल्या परिवारामुळे त्रस्त झालेला हा माणूस त्यांना बारेच थांबायला सांगतो. प्रेक्षकांनाही धक्का बसतो, की आपल्या बाळाच्या बारश्याला हा आपल्या परिवाराला आत का नेत नाहीये मात्र तो आत जाताच सगळं चित्र बदलतं. काय होतं असं मात्र तो आत जाताच सगळं चित्र बदलतं. काय होतं असं नेमकं 'नामकरण' कोणाचं असतं. आणि तो काय नाव ठेवतो नेमकं 'नामकरण' कोणाचं असतं. आणि तो काय नाव ठेवतो जाणून घेण्यासाठी नक्की बघा हा लघुपट.\nया लघुपटाला १ लाख ५८ हजार व्ह्यूज आहेत. प्रसिद्ध कलाकार नमित दास यानी या लघुपटात मुख्य भूमिका साकारली आहे. सोनम नायरनं दिग्दर्शिक केलेला हा लघुपट प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य नक्कीच आणेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AC-4/", "date_download": "2018-11-20T11:42:28Z", "digest": "sha1:JL66RROTEKH2O3B42U6RX5BBNVYAZZXN", "length": 8940, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉर्पोरेट महिला व्हॉलीबॉल अजिंक्‍यपद स्पर्धा; इन्फोसिस, कॅपजेमिनी संघांचा उपान्त्य फेरीत प्रवेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॉर्पोरेट महिला व्हॉलीबॉल अजिंक्‍यपद स्पर्धा; इन्फोसिस, कॅपजेमिनी संघांचा उपान्त्य फेरीत प्रवेश\nपुणे – इन्फोसिस संघाने कॉग्निझंट संघाचा, तर कॅपजेमिनी संघाने टीसीएस संघाचा सरळ गेममध्ये पराभव करताना सुहाना लक्ष्य कॉर्पोरेट महिला व्हॉलीबॉल अजिंक्‍यपद स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. सुहाना प्रवीण मसालेवाले आणि लक्ष्य यांच्या संलग्नतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.\nसिम्बायोसिस स्कूल, प्रभात रोड येथील क्रीडांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील आज झालेल्या पहिल्या उपान्त्यपूर्व लढतीत पल्लवी बॅनर्जीच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर इन्फोसिस संघाने कॉग्निझंट संघाचा 2-0 (25-18, 25-10) असा एकतर्फी पराभव करताना उपान्त्य फेरीत प्रवेश केला. तसेच दुसऱ्या उपान्त्यपूर्व सामन्यात श्वेता अरोराच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर कॅपजेमिनी संघाने टीसीएस संघावर 2-0 (25-17, 25-9) अशी सहज मात करताना उपान्त्य फेरीत प्रवेश केला.\nअत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या अत्यंतच रंगतदार अशा तिसऱ्या उपान्त्यपूर्व लढतीत असेंचर संघाला टेक महिंद्रा संघाचा 2-0 (25-20, 25-23) असा पराभव करण्यासाठी कडवी झुंज द्यावी लागली. सामनावीर संप्रिती नाथच्या अप्रतिम कामगिरीमुळे असेंचरने बाजी मारली व उपान्त्य फेरीतील स्थान निश्‍चित केले. अखेरच्या उपान्त्यपूर्व लढतीत ऍमडॉक्‍स संघाने सिंटेल संघाची दुसऱ्या गेममधील झुंज मोडून काढताना 2-0 (25-14, 25-21) असा विजय मिळवीत अखेरच्या चार संघांमध्ये स्थान मिळविले.\nइन्फोसिस वि.वि. कॉग्निझंट 2-0 (25-18, 25-10) सामनावीर – पल्लवी बॅनर्जी,\nकॅपजेमिनी वि.वि. टीसीएस 2-0 (25-17, 25-9) सामनावीर – श्वेता अरोरा,\nअसेंचर वि.वि. टेक महिंद्रा 2-0 (25-20, 25-23) सामनावीर- संप्रिती नाथ,\nऍमडॉक्‍स वि.वि. सिंटेल 2-0 (25-14, 25-21) सामनावीर शाहिनी शेरीन.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleग्रीन झोन ऍग्रोच्या चित्रकला स्पर्धेत कोथळेचा हर्षद भोसले प्रथम\nजागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धा : मेरी कोमची उपांत्य फेरीत धडक\nपाकिस्तान क्रिकेट बोर्डावर बीसीसीआयचा मोठा विजय, आयसीसीने पीसीबीची याचिका फेटाळली\n#INDvAUS T20 : पहिल्या सामन्यासाठी भारताचा 12 खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर\nविराट शांत राहिला तर नवलच – कमिन्स\nभारत ‘अ’ वि. न्यूझीलंड ‘अ’ कसोटी सामना अनिर्णित\nATP World Tour Finals : जर्मनीच्या 21 वर्षीय झ्वेरेवने पटकावले विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-20T12:20:14Z", "digest": "sha1:6HPR5PSBYYXAREKNSUD4LEGJPLS24G42", "length": 7073, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘यांना’ सत्तेचा माज आलाय, राज ठाकरेंचा घणाघात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘यांना’ सत्तेचा माज आलाय, राज ठाकरेंचा घणाघात\nमुंबई: T१ उर्फ अवनी वाघिणीला ठार मारल्यावरून सध्या राज्यभर एकच वाद सुरु आहे. अवनी वाघिणीला गोळी घालून ठार केल्याने राज्यसरकारवार चोहीबाजूने टीकेची झोड उठली आहे. दरम्यान आज या वादामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेत राज्य सरकारला खडे बोल सुनावले.\n“अंबानीसाठी देश विकायला काढलाय का” असा थेट प्रश्न करत त्यांनी अंबानींच्या प्रकल्पासाठी वाघिणीला मारल्याच्या चर्चेला दुजोरा दिला. “वाघिणीला बेशुद्ध करून तिचे संवर्धन करता आले असते. ठार केलेल्या वाघिणीचे बछडे देखील सापडत नाहीयेत, त्यांचं काय झालं असेल” असा थेट प्रश्न करत त्यांनी अंबानींच्या प्रकल्पासाठी वाघिणीला मारल्याच्या चर्चेला दुजोरा दिला. “वाघिणीला बेशुद्ध करून तिचे संवर्धन करता आले असते. ठार केलेल्या वाघिणीचे बछडे देखील सापडत नाहीयेत, त्यांचं काय झालं असेल एका जिवाबरोबर आणखीन जीव जाणार का एका जिवाबरोबर आणखीन जीव जाणार काराज्यसरकारला सत्तेचा माज आला असल्याने आम्ही काही केलं तरी आम्हाला काही होणार नाही अशा अविर्भावात ते वागत आहेत मात्र घोडेबाजार जवळच असल्याने सरकारचा माज उतरवायला हवा.” असे ते म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहापालिका रणसंग्राम २०१८: प्रारूप मतदार यादी सदोष असल्याचे सिद्ध\n औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव कधी करणार\nबापाने जे द्यायचं आहे ते बाप देईल – चंद्रकांत पाटील\nमुस्लीम आमदार आक्रमक; राजदंड पळविण्याचा प्रयत्न\nमराठा आरक्षणाच्या बाबतीत अजूनही टांगती तलवार- धनंजय मुंडे\nमराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणावरून सरकारविरुद्ध विरोधक आक्रमक\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nडॉ.आशिष देशमुख यांचा राजीनामा मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/special-story/manuskichi-ghoshta-amit-prabha-vasant-psychopath-azara-village-dr-bharat-bhavani-302841.html", "date_download": "2018-11-20T11:26:03Z", "digest": "sha1:LXZL62ZI3OS6HX7LX6GZ2K2OL6SR7ALA", "length": 6789, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - माणुसकीची गोष्ट : वेड्यांचं 'वेड' लागलेला माणूस!–News18 Lokmat", "raw_content": "\nमाणुसकीची गोष्ट : वेड्यांचं 'वेड' लागलेला माणूस\nरस्त्यावर आयुष्य काढत फिरणाऱ्या मनोरुग्णांना आपल्या घरी आणायचं आणि त्यांना माणसात आणून त्यांच्या घरी पाठवायचं यासाठी अमित यानी आपलं जीवन समर्पित केलंय.\nदिनेश केळुसकर, कोल्हापूर, 28 आॅगस्ट : वेड्यांचं वेड लागलेला एक माणूस आजरा गावात राहतो. त्याचं नाव आहे अमित प्रभा वसंत. रस्त्यावर आयुष्य काढत फिरणाऱ्या मनोरुग्णांना आपल्या घरी आणायचं आणि त्यांना माणसात आणून त्यांच्या घरी पाठवायचं यासाठी अमित यानी आपलं जीवन समर्पित केलंय. कुठल्या ना कुठल्या कारणानं बिघडलेल्या मानसिक अवस्थेत आपलं गाव, आपलं घर, आपली सर्व नाती सोडून भणंग अवस्थेत रस्त्यावरचं जगणं वाट्याला आलेल्या आणि कचऱ्यात पडलेल्या या मनोरुग्णांसाठी अमित प्रभा वसंत हा माणूस देवदूत ठरलाय. स्वता:चं घर, शेती आणि शिक्षकाची चांगली नोकरी सोडून मनोरुग्णांना त्यांचं घर आणि त्यांची माणसं परत मिळवून देणं हेच आता त्यांचं जीवन झालंय.न्यूज18 लोकमतशी बोलताना अमित म्हणाले की, मी लहानपणी घरात येणाऱ्या म्हाताऱ्या माणसानाही हाताला धरून खायला घातलेलं आहे. कॉलेजला असताना हे मनोयात्री दिसायचे, पण पुढे जाउन त्यांना खायला द्यावं याचं धाडस होत नव्हतं. नंतर माझ्या असं लक्षात आलं की यांना खायला देत असताना बाकीचे लोक मला बघतील म्हणून मला भीती वाटते. पण, ते लोकंही देत नाहीत ना त्यांना खायला. म्हणून मग आपणच पुढं व्हाव आणि द्यावं असं ठरवलं. आणि त्याच दिवसापासून मी त्यांना बिनधास्तपणे खायला द्यायला लागलो.यासाठी अमित यांना त्यांचे मित्र सोमनाथ चौगुले यांनी त्यांची एक खोली निःशुल्क वापरायला दिली. आजतागायत त्यांनी अशा दीडशेच्यावर मनोरुग्णांना आपल्या घरी आणलंय. तर 70 हून अधिक जणांना त्यांचं घर मिळवून दिलंय. हे सर्व मनोरुग्ण भारताच्या वेगवेगळ्या राज्यातले आणि नेपाळमधले सुध्दा आहेत. या कामात त्याना मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. भरत वाटवानींचंही सहकार्य मिळतंय.\nअमितचे मित्र नामदेव सुतार सांगतात, हे एकटेच करत असल्याचं पाहून मला पण खंत वाटायला लागली. मलाही वाटल की आपण पण समाजासाठी यांच्यासोबत काहीतरी करण गरजेच आहे. हातभार थोडाफार लागला तर मलाही तेव्हढ पुण्य मिळेल. खूप मोठ काम आहे. सतीश शांताराम सांगतात, मी जॉबला होतो. तो प्रोजेक्ट होल्डवर असल्याने मी लक्ष दिल नाही. मग अचानक माझी आणि अमित यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याकडे पाहून मला प्रेरणा मिळली.VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nपृथ्वीवरचा स्वर्ग, थंडीत 'या' ठिकाणी एकदा जाऊन याच\nअवनीच्या बछड्यांनी 'अशी' भागवली भूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%952019/", "date_download": "2018-11-20T12:22:36Z", "digest": "sha1:J3FAGYGNLEOLKF52B37BEVXAGLYCUYEG", "length": 8791, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लोकसभा निवडणूक2019- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'माझ्या पृथ्वीला सांभाळा' : सुपरहीरोंच्या जनकाला राज ठाकरेंनी वाहिली अनोखी आदरांजली\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\n'अजेय भारत, अटल भाजप' चा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा\nशिवसेनेचं मिशन 'लोकसभा 2019' : हे असतील मुंबईतले संभाव्य उमेदवार\nदलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राहुल गांधींचं आजपासून 'संविधान बचाव' अभियान\n'माझ्या पृथ्वीला सांभाळा' : सुपरहीरोंच्या जनकाला राज ठाकरेंनी वाहिली अनोखी आदरांजली\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/ncp/all/page-121/", "date_download": "2018-11-20T11:37:31Z", "digest": "sha1:436PVDNU4F5U5CZJKU72E7QOBZZJRW4T", "length": 9734, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ncp- News18 Lokmat Official Website Page-121", "raw_content": "\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nआंध्र विभाजनाच्या मुद्यावर राष्ट्रवादी मवाळ\nऊर्जा खात्यात 73 हजार कोटींचा घोटाळा : भाजप\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी क्रीडाभवनाचा पर्याय\nआघाडीत मर्जीच्या 'वर्दी'मुळे, सत्यपाल सिंह यांची बढती रखडली\nमीडियामुळे लोकशाही खराब, जाधवांच्या उलट्या बोंबा \n'घड्याळा'त तिसर्‍या आघाडीचा 'गजर'\nराष्ट्रवादीसमोर सर्व पर्याय खुले -पटेल\nअजित पवार पुन्हा नको ते बोलले \n26/22 असाच फॉर्म्युला राहील -पवार\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Cascading-travel-by-crowded-travel/", "date_download": "2018-11-20T11:50:18Z", "digest": "sha1:ICYZLZIGGMH6YEJTV5EOA6O5LSK77RE6", "length": 5288, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गर्दीच्या प्रवासाने चाकरमानी मेटाकुटीला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › गर्दीच्या प्रवासाने चाकरमानी मेटाकुटीला\nगर्दीच्या प्रवासाने चाकरमानी मेटाकुटीला\nउन्हाळी सुट्टीचा हंगाम संपण्यास काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या काही दिवसांतच शाळा सुरू होणार असून या पार्श्‍वभूमीवर बच्चेकंपनीसह गावाला आलेल्या चाकरमान्यांनी रविवारपासून परतीची वाट धरली आहे. त्यामुळे महामार्गासह कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्‍या सर्वच गाड्या हाऊसफुल्ल आहेत. गर्दीमुळे परतीचा प्रवास नको झाला आहे.\nकाही चाकरमान्यांनी खासगी वाहनांचा आधार घेत मुंबई गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहनांच्या वर्दळीत वाढ झाली आहे. रेल्वे प्रशासनानेदेखील दि.4 एप्रिलपासून हॉलिडे स्पेशल गाड्या सोडून चाकरमान्यांसह पर्यटकांनादेखील दिलासा दिला आहे. कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणार्‍या हॉलिडे स्पेशलमुळे नित्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार नाही, याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष दिल्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यास मदत झाली. या हॉलिडे स्पेशल गाड्या 10 जूनपर्यंत धावणार असल्याने चाकरमान्यांची चिंता दूर झाली असून चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. रविवारपासून बहुतांश चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले असून, कोकण मार्गावरून धावणार्‍या नियमीत गाड्यांसह हॉलिडे स्पेशल गाड्या गर्दीने धावत आहेत.\nकोकण रेल्वे मार्गावरून दि. 8 जून : एलटीटी - करमाळी, दि. 9 जून : एलटीटी - करमाळी, दि. 10 जून : एलटीटी - करमाळी तसेच सीएसटी -कोचिवली या गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून धावणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखांचे अर्थसहाय्य\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nस्वीकृत नगरसेवक अतुल चव्हाण यांचा राजीनामा\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/The-car-was-hit-and-policemen-injured-/", "date_download": "2018-11-20T12:28:03Z", "digest": "sha1:QRJ6ONA3K3XP4A4F2JJAWXNEYRI3UJM5", "length": 5189, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंत्र्यांच्या ताफ्यातील कारची धडक बसून पोलिस कर्मचारी जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मंत्र्यांच्या ताफ्यातील कारची धडक बसून पोलिस कर्मचारी जखमी\nमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची धडक बसून पोलिस कर्मचारी जखमी\nरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी\nराज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा ताफा येत असताना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून इशारा करून वाहतूक रोखून धरणार्‍या वाहतूक पोलिसाला भरधाव कारची धडक बसली. या अपघातात वाहतूक शाखेचे पोलिस नाईक सुरेंद्र शिंदे जखमी झाले. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास माळनाका येथे ही घटना घडली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेंद्र शंकर शिंदे (45) हे वाहतूक पोलिस शुक्रवारी सकाळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दौर्‍यानिमित्त वाहतूक नियंत्रणासाठी माळनाका येथील शासकीय विश्रामगृहासमोर तैनात होते. याचवेळी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ना. चव्हाण यांच्या गाड्यांचा ताफा मारुती मंदिरकडून माळनाका येथील शासकीय विश्रामगृहाकडे येत असताना वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असलेल्या वाहतूक पोलिस शिंदे यांनी बसस्थानकाकडून मारुती मंदिरकडे जाणारी वाहतूक इशारा करून रोखून धरली होती.\nमंत्र्याच्या गाड्यांचा ताफा जात असतानाच अचानक एक इको कार (एम.एच -08-0946) ही भरधाव वेगाने अचानक पुढे आली. हाताच्या इशार्‍याने वाहतूक रोखून धरणार्‍या वाहतूक पोलिस शिंदे यांना या कारची धडक बसून ते जखमी झाले. जखमी अवस्थेत त्याना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद शहर पोलिस स्थानकात करण्यात आली असून याचा पुढील तपास पो. ना. सावंत करीत आहेत.\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nओबीसी मधील आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/kankavli-bhima-corgoan-case-impact-in-sindhudurg-district/", "date_download": "2018-11-20T11:49:27Z", "digest": "sha1:IYHU2XOGK234ANMRJZ6FJUYWVCPPNFRT", "length": 5157, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भीमा कोरगाव प्रकरणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडसाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › भीमा कोरगाव प्रकरणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडसाद\nभीमा कोरगाव प्रकरणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडसाद\nभीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद बुधवारी सिंधुदुर्गातही उमटले. तेथे झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करत बुधवारी कणकवलीत भारिप बहुजन महासंघाच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पुरोगामी परिवर्तनवादी संघटना आणि आंबेडकरी अनुयायी यांनी एकत्र येत कणकवलीत मोर्चा काढला. यावेळी नव्या पेशवाईचा व हल्ल्याचा निषेध करत महामार्गावर पटवर्धन चौैकात सुमारे अर्धा तास रास्ता रोकोही केले. यावेळी विविध संघटनांच्या नेत्यांनी भारतीय लोकशाहीमध्ये नवी मनूवादी प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढत असेल तर त्या प्रवृत्तीला उलथवून टाकण्याचे काम तमाम भीमसैनिक करतील, असा इशाराही दिला.\nबुधवारी दुपारी 12 वा. सुमारास या मोर्चास प्रारंभ झाला. कणकवली सिद्धार्थनगर येथून पटकीदेवी बाजारपेठ मार्गे हा मोर्चा पटवर्धन चौैकात आला. तेथून महामार्गाने प्रांत कार्यालयाकडे हा मोर्चा येऊन तेथे सभेत रूपांतर करण्यात आले. या मोर्चात भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष नाना डांमरेकर, सत्यशोधक संघटनेचे सुदीप कांबळे, अंकुश कदम, संदीप कदम आदी सहभागी होते.\nअन्यथा गोवा- महाराष्ट्र सीमेवर रास्ता रोको\nभीमा कोरगाव प्रकरणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडसाद\nसावंतवाडी टर्मिनस’चे काम थांबविले\nमागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखांचे अर्थसहाय्य\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nस्वीकृत नगरसेवक अतुल चव्हाण यांचा राजीनामा\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Kadegaon-taluka-becomes-the-center-of-attraction-of-tourists/", "date_download": "2018-11-20T11:27:47Z", "digest": "sha1:XEYMRT2PXOAD3T3CTNI6K7DNUU2B4C2O", "length": 8807, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कडेगाव तालुका बनला पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › कडेगाव तालुका बनला पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र\nकडेगाव तालुका बनला पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र\nकडेगाव : रजाअली पिरजादे\nनिसर्गाच्या कुशीत वसलेला कडेगाव तालुका आज पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. कडेगाव तालुक्याला डोंगराळ तालुका म्हणून ओळखले जाते.कडेगाव तालुक्याच्या चारी बाजूंना सह्याद्री पर्वतांच्या रांगेने वेढले आहे. नैसर्गिकरित्या चार डोंगराळी भाग दिसून येतात. सोनहिरा, शाळगाव, नेर्ली खोरे आणि खेराडे-वांगी परिसरात निसर्गरम्य वातावरण पहायला मिळते. याशिवाय तालुक्यात आणि परिसरात देवदेवतांच्या जुन्या काळातील देवालये दिसतात. पावसाळ्यात आणि विशेष करून श्रावण महिन्यात एक आगळा-वेगळा आनंद अनुभवायला मिळतो.\nसागरेश्‍वर अभयारण्य जगप्रसिद्ध असून येथे सागरेश्‍वर देवस्थानही आहे. त्याचबरोबर चौरंगीनाथ मंदिर, लिंगेश्‍वर मंदिर, महादेव मंदिर अशी वेगवेगळ्या प्रकारची अनेक मंदिरे येथे पाहायला मिळतात. याठिकाणी देवताळ, बालोघान, छत्रीबंगला, वेणूविहार तलाव, घोडेबीळ, तरस गुहा, बानदार, रनशुळा, शिखर, महानगुंड, किर्लोस्कर पोइंट वगैरे पर्यटन स्थळे आहेत. अभयअरण्यात विविध प्रकारचे प्राणीही आढळतात. यामध्ये प्रामुख्याने तरस, लांडगा, कोल्हा, खोकड, सायाळ, मांजर, चितळ, काळवीट, चिंकारा बरोबर घार, गिधाड, ससाणा, पारवा, पिंगळा, तांबडा होला, खंड्या, सुतार, धनछडी, सुगरळ, बगळा आदी पक्षी आढळतात.\nकडेगावच्या दक्षिणेला उंच डोंगरावर डोंगराईचे मंदिर आहे. येथून संपूर्ण कडेगाव तालुक्याचे विलोभनीय दृश्य पहायला मिळते. वर्षातून तीन वेळा येथे यात्रा भरते. या डोंगरावर भला मोठा पठारी प्रदेश आहे. येथील वाघझरा व तरस गुहा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी विविध जातीचे पक्षी, वन्यप्राणी आणि औषधी वनस्पती आढळतात. वैशिष्ठे म्हणजे समुद्र सपाटीपासून जिल्ह्यात सर्वात उंच असे हे ठिकाण असल्याचे बोलले जाते. डोंगराईच्या पायथ्याला कडेगाव येथील थोर संत श्री गोविंदगिरी महाराज यांची समाधी आहे. कडेगावात आदिलशहाच्या काळातील जुनी मशीद, पौराणिक काळातील हनुमान मंदिर, भैरवनाथ मंदिर त्याबरोबर आदिलशाच्या काळातील बाराकमानी साखर विहीर पहायला मिळते.\nकडेगावपासून जवळ नेर्ली येथे ऐतिहासिक पीर बेबानी साहेब यांचा दर्गाह आहे. कडेपूर-पुसेसावळी रोडवर हिंगणगाव बुद्रुक येथे हजार वर्षापूर्वीची श्री नारायणस्वामी महाराजांची समाधी पहावयास मिळते. या शिवाय सोनसळ येथील प्रसिद्ध चौरंगीनाथ मंदिर आहे. येथून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येतो. येथे पर्यटकासाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.\nसागरेश्‍वर अभयारण्य, चौरंगीनाथ मंदिर, डोंगराईदेवी मंदिर यांना शासनाने पर्यटनाचा दर्जा दिला आहे. साहजिक या सर्वच ठिकाणी भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी नेहमीच दिसून येते. या विविध कारणांनी आज पर्यटनाच्या नकाशावर कडेगाव तालुका झळकू लागला आहे. त्यामुळे येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आणि विविध देव देवतांचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी दिसून येते. येथे सध्या पावसाळ्याचे दिवस असून या परिसराने हिरवा शालू परिधान केला आहे. त्यामुळे सध्या निसर्ग सौंदर्यात एक वेगळे चित्र कडेगाव तालुक्यात पहावयास मिळत असून, लोकांचे आकर्षणाचे ते एक केंद्र बनले आहे.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/28-deaths-due-heavy-rain-kerala-131898", "date_download": "2018-11-20T12:33:44Z", "digest": "sha1:DEMCDUA4J36OAYP33NL2DV62OEMEJIUQ", "length": 9054, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "28 deaths due to heavy rain in Kerala केरळमध्ये पावसामुळे 28 जणांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nकेरळमध्ये पावसामुळे 28 जणांचा मृत्यू\nशुक्रवार, 20 जुलै 2018\nकेरळमध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय आज कन्नूर जिल्ह्यात एक जण वाहून गेला. राज्याच्या काही भागात पाऊस थांबल्यामुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी अनेक ठिकाणी पाणी साठल्याने सामान्य जनजीवन विस्कळित झाले आहे. आत्तापर्यंत 86 हजार 598 नागरिकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nतिरुअनंतपुरम : केरळमध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय आज कन्नूर जिल्ह्यात एक जण वाहून गेला. राज्याच्या काही भागात पाऊस थांबल्यामुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी अनेक ठिकाणी पाणी साठल्याने सामान्य जनजीवन विस्कळित झाले आहे. आत्तापर्यंत 86 हजार 598 नागरिकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nराज्यात 569 मदत शिबिरे सुरू करण्यात आली असून, अल्लापुझहामध्ये सर्वाधिक 194 शिबिरे सुरू करण्यात आली असून तेथे 11 हजार 90 कुटुंबांनी आश्रय घेतला आहे, असे नियंत्रण कक्षाने स्पष्ट केले आहे. त्याशिवाय कोट्टायम जिल्ह्यात 156 मदत शिबिरे सुरू केली असून सात हजार 856 कुटुंबांनी तेथे आश्रय घेतला आहे. कोट्टायम आणि अलापुझहा जिल्ह्यातील पाण्याची पातळी कमी होत नसल्यामुळे तेथील नागरिकांना मदत शिबिरात रात्र काढावी लागत आहे. विद्यापीठाने आज आणि उद्या होणाऱ्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-municipal-court-kabaddi-91410", "date_download": "2018-11-20T12:07:43Z", "digest": "sha1:VRREQTAT3KTEFDKXAPAJN2Y4YLDZVKOD", "length": 11186, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Municipal court for kabaddi कबड्डीसाठी पालिकेचे कोर्ट | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 9 जानेवारी 2018\nमुंबई - क्रिकेटपाठोपाठ फुटबॉलने मुंबईतील मैदानांचा ताबा घेतल्यावर मराठमोळ्या कबड्डी आणि खो-खोला कोपराही शिल्लक राहिलेला नाही. मैदानच उरले नसल्याने खेळाडूही कमी होऊ लागले; मात्र महापालिकेने आता पारंपरिक भारतीय खेळांनाही प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अंधेरीत खास क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून, कबड्डी आणि खो-खोचे पहिलेवहिले कोर्ट तिथे तयार करण्यात येणार आहे.\nमुंबई - क्रिकेटपाठोपाठ फुटबॉलने मुंबईतील मैदानांचा ताबा घेतल्यावर मराठमोळ्या कबड्डी आणि खो-खोला कोपराही शिल्लक राहिलेला नाही. मैदानच उरले नसल्याने खेळाडूही कमी होऊ लागले; मात्र महापालिकेने आता पारंपरिक भारतीय खेळांनाही प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अंधेरीत खास क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून, कबड्डी आणि खो-खोचे पहिलेवहिले कोर्ट तिथे तयार करण्यात येणार आहे.\nअंधेरीतील क्रीडा संकुलात फुटबॉल आणि क्रिकेटसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार करण्यात येणार आहे. क्रीडा संकुल उभारण्यासाठी महापालिका सुमारे १९ कोटी रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.\nखेळांच्या मैदानांबरोबर खुली व्यायामशाळाही संकुलात बांधण्यात येणार आहे. अंधेरीनंतर दहिसरमध्येही पालिका क्रीडा संकुल उभारण्याचा विचार करत आहे. त्याचबरोबर विक्रोळी आणि शिवाजीनगरसह सात ठिकाणी तरणतलाव उभारण्यात येणार आहे. त्यातील शिवाजीनगरमध्ये तरण तलाव उभारण्यासाठी स्थायी समितीने परवानगी दिली आहे.\nक्रिकेट, फुटबॉल, कबड्डी आणि खो-खोबरोबरच इतर खेळांसाठी मैदान तयार करण्यात येणार आहे. सायकल ट्रॅक बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर बास्केट बॉल आणि व्हॉलीबॉल कोर्टही बांधण्यात येणार आहे.\nअंधेरीतील क्रीडा संकुलात लहान मुलांचाही विचार करण्यात आला आहे. तिथे लहान मुलांना खेळण्याची जागा तयार करण्यात येईल. त्याचबरोबर शोभिवंत झाडेही लावण्यात येणार आहेत.\nदेशी खेळांना प्रोत्साहन मिळण्यासाठी क्रीडा संकुल बांधण्याचे पालिकेने उचललेले पाऊल महत्त्वाचे आहे; मात्र ते प्रामाणिक खेळाडू आणि खेळांसाठी काम करणाऱ्या संस्थांना वापरता आले पाहिजे. कबड्डी आणि खो-खोसारख्या खेळांसाठी मैदाने उरलेली नाहीत. त्यामुळे मोठ्या स्पर्धा घेता येत नाहीत. मोठ्या स्पर्धा भरवण्याचे स्वप्न क्रीडा संकुलाच्या माध्यमातून पूर्ण व्हायला हवे.\n- मनोहर इंदुलकर,(कार्याध्यक्ष, मुंबई जिल्हा कबड्डी असोसिएशन)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-solapur-municipal-corporation-budget-104557", "date_download": "2018-11-20T12:10:17Z", "digest": "sha1:HSA4NA4LTXZ5AV7X4EQJR7QGXUGOKYKS", "length": 15040, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news solapur municipal corporation budget सोलापूर महापालिकेत \"अंदाजपत्रका\" चे त्रांगडे | eSakal", "raw_content": "\nसोलापूर महापालिकेत \"अंदाजपत्रका\" चे त्रांगडे\nगुरुवार, 22 मार्च 2018\nसोलापूर - स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेत मांडण्याचा प्रयत्न नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला, मात्र सत्ताधाऱ्यांच्या विरोधामुळे त्यांनी स्थायी समितीकडे अंदाजपत्रक सादर करण्याचा निर्णय घेतला. त्याचीच पुनरावृत्ती सोलापुरात होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.\nसोलापूर - स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेत मांडण्याचा प्रयत्न नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला, मात्र सत्ताधाऱ्यांच्या विरोधामुळे त्यांनी स्थायी समितीकडे अंदाजपत्रक सादर करण्याचा निर्णय घेतला. त्याचीच पुनरावृत्ती सोलापुरात होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.\nपुरेसे सदस्य नसल्यामुळे नाशिकमध्ये स्थायी समिती अस्तित्वात नव्हती. त्यामुळे मुंढे यांनी अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेकडे पाठविले. दरम्यानच्या कालावधीत समिती अस्तित्वात आली, त्यामुळे सभेत अंदाजपत्रक सादर करण्यास आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे आता पुन्हा समितीकडे अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. अधिनियमातील तरतूद 35 अ नुसार सभापतिपद रिक्त असेल तर हंगामी सभापती नियुक्त करून त्यावर निर्णय घेता येऊ शकतो. तत्कालीन स्थितीत नाशिकमध्ये फक्त तीनच सदस्य समितीत होते. त्यामुळे हंगामी सभापती नियुक्त करण्यातही अडचणी होत्या. परिणामी मुंढे यांनी अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेकडे पाठविले होते. सोलापुरात उलटी स्थिती आहे. समितीत 16 सदस्य आहेत. त्यांच्यातून एक हंगामी सभापती निवडून अंदाजपत्रक प्रस्तावावर निर्णय घेता येऊ शकतो. मात्र, त्यानुसार कार्यवाही होणे आवश्‍यक आहे. हंगामी सभापती नियुक्त करून समितीत वेळेत निर्णय झाला, तर पालिकेचे अंदाजपत्रक दरवर्षीप्रमाणे वेळेत म्हणजे 31 मार्चपर्यंत होऊ शकते. मात्र, त्यासाठी गरज आहे सर्वपक्षीय एकमताची. सभापतिपदाचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. त्याचा निकाल कधी लागेल, हे अजूनही सांगता येत नाही.\nकायद्याच्या चौकटीत बसून हंगामी सभापती अंदाजपत्रकीय सभेसह सर्व विषयांसाठीही नियुक्त करता येत असेल तर त्यास आमची तयारी आहे. शेवटी शहराचा विकास महत्त्वाचा आहे.\n- संजय कोळी, पक्षनेता, भाजप\nहंगामी सभापती नियुक्त केला तर अनेक तांत्रिक प्रश्‍न उपस्थित होऊ शकतात. निर्णयावेळी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे न्यायालयाच्या निकालापर्यंत वाट पाहणे योग्य ठरेल.\n- महेश कोठे, विरोधी पक्षनेता\nअंदाजपत्रक वेळेत होण्यासाठी आणि शहर विकासाचे प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी हंगामी सभापती निवडीसाठी कॉंग्रेसचे सहकार्य असेल.\n- चेतन नरोटे, गटनेता, कॉंग्रेस\nगेल्या वर्षी अंदाजपत्रकाला उशीर झाला होता. यंदा तरी ते वेळेत व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हंगामी सभापती नियुक्तीने हा प्रश्‍न मार्गी लागत असेल तर आमची तयारी आहे.\n- आनंद चंदनशिवे, गटनेता, बसप\nमोदींनी सोडली शिर्डीत स्पेशल पुडी : सुशीलकुमार शिंदे\nसोलापूर : बनवेगिरीत अग्रेसर असलेल्या भाजप सरकारचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत स्पेशल पुडी सोडत, सोलापुरी जॅकेटचे उदाहरण दिले....\n...मोदी तसे म्हणालेच नाहीत : खासदार साबळे\nसोलापूर : प्रत्येक भारतीयांना 15 लाख रुपये देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेच नाहीत, असा खुलासा खासदार अमर साबळे यांनी सोलापुरात केला. मात्र,...\nआरक्षणाचा वापर फक्त राजकीय पदासाठीच : पुरुषोत्तम खेडेकर\nकुर्डू (सोलापूर) : आरक्षणाचा लाभ मराठ्यांनी राजकारणासाठी जास्त घेतला व इतर कारणासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मध्ये...\nवाढत्या महागाई विरोधात सोलापूरात शहर राष्ट्रवादीची निदर्शने\nसोलापूर : वाढती महागाई व सततच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या वतीने...\n‘रमाई’तून होणार २,६५५ घरकुले\nसातारा - रमाई आवास योजनेत २०१८-१९ साठी राज्यात तब्बल एक लाख एक हजार ७१४ घरकुले बांधली जाणार आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्याच्या वाटणीला दोन हजार ६५५...\nदुधाने आंघोळ करत आंदोलन\nमोहोळ : 'या सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, कोण म्हणतय देत नाही घेतल्या शिवाय राहात नाही' यासह अन्य घोषणा देत जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/13/Article-on-chandragupt-mourya-state-visit-by-girish-pardeshi-.html", "date_download": "2018-11-20T11:59:21Z", "digest": "sha1:BKYD6GLSBBLPPU4BXPTK5CLU7QV4GPBU", "length": 11911, "nlines": 26, "source_domain": "mahamtb.com", "title": " चंद्रगुप्तच्या नगरीत चंद्रगुप्तच्या नगरीत", "raw_content": "\nपूर्णिया. इथे माझ्या नाटकाचा पुढचा दौरा होता. कधी न ऐकलेला गाव. इथे प्रयोग ठरल्यावर, आधी गुगलवर या गावाची शोधाशोध केली. बिहार राज्यातील हे एक लहानसे गाव. उत्तरेकडे. नेपाळच्या सीमेलगत. पाटण्याच्या पूर्वेला वसलेले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात भारतीयविद्या (Indology) चा अभ्यास करत असल्याने, या भागाची प्राचीनता व त्याचे ऐतिहासिक महत्व कळले होते. त्या बरोबरच बिहार, म्हणजे पूर्वीच्या मगध या महाजनपदा विषयी मनात उत्सुकता दाटली होती. दौरा संपल्यावर, थोडा वेळ काढून पाटणामध्ये फिरायचे ठरवले.\nदौरा संपला. पाठीवर सॅक टाकली. आणि एकटाच बसने पाटण्याला निघालो. खिडकीतून क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवीगार शेती या भागाच्या समृद्धीची साक्ष देत होती. मधून मधून होणारे गंगा मैय्याच्या विशाल पात्राचे दर्शन डोळ्यांना सुखावत होते. खिडकीतून येणारा शीतल वाऱ्याचा झोत तोंडावर झेलत प्रवास चालू होता. पण मन मात्र प्राचीन मगधचा फेरफटका मारायला भूतकाळात धावत होते.\nमाझ्या डोळ्यासमोर मगध महाजनपदाचा इतिहास तरळला. इसवी सनाच्या पूर्वी ६ व्या शतकात महावीर जैन आणि गौतम बुद्ध इथे प्रवचने देण्यासाठी फिरले. इसवी सनाच्या पूर्वी ४ थ्या शतकात ग्रीक राजदूत मेगास्थेनेस भारताचा अभ्यास करण्यासाठी याच भूमीत फिरला. त्याच्यानंतर सहस्र वर्षांनी चीनचा शवान झांग आणि इत्सिंगने मगधची यात्रा केली. इथल्या नालंदा विद्यापीठात जपान, कोरिया, चीन, व्हिएतनाम, कंबोडिया, इंडोनेशिया येथून हजारो विद्यार्थी शिकायला येत असत. आज मी त्या वैभवशाली साम्राज्याचे भग्नावशेष पाहात फिरणार होतो.\n इसवी सनाच्या पूर्वी ४ थ्या शतकातील चंद्रगुप्त मौर्यची राजधानी. गंधार (Kandahar), बाल्हिक (Balkh) पासून बंगालपर्यंत आणि काश्मिरपासून तामिळनाडूपर्यंतच्या भूभागाची राजधानी. इसवी सनाच्या ४ थ्या शतकातील चंद्रगुप्त\nमाझा पहिला पाडाव होता – कुम्हरार येथे. थेट चंद्रगुप्त मौर्याच्या राजवाड्यात मेगास्थेनेसने वर्णन केलेली ८० खांब असलेली भव्य सभा इथे होती. ही सभा पाहून त्याला पर्शियाची राजधानी पर्सिपोलीस मधील राजवाडे आठवले होते. आज त्या राजसभेचे घासून गुळगुळीत केलेले ३० फूट उंच खांब पाहायला मिळतात.\nइथून जवळच एका आरोग्य विहाराचे अवशेष आहेत. हे चंद्रगुप्त गुप्तच्या काळातील रुग्णालय आहे. अनेक खोल्या असलेले या आरोग्य विहारावरील शिलालेखात ‘धन्वंतरी’ या आयुर्वेदाच्या देवतेचे स्मरण केलेले दिसते.\nकुम्हरार येथील आरोग्य विहार\nयेथील संग्रहालयात आपणही घेऊन खेळवीत, अशी गुप्त काळातील सुबक खेळणी पाहिली. मातीच्या गुळगुळीत गोट्या, छोटे छोटे पक्षी, प्राणी आणि चाकाच्या गाड्या चेहेऱ्यावर निरागस भाव असलेली एक लहानशी मातीची पुतळी, कोणा कन्येची बाहुली होती का चेहेऱ्यावर निरागस भाव असलेली एक लहानशी मातीची पुतळी, कोणा कन्येची बाहुली होती का असा विचार करत कुम्हरार सोडले.\nतिथून कुंडलपूरला गुप्त कालीन सूर्यमंदिरात, सूर्याचे दर्शन घेतले. मग वर्धमान महावीराच्या जन्मस्थळी आलो. या मंदिरात भूत, भविष्य आणि वर्तमान काळातील २४ तीर्थांकारांची लहान लहान मंदिरे आहेत. वर्धामानच्या आईला त्रिशलेला पडलेले स्वप्न, ती झोपलेली जागा इथे दाखवली जाते. त्यानंतर पावपुरीला महावीर जैनाने देह ठेवला ती जागा सुद्धा पहिली. महावीराचा भाऊ नंदिवर्धनने येथे एक मंदिर बांधले होते. तळ्याच्या मधोमध उभारलेले स्वच्छ, शांत आणि सुंदर मंदिर.\nपुढे मी महावीराच्या गावाहून बुद्धाच्या गावी बोध गयेला आलो. इथे अनेक सुंदर बौद्ध मंदिरे आहेत. अक्षरश: हजारो स्तूप आहेत. भारतीय लोक इथे फारसे दिसत नाहीत. पण आग्नेय आशियातून आलेले बौद्ध भिक्षू इथे साधना करतांना पाहिले. इथल्या बोधी वृक्षाखाली संथ लयीत मंत्र म्हणणारे, ध्यान करणारे साधक पाहून मीही अंतर्मुख झालो.\nत्यानंतर माझा मोर्चा वळला – नालंदाच्या बौद्ध विद्यापीठाच्या अवशेषांकडे. या विद्यापीठातील अनेक दालने, भव्य वर्ग, विद्यार्थ्यांच्या खोल्या, स्तूप, येथील underground, covered drainage system सर्वच त्याकाळातील वैभवाचे प्रतीक आहे. भारतातूनच नाही तर परदेशातून देखील इथे हजारो विद्यार्थी येत असत. इंडोनेशियाच्या शैलेंद्र राजाने तिथून येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी, नालंदामध्ये एक विहार बांधवले होते. १३ व्या शतकाच्या सुरुवातीला बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापीठ जाळले तेंव्हा इथेली लाखो हस्तलिखिते भस्मसात झाली होती.\nनालंदा मधील आणखी एक आकर्षण आहे शवान झांगचे स्मारक. जे भारत आणि चीनच्या सरकारने एकत्र येऊन बांधले आहे.\nमाझा शेवटचा पाडाव होता – राजगिर पाटलीपुत्रच्या आधी शेकडो वर्ष ही मगधाची राजधानी होती. महाभारतातील जरासंधाची राजधानी, बिम्बिसार आणि अजातशत्रूची राजधानी. बिम्बिसारने बुद्धाला दिलेला वेणूवन विहार, जरासंधाचा आखाडा, बिम्बिसारचा तुरुंग, अजातशत्रूने बांधलेला स्तूप आदि स्थानके पाहात पाहत संध्याकाळ होऊन गेली. भूतकाळातून पुन्हा वर्तमानात यायची वेळ झाली होती.\nगेले तीन चार दिवस आधाशासारखे पाटण्याच्या परिसरात फिरलो होतो. गुप्त काळातील सोन्याच्या नाण्यांची श्रीमंती, मौर्यांची मध्य आशियापर्यंत पोहोचलेली सत्ता, मातीच्या पुतळीतील सौंदर्य आणि बौद्ध विहारातील शांततेची शिदोरी बरोबर बांधून मी पुनश्च पुण्याकडे निघालो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Finally-Thane-Navi-Mumbai-new-CP/", "date_download": "2018-11-20T11:47:46Z", "digest": "sha1:FSSIRW7YWSI65NQRTM3KVGGZ7IS47RMB", "length": 5040, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अखेर ठाणे, नवी मुंबईला नवे सीपी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखेर ठाणे, नवी मुंबईला नवे सीपी\nअखेर ठाणे, नवी मुंबईला नवे सीपी\nनवी मुंबई : प्रतिनिधी\nराज्याच्या पोलीस खात्यात गेल्या चार दिवसांत मोठे फेरबदल करण्यात आले असून सोमवारी 11 अप्पर पोलीस महासंचालकांच्या बदल्या करण्यात आल्या. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून बदली झाली तर त्यांच्या जागी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी महासंचालक विवेक फणसाळकर यांची वर्णी लागली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख संजय कुमार यांची नियुक्‍ती करण्यात आली.\nनवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची अप्पर पोलीस महासंचालक (सामुग्री व तरतूद) डीजी ऑफीस, प्रधान सचिव गृह रजनिश शेठ लाचलुचपत विभागात अप्पर पोलीस महासंचालकपदी तर कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नागपूरला पोलीस आयुक्त म्हणून गेले आहेत. संजीव सिंघल राज्य गुन्हे अभिलेखातून अप्पर पोलीस महासंचालक म्हणून गुन्हे अन्वेषण विभागात गेले आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्‍त डॉ. के.व्यंकटेशम आता पुण्याचे पोलीस आयुक्त असतील.\nसध्या महामार्ग अप्पर पोलीस संचालक असलेले आर.के. पद्मनाभन पिंपरी-चिंचवडचे पहिले पोलीस आयुक्त ठरले आहेत. हे पोलीस आयुक्‍तालय अलीकडेच निर्माण करण्यात आले आहे. पद्मनाभन यांच्या जागी महामार्ग अप्पर पोलीस महासंचालक म्हणून पुण्याच्या पोलीस आयुक्‍त रश्मी शुक्‍ला जातील. वैध मापन शास्त्र नियंत्रक अभिताभ गुप्ता आता गृह खात्याचे प्रधान सचिव असतील.\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखांचे अर्थसहाय्य\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvrajpardeshi.com/2016/08/", "date_download": "2018-11-20T12:03:00Z", "digest": "sha1:FGKFJRVZAD5QKNM4DSJGK4X7HNDJZS4U", "length": 4612, "nlines": 78, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "August 2016 - Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nबलुचिस्तान : भारताची सर्वोकृष्ट कुटनिती\nगेल्या ५० दिवसांपासून काश्मीर खोरे धुसफुसत आहे. आतंकवादी बुर्‍हान वनीला कंठस्नान घातल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार थांबायचे नाव घेत नाही. ...\nजन्माला येण्यासाठी अल्ट्रासाऊंड मशिनला चकमा द्यावा लागणार्‍या देशात मुलींनीच राखली १३० कोटी भारतवासियांची लाज\nप्राचीन काळापासून भारत हा पुरुषप्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्याही आधी इतिहासात डोकावल्यास हजारो वर्षापूर्वी रामायणात सितामातेलाही अग्न...\nजन्माला येण्यासाठी अल्ट्रासाऊंड मशिनला चकमा द्यावा लागणार्‍या देशात मुलींनीच राखली १३० कोटी भारतवासियांची लाज Reviewed by Yuvraj Pardeshi on 02:55 Rating: 5\nभारत : अब्जाधिशांचा गरीब देश\nगेल्या आठवड्यात परस्परभिन्न अहवाल वाचण्यात आले. यात भारतातील अब्जाधिश... भारतातील कोणत्याही उद्योगापेक्षा किंवा व्यक्तीपेक्षा श्रीमंत असणा...\nजीएसटी - सर्वांच्या खिश्यातून कर वसूली\nजीएसटी म्हणजे गुड्स् ऍण्ड सर्व्हिस टॅक्स (वस्तु व सेवा कर) विषयी मांडलेले घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नुकचेच संमत झाले आहे. याचा अर्थ असा ...\nनाथाभाऊ व सुरेशदादांचा राजकिय प्रवास अन् दुर्देवी योगायोग\n१८४३ शाळा, २ लाख विद्यार्थी व ८ हजार शिक्षकांची दररोज व्हॉट्सऍपवर हजेरी\nभाजपाला मिळालेल्या यशाचे श्रेय खडसेंचे का महाजनांचे\nकोंडीतून बाहेर पडण्यासाठी खडसेंची धडपड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/06/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-20T12:37:24Z", "digest": "sha1:6WEBKSZQTJQZI5QW7JWSXW5AS2NK3G5A", "length": 1550, "nlines": 26, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "तिन्हा मार्गांवरील उद्याचा ब्लॉक आजच – Nagpur City", "raw_content": "\nतिन्हा मार्गांवरील उद्याचा ब्लॉक आजच\nमध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर आज, शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला जाणार असून, उद्या, रविवारी नेहमीच्या वेळेत कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही. मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ ते रविवार, सकाळी ६ वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंडपर्यंत ब्लॉक आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून, लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87", "date_download": "2018-11-20T11:13:03Z", "digest": "sha1:2RNWR66KB4V7XT5Q7CIE7AELAYPTWJDC", "length": 4238, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुग्धा गोडसे - विकिपीडिया", "raw_content": "\nमुग्धा गोडसे (जन्म: जुलै २६, १९८५) ही मराठी फॅशन मॉडेल आणि हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री आहे. तिने २००४मधील फेमिना मिस इंडिया स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती.\nइ.स. १९८५ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०१७ रोजी १०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://psiddharam.blogspot.com/2017/05/blog-post_8.html", "date_download": "2018-11-20T11:40:25Z", "digest": "sha1:TWG4MB5DNJRKXS6WDA4V75XSCVA56TSE", "length": 17031, "nlines": 272, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...: विवेक विचार मासिकाचे जुने अंक एकत्रित", "raw_content": "\nविवेक विचार मासिकाचे जुने अंक एकत्रित\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nएप्रिल 2014मार्च २०१३ चा अंक\nदिवाळी अंकविवेक विचार ब्लॉग\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nसनातन संस्थेवर बंदीची मागणी हास्यास्पद\nज्याला कायद्याचे थोडेफार ज्ञान आहे, असा कोणीही सनातन संस्थेवर बंदी घाला अशी मागणी करणार नाही. कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्यासाठीची एक ...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्...\nनरेंद्र मोदींची (नयी दुनिया) हीच ती मुलाखत\nनई दुनिया साप्ताहिक // ३० जुलाई २०१२ // संपादकः शाहिद सिद्दीकी // समाचारपत्र के मुखय पृष्ठ पर गु जरात केमुखयमं त्री नरेन्द्...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n'बकरी ईद' नमाजनंतर 'स्वतंत्र काश्मीर'च्या घोषणा\nसतरा सुरक्षा जवान जखमी वृत्तसंस्था श्रीनगर अनंतनाग, तसेच बारामुल्ला जिल्ह्यात 'स्वतंत्र काश्मीर'ची मागणी क...\nपर्यावरण विषयावरील निबंध व घोषवाक्य स्पर्धा : विवेकानंद केंद्रात पारितोषिक वितरण\nपाणी, ऊर्जा साधने यांची काळजी घेतल्यास सुटतील अनेक समस्या विवेकानंद केंद्र पर्यावरण मंडळाच्या कार्यक्रमात अरविंद जोशी यांचे प्रतिपादन\nअलेक्स हॅलेची कादंबरी परवा पुन्हा लख्ख आठवली. ' रूट्स '. आपल्या मुळांचा शोध घेत हॅले अमेरिकेत गुलाम म्हणून आणलेल्या आपल्या अफ्...\nडोळस विश्वबंधुत्वाच्या दिशेने दमदार पाऊल\nव्ही आयएफच्या देखण्या सभागृहात 3 आणि 4 सप्टेंबर रोजी जागतिक हिंदू-बौध्द संमेलन पार पडले. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, जपानची थिंक टँक समज...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nदायित्वबोध की देवी हम करे आराधन\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA/", "date_download": "2018-11-20T11:07:58Z", "digest": "sha1:Z4M7Z52VECL7CA3KCTDJ32PXEXFRXYCE", "length": 9496, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एमएनसीपेक्षा देशातील कंपन्या योग्य -लिंक्‍डइन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nएमएनसीपेक्षा देशातील कंपन्या योग्य -लिंक्‍डइन\nव्यावसायिकांचा देशांतर्गत कंपन्यांसोबत काम करण्यावर भर\nनवी दिल्ली – व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील रोजगारांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लिंक्‍डइन या सोशल नेटवर्किंग साईट्‌सने देशातील व्यावसायिकांकडून काम करण्यासाठी सर्वांत पसंतीच्या कंपन्यांच्या यादी जाहीर केली. 25 कंपन्यांच्या यादीमध्ये डिरेक्‍टी या भारतीय कंपनी अव्वल स्थानी आहे. या यादीमध्ये फ्लिपकार्ट, वन 97 कम्युनिकेशन्स, ओला, ओयो, मेकमायट्रिप यांचा समावेश आहे. कंपनीच्या संकेतस्थळावरील 54.6 कोटी ग्राहकांकडून हाताळण्यात आलेल्या माहितीच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली.\nतुलनेने बहुराष्ट्रीय कंपन्यांना म्हणजे एमएनसींना देशातील कंपन्याकडून कमी प्रतिसाद मिळतो. देशातील कंपन्यांबरोबर काम करताना आम्हाला जास्त अडीचणी येत नाहीत, असे व्यावसायिकांनी सांगितले. लिंक्‍डइनच्या अहवालानुसार भारतीयांनी गुगल आणि ऍमेझॉन यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्यापेक्षा डिरेक्‍टी, फ्लिपकार्ट, वन 97 कम्युनिकेशन्स (पेटीएम) यांनी पसंती दिली. या यादीमध्ये लिंक्‍डइन आणि त्याची पालक कंपनी मायक्रोसॉफ्टचा समावेश नाही. गेल्या दोन वर्षात सलग दुसऱ्या स्थानी असणारी अमेरिकेची ऍमेझॉन आता चौथ्या स्थानी घसरली. अव्वल तीन कंपन्यांमध्ये अनुक्रमे डिरेक्‍टी, फ्लिपकार्ट आणि वन97 कम्युनिकेशन्सचा समावेश आहे. गुगलची पालक कंपनी अल्फाबेट सातव्या स्थानी आहे. ऍप आधारित कॅब सेवा देणारी ओला ही भारतीय कंपनी पाचव्या स्थानावरून 16 व्या क्रमांकावर पोहोचली. मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज 25 कंपन्यांच्या यादीमध्ये 24 व्या स्थानी आहे.\nकंपनीच्या नवीन यादीमुळे व्यवसाय क्षेत्रातील लोकांना आपल्या कामाच्या ठिकाणच्या समस्या असल्याचे मान्य करत त्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे. उद्योग क्षेत्रात कर्मचाऱ्यांसाठी नव्याने नियम तयार करण्यात येतील, असे लिंक्‍डइनचे इंडिया एडिटर आदित्य चार्ली यांनी म्हटले. चीनच्या तुलनेत भारताने उत्पादन क्षेत्रात समान रोजगार उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. अन्यथा उत्पादन क्षेत्रातील रोजगाराअभावी विकासाला खीळ बसेल असे नोबेल पुरस्कार विजेते पॉल प्रृगमॅन यांनी म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआयओसी कंपनीचा विस्तारीकरणावर भर\nNext articleप्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतरंगात…\nआरबीआय’च्या निधी हस्तांतरणासाठी समिती\nव्याजदर वाढीची शक्‍यता झाली धूसर\nनोटाबंदीचा परिणाम मंदावल्याने नोकरभरती वाढली\nअन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्याचे दर घसरले\nइंधन कंपन्यांचे शेअर वधारले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%86%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-20T11:10:16Z", "digest": "sha1:LJGX5OSISNBHF5RMFYYYC2Y5OS7HBZU3", "length": 7861, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वायएसआर कॉंग्रेसचे सर्व खासदार देणार राजीनामे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवायएसआर कॉंग्रेसचे सर्व खासदार देणार राजीनामे\nअमरावती – आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरून त्या राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष वायएसआर कॉंग्रेसचा आक्रमक पवित्रा कायम आहे. ही मागणी मोदी सरकारने मान्य न केल्यास संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन समाप्त होताच पक्षाचे सर्व 9 खासदार राजीनामा देणार आहेत.\nवायएसआर कॉंग्रेसचे अध्यक्ष वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांनी आज पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत खासदारांच्या राजीनाम्याविषयीचा निर्णय घेण्यात आला. संसदेचे अधिवेशन 6 एप्रिलला समाप्त होणार आहे. याआधी वायएसआर कॉंग्रेसने खासदारांच्या राजीनाम्यासाठी तो दिवस निश्‍चित केला होता. मात्र, संसदेचे अधिवेशन मुदतीआधीच गुंडाळले जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. यापार्श्‍वभूमीवर, वायएसआर कॉंग्रेसने आजचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारवर दबाव टाकण्याबरोबरच आंध्रातील सत्तारूढ तेलगू देसम पक्षाची (टीडीपी) कोंडी करण्याचीही वायएसआर कॉंग्रेसची रणनीती आहे. टीडीपीच्या खासदारांनीही राजीनामे द्यावेत, असे आव्हान वायएसआर कॉंग्रेसने दिले आहे.\nआंध्रला विशेष राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी टीडीपी याआधीच भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडला. या दोन्ही पक्षांनी मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्‍वास ठराव मांडण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतळेगावातील विद्यार्थ्यांना कॅनरा बॅंकेकडून शिष्यवृत्ती\nNext articleएमएड अभ्यासक्रमाच्या सीईटीचे वेळापत्रक जाहीर\nभाजप आमदार अनिल गोटे नरमले\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nझोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी टाळली शिखर परिषद\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.hzhinew.com/mr/about-us/", "date_download": "2018-11-20T12:14:39Z", "digest": "sha1:LNS2CYFDOMCQIWYFYJNJYHI33KGMLM7Y", "length": 5560, "nlines": 158, "source_domain": "www.hzhinew.com", "title": "आमच्या विषयी - Huizhou Hinew इलेक्ट्रिक उपकरण कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nपीसीबीचे बोर्ड सांधणे धारक आधार\nपॅनेल माउंट सांधणे होल्डर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nHuizhou HINEW इलेक्ट्रिक उपकरण कंपनी, लिमिटेड, 2000 मध्ये स्थापना केली विकास आणि अशा फ्यूज बॉक्स, सुरक्षा ट्यूब आसन, फ्यूज बेस, ऑटोमोबाईल फ्यूज बॉक्स, स्विच, सॉकेट, थर्मोस्टॅटला म्हणून इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन विशेष होते, कंपनी आहे etc.This विक्री विभाग, तांत्रिक विभाग, इंजेक्शन विभाग, साचा विभाग, हार्डवेअर विभागात, विधानसभा विभाग QC आणि इतर विभाग.\nHuizhou HINEW इलेक्ट्रिक उपकरण\nक्र .1 सांधणे ब्लॉक ब्रँड मालिका productshave राष्ट्रीय पेटंट अनेक प्राप्त, आणि यशस्वीरित्या UL, CQC, VDE, सीई आणि इतर सुरक्षितता certification.We नेहमी व्यवस्थापन पालन होईल खर्च कमी करण्यासाठी, तंत्रज्ञान पास Guangdong सांधणे ब्लॉक घाऊक प्रमाणात क्रमांक लागतो , बाजार, व्यवस्थापन धोरण प्रतिमा विश्वासार्हता जिंकण्यासाठी जेणेकरून आम्ही विश्वसनीय उच्च दर्जाचे उत्पादने ग्राहकांना प्रदान करू शकता बाजार, सेवा विस्तृत करा. आम्ही देव म्हणून ग्राहकांना लक्ष आणि प्रामाणिकपणे घरी आणि परदेशात नवीन आणि जुन्या ग्राहकांना जवळ सहकार्य दृढ करण्यासाठी आणि हातात एक अधिक तल्लख उद्या हात तयार करा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: चेंग्डू सिचुआन प्रांतात, Shuxihuanjie # 615Tong Qiao Zhen Lian फा दा दाओ Guang Hua सिन्हुआनुसार, Zhongkai जिल्हा, Huizhou सिटी\n© कॉपीराईट - 2018-2022: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/movie-reviews/ani-dr-kashinath-ghanekar-movie-review/moviereview/66527944.cms", "date_download": "2018-11-20T12:46:27Z", "digest": "sha1:RYT2C6QIPKI6XXF4NNGVHXVHZMK6DXXV", "length": 36100, "nlines": 228, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ani dr. kashinath ghanekar movie review, , Rating: {3.5/5} - ...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर मूव्ही रिव्यू, रेटिंग :text>{3.5/5} : सुबोध भावे,सोनाली कुलकर्णी,सुमीत राघवन,प्रसाद ओक,मोहन जोशी,आनंद इंगळे स्टारर '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' मूव्ही रिव्यू", "raw_content": "\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चाल..\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृत..\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्..\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित के..\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\nइम्रान खान यांचे ट्रम्प यांना प्र..\nएअर सेवा अॅप लाँच\n...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेरिव्ह्यू\nइब्राहिम अफगाण, महाराष्ट्र टाइम्स, Sat,10 Nov 2018 13:47:43 +05:30\nआमचं रेटिंग: 3.5 / 5\nवाचकांचे रेटिंग :4 / 5\nतुमचे रेटिंग द्या1 (टाकाऊ)1.5 (अगदी वाईट)2 (वाईट)2.5 (थोडा बरा)3 (बरा)3.5 (चांगला)4 (खूप चांगला)4.5 (छान)5 (झकास)\nतुम्ही या सिनेमाला रेटिंग दिलेलं आहे\nकलावंतसुबोध भावे,सोनाली कुलकर्णी,सुमीत राघवन,प्रसाद ओक,मोहन जोशी,आनंद इंगळे\nकालावधी2 hrs. 39 Min.तुमच्या शहरातलं शो टाइमिंग\n...आणि डॉ. काशिनाथ ..\nएखाद्या माणसाच्या आयुष्याचे मोल कसे करायचे एखाद्या कलावंताच्या आयुष्याचा सारांश कसा मोजायचा एखाद्या कलावंताच्या आयुष्याचा सारांश कसा मोजायचा परस्परविरोधांनी भरलेल्या, अपूर्णतेने ग्रासलेल्या आणि आपणच विणलेल्या जाळ्यात अलगद अडकलो हे कळूनही त्यातून सुटका न करून घेणाऱ्या आयुष्याचे अर्थ कसे लावायचे परस्परविरोधांनी भरलेल्या, अपूर्णतेने ग्रासलेल्या आणि आपणच विणलेल्या जाळ्यात अलगद अडकलो हे कळूनही त्यातून सुटका न करून घेणाऱ्या आयुष्याचे अर्थ कसे लावायचे अनंत काळापासून माणसाला पडलेला हा प्रश्न काहीसा तत्वज्ञानयुक्त तर काहीसा समीक्षात्मक आहे. त्याचे उत्तर काही सापडलेले नाही. डॉ. काशिनाथ घाणेकर या मराठी नाट्यसृष्टीला चार पाच दशकांपूर्वी सोनेरी स्वप्ने दाखवणाऱ्या नटाच्या बाबतीत ते अधिक अवघड आहे. तरीही या एका व्यक्तीत असलेले व्यामिश्रतेने विणले गेलेले बहुपदर ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चरित्रपटातून नेटके उभारले गेले आहेत.\nआपल्याच नजरेत आपले आदरयुक्त व्यक्तित्व उभारण्याच्या अट्टाहासापोटी आयुष्याच्या शेवटपर्यंत झगडणारा, वैद्यकीय व्यवसायाद्वारे समाजात इज्जत मिळवून सत्कारयुक्त जीवन जगण्याऐवजी रंगमंचावर आपले श्वास शोधणारा, मराठी रंगभूमीवरचा सुपरस्टार होऊनही वडिलांच्या कौतुकाच्या शब्दासाठी पात्र न ठरणारा आणि ते दु:ख आयुष्यभर कवटाळून रंगमंचावर अवतरल्यानंतर मिळणाऱ्या टाळ्या आणि शिट्ट्यांच्या धुंदीत आपले आयुष्यच उधळून लावणारा… असे त्यांच्या व्यक्तित्वाचे धागे भल्या, बुऱ्या व कुरुपतेच्या सर्व रंगांसह विणले गेल्याने गतकाळातील मराठी रंगभूमीच्या इतिहासाचा एक काळ त्यांच्या ग्लॅमरसह पाहण्याची संधी मिळाली आहे.\nशेक्सपियरने माणसाच्या आयुष्याच्या रंगमंचावरील अल्पअस्तित्वाच्या क्षणभंगूर निरर्थकतेचे वर्णन करताना, लाईफ इज बट अ वॉकिंग शॅडो, या संवादात माणूस आपल्या रंगमंचावरील प्रवेशाच्या वेळी नुसते निरर्थक हातवारे आणि नखरे करून कायमचा गायब होतो, असे म्हटले होते. डॉ. घाणेकर यांनी आपल्या आयुष्याची ही क्षणभंगुरता आपल्या परीने याच निरर्थक हातवारे आणि तुर्रेबाजीने आपल्या परीने अर्थपूर्ण बनवली. त्यांचे अस्तित्व त्या रंगभूमीवर वावरण्याभोवती होते आणि त्यांचे प्राण समोरच्या गर्दीत होते. ते नेमके पकडण्यात या संपूर्ण टीमला यश मिळाले आहे.\nचरित्रपटात पटकथेच्या समस्या वेगळ्या असतात. कथा लेखक रचू शकतो, परंतु आयुष्य कथेसारखे घडत नाही. तरी त्यातील चरित्रनायकाला फोकसमध्ये ठेवून त्याच्या आंतरिक संघर्षासह नीट मांडणी करणे हे आव्हान नीट पेलले गेले आहे. त्या कालखंडाच्या पार्श्वभूमीवर पुरेसा भर दिला नाही, हा दोष वगळता व्यावसायिक चित्रपटासाठी आवश्यक तेवढे धागे जोडून घेतले आहेत. तसेच कोणताही जुना कालखंड उभा करणे खर्चिक आणि आव्हानात्मक असते. त्यामुळे कदाचित हा बहुतांश चित्रपट शक्यतो 'इंटेरिअर'मध्येच घडतो. त्या आघाडीवर हा चित्रपट तुम्हाला निराश करतो. हा फार पूर्वीचा कालखंड नाही आणि अगदी अलीकडचाही नाही. त्यामुळे हा फरक दाखवणे आव्हानात्मक होते. तथापि, दिग्दर्शकाने सगळा फोकस व्यक्तिरेखेवर आणि त्याच्या अंतर्गत संघर्षावर केल्याने याकडे दुर्लक्ष झाले असू शकेल.\nत्या काळातील प्रभाकर पणशीकर, डॉ. श्रीराम लागू, सुलोचना, भालजी पेंढारकर आदींच्या व्यक्तिरेखाही नीट रेखाटल्या गेल्या आहेत आणि त्या अनुक्रमे प्रसाद ओक, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी यांनी साकारल्या आहेत. सुबोध भावे यांनी आजच्या पिढीसाठी डॉ. घाणेकर जिवंत केला आहे. मात्र त्यासाठी केवळ चेहरेपट्टीत पात्र दिसण्याबरोबर शरीरयष्टीही तशी करण्यास मेहनत घेतली असती तर अधिक बरे झाले असते. तसेच त्याच्या चेहऱ्यात तिशीतील लूक पन्नाशीतही तसाच दिसतो. तरीही ज्याप्रमाणे संत तुकाराम हे विष्णुपंत पागनिसांसारखे दिसत असे लोक म्हणतात, तसे डॉ. घाणेकर हे सुबोध भावेसारखे दिसत असे कोणी म्हटल्यास आश्चर्य वाटायला नको. अर्थात हे सगळे श्रेय हा सर्व डोलारा आपल्या लेखन आणि दिग्दर्शनाद्वारे पेलणाऱे अभिजीत देशपांडे यांचेच आहे.\nप्राक्तनाची शोकांतिका उपरोधाविना नसते, असे म्हणतात. या नाट्यवेड्या कलावंताच्या जीवनात चित्रपटातून का होईना पण डोकावण्याची संधी रसिकांनी उपलब्ध झाली आहे. ती घ्यायला हवी.\n अगर फिल्म देख चुके हैं, तभी आगे पढ़ें, वरना फिल्म देखने से पहले ही आप जान जाएंगे फिल्म की पूरी कहानी क्लाइमैक्स के साथ\n...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nसिनेमाला रेटिंग द्या: आपले रेटिंग द्या1 (टाकाऊ)1.5 (अगदी वाईट)2 (वाईट)2.5 (थोडा बरा)3 (बरा)3.5 (चांगला)4 (खूप चांगला)4.5 (छान)5 (झकास)\nतुम्ही या सिनेमाला रेटिंग दिलेलं आहे\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलनियम व अटी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nसिनेमाला रेटिंग द्या: आपले रेटिंग द्या1 (बोगस)1.5 (भंपक)2 (यथातथा)2.5 (टीपी)3 (चांगला)3.5 (उत्तम)4 (अतिउत्तम)4.5 (दर्जेदार)5 (सर्वोत्तम)\nआप इस मूवी को रेट कर चुके हैं\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईलनियम व अटी\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nती सध्या नाटक करतेय\nसब्यसाची बनलाय अभिनेत्रींचा फेव्हरेट\n...म्हणून मी रडत होते: फातिमा सना शेख\nप्रयोगशील चित्रपती: व्ही. शांताराम\nमराठी मालिकांमध्ये 'का रे दुरावा'\n'दीपवीर'च्या फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली\nबॉलिवूडमधील शाही विवाह सोहळ्यांची झलक\nबर्थडे स्पेशल: डॉ. श्रीराम लागू; 'रंगभूमीचा नटसम्राट'\n'हे' बालकलाकार झालेत सर्वांचेच लाडके\n'या' अभिनेत्रीचे चाहते १० लाखांवर\nतुम्हारी सुलू: गोष्ट तुमच्या-आमच्या सुलूची\n'येरे येरे पैसा' - धमाल अॅक्शन ड्रामा\nTanushree Datta: नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचे आरोप\nअभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघातात निधन\nअभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज; प्रकृती गंभीर\nश्रीदेवींच्या अंत्ययात्रेवेळी जॅकलीन हसत होती\nUsha Jadhav: 'मलाही सेक्ससाठी विचारलं होतं'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/jammu-kashmir-news-hizbul-mujahideens-two-terrorists-killed-71415", "date_download": "2018-11-20T12:34:47Z", "digest": "sha1:PS6J3KSRHH74E3IWG6AJ2NDKMZPBDJJY", "length": 9605, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "jammu-kashmir news Hizbul Mujahideen's two terrorists killed हिज्बुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी ठार | eSakal", "raw_content": "\nहिज्बुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी ठार\nसोमवार, 11 सप्टेंबर 2017\nश्रीनगरः जम्मू - काश्‍मीरच्या कुलगाम जिल्ह्यांत आज झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी ठार झाले, तर एका दहशतवाद्याने शरणागती पत्करली.\nपोलिस प्रवक्‍त्याने सांगितले की, खुदवानी गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस, लष्कर व \"सीआरपीएफ'ने संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. या वेळी जवानांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले. या वेळी दोन दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करीत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात हे दोन्ही दहशतवादी ठार झाले; तर उरलेला एक दहशतवादी शरण आला. आरिफ अहमद सोफी असे त्याचे नाव आहे.''\nश्रीनगरः जम्मू - काश्‍मीरच्या कुलगाम जिल्ह्यांत आज झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी ठार झाले, तर एका दहशतवाद्याने शरणागती पत्करली.\nपोलिस प्रवक्‍त्याने सांगितले की, खुदवानी गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस, लष्कर व \"सीआरपीएफ'ने संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. या वेळी जवानांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले. या वेळी दोन दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करीत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात हे दोन्ही दहशतवादी ठार झाले; तर उरलेला एक दहशतवादी शरण आला. आरिफ अहमद सोफी असे त्याचे नाव आहे.''\nदाऊद अहमद आणि सयर अहमद वणी अशी मृतांची नावे आहेत. हावोरा येथील सरपंचाच्या हत्येत या दोन दहशतवाद्यांचा हात होता. त्याचप्रमाणे काश्‍मिरी युवकांना दगडफेक करण्यास प्रोत्साहन देण्यात दाऊदचा हात असल्याचे प्रवक्‍त्याने सांगितले. या दहशतवाद्यांकडून एके 47 रायफल, दोन मॅगेझीन्स, 63 राउंड, एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6853-madhuri-dixit-51th-birthday", "date_download": "2018-11-20T11:12:36Z", "digest": "sha1:SSZIFHEUHUGQAIRJZBIWKFM4CZMXUJEM", "length": 8184, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "Happy Birthday 'धकधक गर्ल' - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nबॉलिवूडची डान्सिंग क्वीन, डॅशिंग दिवा आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री माधुरी दीक्षितचा आज 51 वा वाढदिवस आहे. 15 मे 1967 रोजी मुंबईत जन्मलेल्या माधुरीचा जादू आणि करिष्मा अजूनही टिकून आहे. मधुबाला म्हणा किंवा बॉलिवूडची मर्लिन मुनरो, माधुरी दीक्षितने जवळजवळ दोन दशकं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं आहे. सहसा अभिनेत्रींचं फिल्मी करिअर दहा वर्षांपेक्षा जास्त नसतं. केवळ अभिनेतेच लांबचा पल्ला गाठतात असेही म्हटले जाते. मात्र माधुरी या सगळ्याला अपवाद आहे.\nव्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बऱ्याच सिनेमांमध्ये तिने काम केले. शिवाय ती आजही छोटा पडदा गाजवत आहे. माधुरी दीक्षितच्या अदांनी आजही लाखो चाहते घायाळ होत असतील यात काही शंका नाही. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाटेल ते करायला आजही तयार होतात.तिला लहाणपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती. पण, ती पूर्ण न झाल्याने तिने आपला जीवनसाथी डॉक्टरच निवडला. माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला.\n15 मे 1967 रोजी माधुरी दीक्षित हिचा जन्म मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या घरी झाला.त्यानंतरची माधुरीच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सर्वश्रूत आहेतच. या सर्व घटनेनंतर माधुरीने 1984 मध्ये ‘अबोध’ सिनेमातून पदार्पण केले. 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी माधुरीने लग्न करून परदेशात संसार थाटला. माधुरीला दोन मुलं असून ती आपल्या संसारात फार सुखी आहे.\nसध्या‘बकेट लिस्ट’ या चित्रपटातून माधुरी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्यानं चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता असल्याचं दिसून येत आहे.\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\n'पद्मावत' नंतर आता कंगनाच्या 'मणिकर्णिका'चा नंबर\nबॉलिवूडची ‘हवाहवाई’ काळाच्या पडद्याआड\n'बागी 2' मध्ये, माधुरीच्या 'एक दो तीन' वर थिरकणार जॅकलीन फर्नांडिस\nप्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-20T11:35:43Z", "digest": "sha1:LLFOG3YDMDWLBLBAEHL53YPR3R5ADRPZ", "length": 9675, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्यांच्या बरे वाईटास शासनच जबाबदार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या बरे वाईटास शासनच जबाबदार\nरेडा- कोरड्या नीरा नदीच्या पात्रात गेल्या पाच दिवसांपसून शेतकऱ्यांचे उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती खालावली आहे. रविवारी (दि. 25) तिघांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आज (सोमवारी) आणखी तिघांची प्रकृती खालावल्याने त्यांनाही रुग्णाल्यात भरती करण्यात आले असून आंदोलकांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास यास सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांच्या घरच्यांनी व्यक्‍त केल्या.\nपुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी उपोषणकर्त्यांची आज (सोमवारी) भेट घेऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या. तसेच आंदोलकर्त्यांसमोरच खासदार सुप्रिया सुळे यांना भ्रमध्वनीद्वारे संपर्क साधून आंदोलनाशी चर्चा घडवून आणली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरिराची काळजी घ्या, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे हे तोडगा काढण्यासाठी मंगळवारी (दि. 27) संबंधित विभागाच्या मंत्र्यांसमवेत बैठक करतील व निर्णय होईल अशा आशावाद त्यांनी संवादात नमूद केला.\nदरम्यान, गेल्या पाच दिवसांपसून उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांची प्रकृती अत्यंत खलावली असल्याने आज तिघांना इंदापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे पहिले तीन व आजचे तीन असे तब्बल सहा आंदोलक शेतकऱ्यांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये आज श्रीरंग यशंवत रासकर,वैभव अरूण जाधव,चंद्रकांत साहेबराव फडतरे यांना तर शनिवारी (दि. 24) रात्री अजिनाथ सुदाम कांबळे व शंकर शंभू होळ,किरण बोरा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या उपोषणाला अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष पवनराजे घोगरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह पाठिंबा पत्र देऊन पाठिंबा जाहिर केला\nगेल्या पाच दिवसापासुन आमचे काका निरवांगी ठिकाणी उपोषणाला बसले आहेत, तरीही झोपलेल्या शासनास जाग येत नसून त्यांची नीरा नदीत पाणी सोडण्याची इच्छा नाही का जर या आंदोलनादरम्यान कोणत्याही आंदोलकांचे बरे वाईट झाल्यास यास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, अशी संतप्त प्रतिक्रिया उपोषण करीत असलेले धनंजय रणवरे यांच्या मुली रिद्धी रणवरे व सिद्धी रणवरे, शिवांजली रणवरे यांनी व्यक्‍त केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleश्रीनगर – मुजफ्फराबाद कारवां ए अमन बस सेवा आजपासून सुरू\nNext articleभोकर शिवारात दोन एकर ऊस खाक\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Demand-for-paper-bags-due-to-plastic-ban/", "date_download": "2018-11-20T12:19:42Z", "digest": "sha1:OJV3EYSBKU3CAYWEEPDYAHJGUMKMQ63N", "length": 5573, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्लास्टिकबंदीमुळे कागदी पिशव्यांना मागणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › प्लास्टिकबंदीमुळे कागदी पिशव्यांना मागणी\nप्लास्टिकबंदीमुळे कागदी पिशव्यांना मागणी\nमहाराष्ट्र सरकारने पॉलिथीन बॅगवर तसेच प्लास्टीक बंदीचा निर्णय घेतल्याने प्लास्टीक उद्योगाशी संबंधित अनेक घटक प्रभावित झाले आहेत. मात्र, यामुळे कागदी व कापडी पिशव्यांना मागणी वाढली आहे. काळाची पावले ओळखून अनेक महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून कागदी व कापडी पिशव्या बनवण्यासाठी प्रशिक्षण घेतले आहे. मोशी, भोसरी, चिंबळ्ी फाटा, पिंपळे गुरव, स्पाईन रोड परिसरात जवळपास 200 हून अधिक महिलांना कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून, आज अनेक महिला यामुळे आपल्या कुटूंबाला आर्थिक हातभार लावत आहेत.\nप्लास्टीक बंदीबाबत समाजात जागृती निर्माण झाली असून यामुळे कागदी पिशव्यांना मागणी वाढली आहे. सोसायट्यामंध्येही पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने घरोघरी खाकी पेपर दिला जात आहे. डायपर्स व सॅॅनिटरी नॅपकीन यांची कचर्‍यात योग्य विल्हेवाट लागावी यासाठी पेपर बॅग दिल्या जात आहेत. यासाठी खाकी पेपरवर लाल राउंड मार्क दिला जातो. ज्येष्ठांच्या डायपर्ससाठीही या बॅग देण्यात येत असून कचरावेचकांना हा कचरा सहज विलग करता येतो. त्यामुळे या बॅगलाही अधिक मागणी वाढली असून अनेक महिलांनी रोजगाराचे साधन मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे.\nदिवसाला साडेतीनशे पिशव्या बनवण्याचे लक्ष्य\nकागदी पिशव्यांची मागणी दिवसेंदिवस वाढतच असून दिवसाला एक महिला साडेतीनशे कागदी पिशव्या बनवत असून असून महिन्याकाठी दीड लाख पिशव्या बनवण्याचे टार्गेट आहे. त्या दृष्टीने बचतगटातील महिला रात्रंदिवस कष्ट करुन हे काम पूर्ण करणार असल्याचा विश्‍वास बचतगटातील महिलांनी व्यक्त केला.\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Day-Responding-to-the-Zumba-Workshop-organized-by-the-Musical-Instrument-Club/", "date_download": "2018-11-20T12:32:01Z", "digest": "sha1:MGDZTSZV7FILEKYEM36SPOINDWIABYPQ", "length": 3997, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दै. पुढारी कस्तुरी क्‍लब आयोजित झुंबा वर्कशॉपला मिरजेत प्रतिसाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › दै. पुढारी कस्तुरी क्‍लब आयोजित झुंबा वर्कशॉपला मिरजेत प्रतिसाद\nदै. पुढारी कस्तुरी क्‍लब आयोजित झुंबा वर्कशॉपला मिरजेत प्रतिसाद\nदै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे आयोजित केलेल्या झुंबा वर्कशॉपला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या वर्कशॉपसाठी अजून पर्यंत ज्यांनी नाव नोंदणी केलेली नाही त्यांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीष्ठाता डॉ. पल्‍लवी सापळे प्रमुख उपस्थित होत्या. या वर्कशॉपमध्ये प्राची इनामदार यांनी झुंबा या डान्स प्रकारचे फ ायदे व ते महिलांना गरजेचे का आहे, याबद्दल मार्गदर्शन महिलांना केले.\nया वर्कशॉपमध्ये शेवटच्या दिवशी (दि. 7 जुलै) वन मिनिट गेम शो आयोजित केले आहेत आणि त्यातून सहभागी महिलांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. (वर्कशॉपला येताना पाण्याची बॉटल व नॅपकीन आणणे) वर्कशॉप ठिकाणी कस्तुरी क्‍लबची नोंदणी सुरू राहील. अधिक माहितीसाठी 7385816979 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nओबीसी मधील आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/vastu-tips-for-good-luck-according-to-birth-date-5979914.html", "date_download": "2018-11-20T12:21:27Z", "digest": "sha1:L2QEQNFAFQVQMUSKS7RQEZP24XMAOF6W", "length": 5749, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vastu Tips For Good Luck According To Birth Date | Birth Date वरून समजेल वास्तू तुमच्यासाठी भाग्यशाली आहे की नाही, असे तपासून पाहा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nBirth Date वरून समजेल वास्तू तुमच्यासाठी भाग्यशाली आहे की नाही, असे तपासून पाहा\nतुमची जन्मतारीख 12 असेल तर तुमचा अंक असेल 1+2= 3.\nवास्तू शास्त्रानुसार प्रत्येक दिशेचा संबंध कोणत्या न कोणत्या ग्रहाशी निश्चित असतो. बर्थ डेट (मुळांक)चा अभ्यास करून त्याच्याशी संबंधित दिशेला 1 वस्तू ठेवल्यास विविध लाभ प्राप्त होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख सिंगल डीजीटमध्ये काढावी लागले, म्हणजेच जर तुमची जन्मतारीख 12 असेल तर तुमचा अंक असेल 1+2= 3. जर तुमची जन्मतारीख 29 असेल तर तुमचा अंक असेल 2+9=11 हा क्रमांक दोन अंकी असल्यामुळे तुम्ही या दोन अंकाची बेरीज केल्यास तुम्हाला 1+1=2 हा सिंगल डीजीट अंक मिळेल.\nवरील व्हिडीओमध्ये जाणून घ्या, तुमच्यासाठी कोणती वस्तू ठरू शकते भाग्यशाली...\nमान्यता : विष्णूंचे हे 2 अवतार आहेत अमर, आजही राहत आहेत पृथ्वीवर\nभगवान विष्णूंचे स्वरूप आहे शाळीग्राम, जाणून घ्या अशाच काही खास गोष्टी\nभगवान विष्णूंना कशामुळे तुळशीने दिला होता शाप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bedhadak/bedhadak-on-education-and-books-wording-by-dr-uday-nirgudkar-282385.html", "date_download": "2018-11-20T11:22:15Z", "digest": "sha1:DG5OBDSQMR775WCGP5PTOZEVDJMYYFF3", "length": 8857, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विशेष बेधडक : अवांतर वाचनाचा गदारोळ", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nविशेष बेधडक : अवांतर वाचनाचा गदारोळ\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/dhavte-jag/popularity-politics/articleshow/66538159.cms", "date_download": "2018-11-20T12:51:54Z", "digest": "sha1:VON5VNZAXDBQZLYLMVNB2TZG2ZRLAOMO", "length": 13402, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dhavte Jag News: popularity politics - लोकप्रियतेचे राजकारण | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्यWATCH LIVE TV\nरचनात्मक काम करण्याची इच्छाशक्ती किंवा क्षमता नसते तेव्हा माणूस प्रतिकात्मकतेच्या मागे लागतो. त्यातही पुन्हा नेहमी विध्वंसकतेलाच प्राधान्य देणाऱ्या माणसावर एखादी जबाबदारी येते, तेव्हा तो काही विधायक करू शकत नाही.\nरचनात्मक काम करण्याची इच्छाशक्ती किंवा क्षमता नसते तेव्हा माणूस प्रतिकात्मकतेच्या मागे लागतो. त्यातही पुन्हा नेहमी विध्वंसकतेलाच प्राधान्य देणाऱ्या माणसावर एखादी जबाबदारी येते, तेव्हा तो काही विधायक करू शकत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेपासून आरोग्यापर्यंतच्या गंभीर समस्या असतानाही त्या सोडवण्यासाठी काही पावले उचलण्याऐवजी धार्मिक बाबींमध्ये लोकांना गुंतवून ठेवण्याचीच त्यांची धडपड असते. अलाहाबादचे नामकरण प्रयागराज असे करून त्यांनी त्याची सुरुवात केली, आणि अशा गोष्टींना प्रसारमाध्यमांतून भरपूर प्रसिद्धी मिळते, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मोर्चा अयोध्येकडे वळवला. अयोध्येच्या राम मंदिराचा प्रश्न हा देशातील सध्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. याचा अर्थ देशापुढच्या सगळ्या समस्या दूर झाल्या आणि राममंदिर उभारले की रामराज्य निर्माण झाले असा नाही. परंतु लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत.\nकेंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील बहुमतातील सरकारला चार वर्षांत राम मंदिराच्या उभारणीच्यादृष्टीने काही करता आले नाही. राम मंदिर हा विषय आपल्या प्राधान्यक्रमावर नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या कृतीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संघपरिवारातील हिंदुत्ववादी संघटना आणि बुवा-बापूंनी राम मंदिरासाठी कलकलाट सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या करण्याची घोषणा केली. दिवाळीनिमित्त आयोजित दीपोत्सव सोहळ्यात त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या नावाने नवीन विमानतळ तसेच राजा दशरथाच्या नावाचे नवीन मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या घोषणाही केल्या. शिवाय अयोध्येत प्रभू रामचंद्रांची भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे ती वेगळीच. राज्यातील शहरांची नावे बदलण्याचा अधिकार राज्य सरकारांना असतो. परंतु ज्यांच्याकडे काही नवे निर्माण करण्याची धमक नसते तेच लोक जुनी नावे बदलून पुरुषार्थ दाखवत असतात. योगी आदित्यनाथ त्याच परंपरेतले आहेत. अयोध्येतील राम मंदिर उभारण्याचा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे तत्सम पूरक गोष्टी करून हिंदू समुदायांमध्ये लोकप्रिय बनण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ज्यांना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलिंडर पुरवता येत नाहीत, त्यांची मेडिकल कॉलेज आणि विमानतळ उभारणीची घोषणा किती गांभीर्याने घ्यायची, हे ज्याचे त्याने ठरवावे.\nमिळवा धावते जग बातम्या(Dhavte Jag News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nDhavte Jag News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रोको\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृतीयपंथी उमेदवार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्टासमोर शरणागती\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित केले 'मन्नत-ए-अमन'\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\nधावते जग याा सुपरहिट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-crime-100539", "date_download": "2018-11-20T12:18:34Z", "digest": "sha1:OTERJVTXXNP7MXIYRV3RVZ2FW7KLUTCI", "length": 13769, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news crime \"पोकर गेम'च्या संचालकाला खंडणीसाठी धमकी | eSakal", "raw_content": "\n\"पोकर गेम'च्या संचालकाला खंडणीसाठी धमकी\nगुरुवार, 1 मार्च 2018\nमुंबई - पोकर गेम कंपनीचे संचालक अमिन रोझानी यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी एकाला अटक केली. इरफान मेमन (36, रा. वांद्रे) असे अटक आरोपीचे नाव आहे. फहीम मचमचच्या नावाने त्याने परदेशातून दूरध्वनी करून तसेच व्हॉट्‌स ऍपवरून व्हॉईस संदेश पाठवून ही धमकी दिली होती.\nमुंबई - पोकर गेम कंपनीचे संचालक अमिन रोझानी यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी एकाला अटक केली. इरफान मेमन (36, रा. वांद्रे) असे अटक आरोपीचे नाव आहे. फहीम मचमचच्या नावाने त्याने परदेशातून दूरध्वनी करून तसेच व्हॉट्‌स ऍपवरून व्हॉईस संदेश पाठवून ही धमकी दिली होती.\nअमिन यांच्या मोबाईलवर गेल्या वर्षी 29 डिसेंबरला प्रथम धमकीचे दूरध्वनी आले. पण ते दूरध्वनी पाकिस्तानातून आले असल्याने त्यांनी ते उचलले नव्हते. त्यानंतरही दूरध्वनी येत असल्यामुळे त्यांनी फोन स्पिकरवर ठेऊन ते रेकॉर्ड केले होते. दूरध्वनीवरून बोलणारी व्यक्ती 50 लाख रुपयांची खंडणी मागत असे. सुरुवातीला अमिन यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आरोपीने 29 डिसेंबरपासून अमिन यांच्याशी व्हॉट्‌स ऍप, व्हॉईस मेसेज, टेक्‍ट मेजेस तसेच दूरध्वनीच्या माध्यमातून 13 वेळा संपर्क साधत धमकावले. 30 जानेवारीला अमिन आपल्या घराच्या कंपाऊंमधून कार घेऊन बाहेर पडत असताना एक व्यक्ती त्यांच्या कारच्या नंबर प्लेटचे छायाचित्र काढत असल्याचे तेथील सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्याने अमिन यांना ही माहिती दिल्यानंतर अमिन यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. हे प्रकरण खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आले. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मेमनला अटक करण्यात आली. अमिन यांच्या कारच्या नंबर प्लेटचे छायाचित्रही त्यानेच काढल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याविरोधात 80 गुन्हे दाखल आहेत.\nमेमनच्या भावाशी अमिन यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे अमिन यांना त्रास दिल्यास भावालाही त्रास होईल, या उद्देशाने त्याने फहीम मचमचला अमिन यांची माहिती दिल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. अमिन यांना पाकिस्तान आणि दुबईतून दूरध्वनी आल्याचे प्राथमिक तपासानुसार वाटत आहे; पण ते खरोखरच परदेशातून आले, की मेमनने तंत्रज्ञानाच्या आधारे ते केले, याचा तपास पोलिस करत आहेत.\nदहशतवादी कसाब उत्तर प्रदेशचा रहिवासी\nनवी दिल्ली : मुंबई हल्ल्यात फासावर लटकवलेला पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याच्या नावाचा रहिवासी दाखला उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यातून...\nदहशतवादाच्या संशयावरून नागपुरातून दोघेजण ताब्यात\nनागपूर : लष्कराच्या गुप्तचर पथकाने शुक्रवारी उपराजधानीतील भालदारपुरा भागातून दोघांना ताब्यात घेतले. \"टेरर लिंक'च्या संशयातून त्यांच्या मुसक्‍या...\nगॅंगस्टर फारुख देवडीवालाची पाकिस्तानात हत्या\nमुंबई - भारतात दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना इंटर सर्विस इंटेलिजन्सने(आयएसआय) हाताशी घेतलेला गॅंगस्टर फारुख देवडीवालाची...\nइस्लामाबाद : 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची जमात उद दवा आणि फलाही इन्सानियत फाउंडेशनला (एफआयएफ) काम सुरू ठेवण्याबाबत पाकिस्तान...\nदिव्यांग संकेतने रोवला लेहवर झेंडा\nसावदा ः दिव्यांग असूनही ज्याच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्तीचे बळ असेल, तर स्वप्नांना साकार करण्यासाठी शारीरिक अपंगत्व आड येत नाही. हा वस्तुपाठ घालून...\nनवज्योतसिंग सिद्धूचे हात-पाय तोडूः भाजप नेता\nमुंबईः माजी क्रिकेटपटू व पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दर्गा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/55827", "date_download": "2018-11-20T11:30:22Z", "digest": "sha1:I2CIW5FKERN2TU37KZPQDKFQ3W6PG3JS", "length": 25198, "nlines": 297, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तेचबुक - स्टेटस - मुपीफेम ज्यु. ब्रम्हे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तेचबुक - स्टेटस - मुपीफेम ज्यु. ब्रम्हे\nतेचबुक - स्टेटस - मुपीफेम ज्यु. ब्रम्हे\nतेचबुक - स्टेटस - मुपीफेम ज्यु. ब्रम्हे\nज्यु. ब्रम्हे - आज काकांनी पुन्हा एका तरुणीला लुनावर लिफ्ट दिली आणि साडे चार हजार रुपये गमावून बसले.\nइन्स्पेक्टर महेश : डॅम इट पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. काहीतरी करायला हवे.\n(लाईक्स : ज्यु. ब्रम्हे, ब्रम्हे काका, दया, एसीपी प्रद्युम्न, चुलबुल पांडे, सिंघम आणि समस्त हिरो पोलीस दल) (डिसलाईक्स : समस्त गुन्हेगार मंडळी)\nमुपी फेम मांजर : मी पण स्कुटीवरुन प्रवास करते. कधी स्कुटरच्या चाकाच्या आत, तर कधी डीकी मधुन. स्कुटरवरुन फिरताना मला विमानातुन फिरतेय असे वाटते. पण मला कधी कुणी पैसे नाही दिले की साधे बशीभर दुध ही उलट ही पुण्यातली भटकी कुत्री मात्र सगळ्या दुचाकींच्या मागे भुंकत धावत असतात. त्यांचे काही तरी करायला पाहिजे.\n(लाईक्स : मुपी फेम मांजर फॅन क्लब,अखिल पुणे सायकल क्लब, अखिल पुणे जॉगर्स क्लब, अखिल पुणे पाळीव कुत्री मित्र मंडळ)\n(डिसलाईक्स : समस्त भटकी कुत्री, ब्रम्हे काका आणि ज्यु. ब्रम्हे)\nएक भटका कुत्रा : काय साली ही पाळीव कुत्री म्हणावीत. आपल्याच जातीच्या प्राण्यांविरुध्द लाईक्स देतायत. भारीच माणसाळलीत साली.\n(लाईक्सः समस्त भटकी कुत्री, मुपी फेम मांजर)\n(डिसलाईक्स : समस्त पाळीव कुत्री )\nदुसरा भटका कुत्रा : तर तर लांगुलचालन नाही केले तर यांचे वाढदिवसाचे फ्लेक्स कसे झ़ळकणार\n(लाईक्सः समस्त भटकी कुत्री)\nएसीपी प्रद्युम्न : लांगुलचालन भटका कुत्रा आणि इतकी शुध्द भाषा भटका कुत्रा आणि इतकी शुध्द भाषा दया कुछ तो गडबड है\nलाईक्सः समस्त पाळीव कुत्री, इन्स्पेक्टर महेश, चुलबुल पांडे, सिंघम, समस्त हिरो पोलीस दल\nदया : सर, भटका कुत्रा असला म्हणून काय झाले. पुण्य नगरीतला आहे. विद्वानांचे उष्टे खाऊन तेवढी विद्वत्ता आलीच असणार\n(लाईक्सः समस्त भटकी कुत्री, इन्स्पेक्टर महेश, चुलबुल पांडे, सिंघम, समस्त हिरो पोलीस दल, समस्त पुणे प्रेमी)\nभटका कुत्रा : हा साला पाळीव कुत्राच असणार. डु. आय घेऊन आमच्या ग्रुप मध्ये घुसुन जासुदी करत असणार\n(डिसलाईक्स : पाळीव कुत्री)\nज्यु. ब्रम्हे : धागा भरकटतोय. काकांचे ४,५०० रुपये लंपास करणार्या त्या मुलीचे काय\n(लाईक्सः समस्त मायबोली धागा बचाव मंडळ)\nमुपी फेम पोपा मॅडम : ज्यु. ब्रम्हेचे काका हे माझ्या नाना वाड्यातल्या शाळेतले विद्यार्थी. नेहमीच काहीना काही वेंधळेपणा करणार. एकदा मी वर्गात काहीतरी तुटक तुटक, असंबद्ध शिकवत होते, तेव्हा याला निबंधाच्या वह्या घेऊन स्टाफ रुममध्ये पाठवले तर ह्याने त्या वह्या एका मुलीला देउन टाकल्या आणि ती मुलगी वह्या घेऊन पसार झाली. तेवढ्यात हेड सर आले आणि त्यांनी माझी बदली थेट येरवड्याला केली.\n(लाईक्सः समस्त मुपी वाचक, ज्यु. ब्रम्हे, ब्रम्हे काका)\nइन्स्पेक्टर महेश : डॅम इट ही केस खुपच जुनी आहे तर. काहीतरी करायलाच पाहिजे.\n(लाईक्सः समस्त हिरो पोलीस दल,)\nमुपी फेम माया : लोखंडाची साखळी तुटेल पण आई वडिलांची माया तुटणार नाही\n(डिसलाईक्स : समस्त मुपी वाचक)\nएसीपी प्रद्युम्न : डॉ. सालुंखे इस कमेंट मे जरुर कोई हिंट है\nतात्या विंचु बाहुला : ओम भट स्वाहा \n(लाईक्स : रिशी पकुर )\nइन्स्पेक्टर महेश: तात्या विंचु बाहुल्याची कमेंट लाईक्ड बाय रिशी पकुर \nदया : सर, आय डी दो हुए, तो क्या हुए, सारी दुनिया जानती है की तात्या विंचु बाहुला और रिशी पकुर एक ही इन्सान है.\n(डिसलाईक्स : तात्या विंचु बाहुला, रिशी पकुर, घना)\nठाकुर : बहु, इतके दिवे कश्याला लावलेस\nरामुकाका : ठाकुर , तिन्ही सांजा झाल्यात ना जय तिथे माउथ ऑर्गन वाजवतोय ना मग ही बया इथे असे सिग्नल देतेय.\n(लाईक्सः जय, वीरु, बसंती)\nकेतकर काका: काय रे जय, अदिती, रजनी, जुई माहिती आहेत मला आता ही राधाची काय भानगड आहे.\nकदम काका : अहो तो जय वेगळा नि हा जय वेगळा \n(लाईक्सः जय, नंदिनी मॅडम)\nबबन : वेगळा विदर्भ झालाच पाहिजे.\n(डिसलाईक्स : समस्त मुपी वाचक)\nइन्स्पेक्टर महेश : वेगळा विदर्भ डॅम इट ही काय नवी भानगड आहे.\n(लाईक्सः समस्त हिरो पोलीस दल)\nमुपी वाचक : (प्रतिक्रिया छापा) ते तुम्हाला नाय कळणार. कधी तरी मुपी वाचत चला.\n(लाईक्स : समस्त मुपी वाचक)\nदुसरा मुपी वाचक : अरे कुणीतरी अमेरिका वारी वर लेख लिहा रे\n(लाईक्स : समस्त मुपी वाचक)\nएसीपी प्रद्युम्न : अमेरिका दया, जरा त्या धुमवाल्या इन्स्पेक्टर जय आणि अलीला फोन लाव. त्यांनी सोल्व केलेल्या केस वर आपण लेख लिहु नि मुपीवर छापवू.\n(लाईक्स : समस्त मुपी वाचक)\nकेतकर काका: काय रे जय, आता हा अली कोण ही काय “नवीन” भानगड आहे\nकदम काका : अहो तो जय वेगळा नि हा जय वेगळा \n(लाईक्सः जय, नंदिनी मॅडम)\nदया : सर, कुछ भी करो पर मुपी मे अमेरिकावाला लेख मत लिखो. एक तो अभिजित के वजह से मै मै पहले ही बदनाम हु और ...\nएसीपी प्रद्युम्न : और\nभटका कुत्रा : अहो, कधी अमेरिका वारी वर एक लेख लिहाच. मग बघा. आम्ही मांजरींवर, दुचाकींवर तुटुन पडतो त्यापेक्षा भयंकर प्रतिक्रिया येतील. असेल हिंमत तर लिहुन बघा.\n(डिसलाईक्स : समस्त मुपी वाचक)\nज्यु. ब्रम्हे : अरे माझ्या काकांच्या साडेचार हजार रुपयांचे काय झाले.\nएक माबोकर: वाट बघा. इथे कुठल्या चर्चेचे विषय भरकटण्याशिवाय काही झालेय का\nबबन : वेगळा विदर्भ झालाच\nबबन : वेगळा विदर्भ झालाच पाहिजे >>\nमुपी वाचक : (प्रतिक्रिया छापा) ते तुम्हाला नाय कळणार. >> भारी आहे.. त्या इस्राइलवाल्या मॅडम राहिल्या काय\nधमाल आहे. रुशी पकूर दणके\nधमाल आहे.:हहगलो: रुशी पकूर दणके घालणार बघ तुला.:फिदी:\nधमाल \"समस्त मायबोली धागा बचाव\n\"समस्त मायबोली धागा बचाव मंडळ\" हे ट्रेंडिंग होणार.\nलांगुलचालन->शुद्ध भाषा->पुण्य नगरी आणि जयची भानगड भारी.\n एकदम भारी. पण माझी\nपण माझी नावभगिनी स्वाती ठकार नाही यात.\nयामुळे जळतोय माझा जीव , मी एक हुंकार देऊन निपाणीसह बेळगाव घेऊन येईन संयुक्त महाराष्ट्रात \nआणि भगभगत्या डोळ्यांनी चित्कारेन 'कुठेय तो जय\nछान जमलय. पण ठकारबाईंची\nछान जमलय. पण ठकारबाईंची अनुपस्थिती जाणवतेय. बाकी ब्रम्हे, मॅडम, महेश वगैरे मस्तंच.\nमस्तच पण इस्राइलवाल्या मॅडम\nमस्तच पण इस्राइलवाल्या मॅडम आणि ठकार बाईंची अनुपस्थिती जणवतेय.\nमस्त जमलय पण इस्राइलवाल्या\nपण इस्राइलवाल्या मॅडम आणि ठकार बाईंची अनुपस्थिती जणवतेय.>>+1\nभारी लाईक्स नि डिसलाईक मंडळं\nलाईक्स नि डिसलाईक मंडळं ..\nपुण्यातली भटकी कुत्री मात्र\nपुण्यातली भटकी कुत्री मात्र सगळ्या दुचाकींच्या मागे भुंकत धावत असतात. त्यांचे काही तरी करायला पाहिजे.\n(लाईक्स : मुपी फेम मांजर फॅन क्लब,अखिल पुणे सायकल क्लब, अखिल पुणे जॉगर्स क्लब, अखिल पुणे पाळीव कुत्री मित्र मंडळ) ह्याला सुपरलाईक\nभारी आहे अवांतर - हे ब्रह्मे\nअवांतर - हे ब्रह्मे प्रकरण फक्त ऐकून माहीत आहे, कधी अनुभवले नाही.\n अवांतर - हे ब्रह्मे\nअवांतर - हे ब्रह्मे प्रकरण फक्त ऐकून माहीत आहे, कधी अनुभवले नाही.>>>>> हा नविन धाग्याचे मटेरियल शोधतोय सावधान\nपोतदार पावसकर मॅडम,बालमोहन युएसए आणि स्वाती ठकार राहिल्या\nशेवट आवडला \"वाट बघा. इथे\n\"वाट बघा. इथे कुठल्या चर्चेचे विषय भरकटण्याशिवाय काही झालेय का\npage=1 रीक्षाबद्दल सॉरी, पण रहावले नाही.:फिदी:\nसाती त्यात काही तपशील तरी\nत्यात काही तपशील तरी राहिलेच. जसं - मी डाव्या हातात घेतला खिळा आणि उजव्या हाताने तोडलं पायाच्या तिसर्‍या बोटाचं नख. दाताखाली रगडले सात शेंगदाणे आणि भरला हुंकार ... इ.इ.\nअरे वाह, मस्तं मजा आली वाचून\nअरे वाह, मस्तं मजा आली वाचून\nअनु, मुपी फेम पोपा मॅडम\nअनु, मुपी फेम पोपा मॅडम म्हणजेच पोतदार पावस्कर मॅडम. त्या आल्यात तेचबुकात.\nओहो खरंच की..शॉर्ट फॉर्म मुळे\nओहो खरंच की..शॉर्ट फॉर्म मुळे दुर्लक्ष झालं.\n\" इस्राइलवाल्या मॅडम \" कोण\n सॉरी ची गरज नाही\nअजून घाटात फुटला घाम, वाघाने\nअजून घाटात फुटला घाम, वाघाने धरलंच असतं वाला (लहान) मुलगा, चालणारी आमसुलं याना घेऊन सिक्वेल लिहा :):)\nभारीय... रिशी पकूर आणि तात्या\nभारीय... रिशी पकूर आणि तात्या विंचू एकच अरे देवा.. मग स्वजो कोण \nघाई घाईत लिहिल्याने बरेच\nघाई घाईत लिहिल्याने बरेच कॅरेक्टर मिस झालेत.\nत्यांना विसरुन मी भयानक गुन्हा केलाय याची जाणीव आहे.\nतरीही मी स्वाती ठकारांची जाहीर माफी मागतोय.\nस्वाती ठकार ताई आपल्या दुडक्या चालीने चालत येऊन, पाय मुडपुन बसुन, ७ शेंगदाणे व १३ लसुण खाऊन जहरी हुंकार देऊन मला नकीच माफ करतील अशी आशा आहे.\n\" इस्राइलवाल्या मॅडम \"\n\" इस्राइलवाल्या मॅडम \" कोण>>>> ते काहीतरी यार्देना सासोनकर असे नाव आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/60678", "date_download": "2018-11-20T11:31:46Z", "digest": "sha1:L2ANI2CWJGNUUVBXSSZH3IYYEW43SBJO", "length": 25431, "nlines": 139, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुणे कोल्हापूर पॅसेंजरचा प्रवास (भाग १) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुणे कोल्हापूर पॅसेंजरचा प्रवास (भाग १)\nपुणे कोल्हापूर पॅसेंजरचा प्रवास (भाग १)\nदिवाळी आली होती. दिवाळीसाठी कोल्हापूरला जायचे नक्की झाले होते. नेहमीप्रमाणे जाण्या-येण्यासाठी लोहरथाच्या पर्यायाला पहिली पसंती दिली होतीच. त्याप्रमाणे आरक्षण मिळवायचा प्रय.त्न करून पाहिला. पुण्य़ाहून कोल्हापूरला जाण्यासाठी हल्ली लोहरथाला अनेकांची पसंती मिळत आहे. पूर्वी या प्रवासाला महामार्गापेक्षा बराच वेळ लागतो, या कारणाने अनेक जण या पर्यायाकडे तशी पाठच फिरवत असत. म्हणून कोयनेचे तर कधीही आरक्षण मिळत असे. सह्याद्री त्यातल्या भरत असे. पण गेल्या 4-5 वर्षांमध्ये परिस्थिती बरीच बदलली आहे. त्यामुळे मला 3 आठवडे आधीही कोयनेचे आरक्षण मिळू शकले नाही. मग त्या दिवशी आणखी एक पर्याय उपलब्ध होता, तो म्हणजे 12148 निजामुद्दीन-कोल्हापूर एक्सप्रेसचा. पण त्याचेही आरक्षण संपत आलेले होते.\nया सगळ्यामध्ये मग जनरलचं तिकीट काढून जावे असा विचार केला. पण दिवाळीची सुट्टी असल्यामुळे 12148 मध्येही जनरलला इतर दिवशीपेक्षा गर्दी असेल, असा अंदाज बांधला. कोयनेनं हल्ली जनरलनं प्रवास करणं आणि पुण्यात जागा मिळणं, तर जरा अवघडच झालेलं आहे. मग एक वेगळा पर्याय निवडायचा विचार केला. पुण्याहून सकाळी 9 ची 51409 पुणे-कोल्हापूर सवारी (पॅसेंजर)ने प्रवास करायचा. या गाडीला बाकीच्यांच्यापेक्षा कमी गर्दी असेल असे वाटत होते. पण दिवाळीचे दिवस असल्यामुळे तिलाही गर्दी दिसत होती. अगदी कोल्हापूरपर्यंतची. मलाही वाटत होतच, एकदा या गाडीचा अनुभव घ्यावा म्हणून.\nगर्दीचे दिवस असल्यामुळे आणि तिकीटही काढायचे असल्यामुळे तासभर आधीच पुणे जंक्शनवर पोहचलो. तिकीट 5च मिनिटात तिकीट मिळाले. खिडकीच्या जरा बाजूला झाल्यावर पाहिले, तर कोल्हापूरऐवजी सोलापूर दिले होते. तरी मी मनातल्या मनात म्हणत होतोच की, माहितीपेक्षा 10 रु. कमी तिकीट कसं काय. तिकीट बदलून घेण्यासाठी पुन्हा खिडकीवर गेलो आणि कटकट न करता तिकीट बदलूनही मिळाले.\nआत आलो, तर एक नंबरवरून यशवंतपूर-जयपूर सुविधा एक्सप्रेस निघत होती. ती गेल्यावर पेपर आणि नवीन वेळापत्रक घेऊन 4-5 नंबरच्या फलाटाकडे निघालो. कारण इलेक्ट्रॉनिक बोर्डवर पुणे-कोल्हापूर सवारी दाखवले जात असले तरी फलाट क्रमांकाचा रकाना कोराच होता. माझ्या अंदाजानुसार 5 किंवा 6 वर गाडी येण्याची शक्यता होती. कारण पुण्यामध्ये येऊन तासभर झाला तरी 12264 निजामुद्दीन-पुणे वातानुकुलित दुरंतोने अजून 2 नंबर अडवून ठेवला होता. म्हटले परतीच्या प्रवासाला निघायला या महाराणींना जेमतेम 3 तास राहिले आहेत. कधी या वॉशिंग लाईनवर जाणार आणि स्वतःचा सेकंडरी मेंटेनन्स करून घेणार कधी. कारण हातात आता 2 तासच राहिलेले आहेत, या सगळ्या कामाला. आज फलाटावर मला इकडे-तिकडे फारसे करता येणार नव्हते, कारण गाडीत जागेसाठी धडपड करावी लागणार होती. तेवढ्यात तिकडे 6 नंबरवर 12150 पाटलीपुत्र-पुणे एक्सप्रेस आली होती. त्यामुळे तिकडे तर माझी गाडी येणार नव्हती हे निश्चित. मग 4-5 नंबरवर गेलो, तर तिकडे सोलापूर पॅसेंजर आणि डाऊन इंद्रायणी कम डाऊन सोलापूर इंटरसिटी येणार होती. म्हणून पुन्हा 2 वर आलो. एकवर बडोद्याच्या लालभडक डब्ल्यूएपी-4 या कार्यअश्वाने 22944 इंदूर जं-पुणे जं. एक्सप्रेस आणून उभी केली होती. तेवढ्यात अप मेन लाईनवर अजनीहून आलेला हिरवागार डब्ल्यूएजी-9 कार्यअश्व शांतपणे सिग्नलची वाट पाहत उभा होता. मला वाटले याला मुंबई एंडच्या डिसपॅच यार्डात आपल्या गाडीची जबाबदारी घ्यायला जायचे असे. पण मी त्या कार्यअश्वाला न्हाळत उभा होता. कारण अजनीचा कार्यअश्व मला पहिल्यांदाच पुण्यात दिसत होता. आता पुणे-दौंड-मनमाड मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे तिकडचे इलेक्ट्रीक कार्यअश्व बिनधास्त पुण्यामध्ये येऊ लागले आहेत. त्यामुळे मला वाटले की, डब्ल्यूएजी-9 वर दौंड-मनमाडकडे जाणाऱ्या कोणत्या तरी मालगाडीचे हा सारथी असले. पण दोनच मिनिटात हा कार्यअश्व एकटाच लोणावळ्याच्या दिशेने निघून गेला. मग लक्षात आले की, मुंबई विभागात मालगाड्यांची नोंदणी जास्त झाली असेल, आणि तिथे इंजिने कमी पडत असतील. तिथे लोको होल्डींग वाढवण्यासाठी म्हणून शेजारच्या विभागांमधून तिथे जादा होत असलेले अतिरिक्त कार्यअश्व मुंबई विभागाने मागवले आहेत. आता गेलेला डब्ल्यूएजी-9 कार्यअश्व त्यापैकीच एक. मधल्या काळात कृष्णराजपुरमच्या अजस्त्र डब्ल्यूडीपी-4 डी या कार्यअश्वाने 12629 यशवंतपूर जं.-ह. निजामुद्दीन कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस 3 नंबरवर आणली होती. त्यापाठोपाठ लांबून इलेक्ट्रीक ट्रीप शेडकडून लालगुडाचा पांढराशुभ्र डब्ल्यूएपी-7 हा कार्यअश्व दौंडच्या दिशेने आला. एकदम मनात प्रश्नांचे काहूर माजले की, 12263 निजामुद्दीन वातानुकुलित दुरंतोला बराच वेळ आहे आणि हा कार्यअश्व आताच का शेडच्या बाहेर आला आहे. आणि तो तिकडे कुठे निघाला आहे. वगैरे-वगैरे.\nदरम्यानच्या काळात आता आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे मोठी जबाबदारी घेण्यास अक्षम असलेल्या आणि त्यामुळे आता पूर्ण वेळ शंटर बनलेल्या पुण्याच्या डब्ल्यूडीएम-2 का कार्यअश्वाने 12264 दुरंतो 2 नंबरवरून वॉशिंग लाईनवर बॅक केली होती. त्यामुळे आता माझ्या सवारी गाडीलाही 2 नंबरवर येण्यावाचून पर्याय नव्हता. दुरंतो मागे गेल्यावर 3 नंबरवरच्या 12629 च्या डब्ल्यूडीपी-4 डीला वेगळे करून पलीकडच्या सायडींग नेले गेले. कारण आता दिल्लीपर्यंत इलेक्ट्रीक रुट असल्यामुळे 12629 चे सारथ्य मगाचच्या लालगुडाचा पांढराशुभ्र डब्ल्यूएपी-7 ने घेतले होते.\nदरम्यानच्या काळात सहा नंबर मोकळा झाल्यामुळे तिकडून 22944 इंदूर-पुणेचा कार्यअश्व गाडीपासून वेगळा होऊन इलेक्ट्रीक ट्रीप शेडमध्ये निघून गेला होता. तेवढ्यात आमच्या गाडीचीही उद्घोषणा होऊ लागली होती. आज ती गाडी पुण्यात अर्धा तास उशीरा आली होती. त्याचवेळी निजामुद्दीन कोल्हापूरही 20 मिनिटे उशीरा येणार होती. साताऱ्याहून पुण्याला आलेलीच पॅसेंजर आपला कार्यअश्व बदलून पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने जाणार होती. अखेर 9 वाजता आमची गाडी आल्यावर जरा वेगाने आत शिरून जागा पकडली. तेवढ्यात एक जण येऊन म्हणू लागला, तुम्ही दुसरीकडे बसा, माझ्याबरोबर फॅमिली, पेशंट आहेत. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यावर वयाने साधारण माझ्याबरोबरीच्याच एकाला त्याने असेच सांगून पाहिले. पण काही उपयोग झाला नाही. अखेर 9.22 ला आमची सवारी पुण्याहून निघाली.\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nसुरवात आवडली पण जरा\nसुरवात आवडली पण जरा प्रवासाबद्द्ल पण लिहिले असते तर जास्ती आवडले असते. मी कधीच त्या दिशेने रेल्वेचा प्रवास केलेला नाही त्यामुळे पुण्याहून सातार्‍याला पोचायला इतका वेळ का लागतो. कशी जाते रेल्वे आणि वाटेल लागणारे स्टेशन या बद्द्ल उत्सुकता आहे.\nहो नक्की, प्रवासाचे वर्णन\nहो नक्की, प्रवासाचे वर्णन पुढच्या टप्प्यात करणार आहे.\nपुणे कोल्हापूर पॅसिंजर. एकदम\nपुणे कोल्हापूर पॅसिंजर. एकदम जुने प्रवास आठवले. ३६रुपयात व्हायचा हा प्रवास मी इंजिनीअरींगला असताना. सकाळी ७ला पुण्यात बसलं तर मिरजेत ४-५ वाजता पोचायची गाडी. प्रत्येक स्टेशनला थांबते. आदर्कीला गोल वळून येते तेव्हा स्टेशनची मागली बाजू आधी दिसते मग मोठा वळसा मग पुढे येते. नीरा स्टेशनला अंजीरं. पुणे ते सांगली या टप्प्यात खरेतर रेल्वेमार्ग सर्व मोठ्या गावांना टाळून जातो. कराड आणि सातार्‍याची स्टेशन शहरापासून फार लांब आहेत. त्यामुळे वाठार, सासवड, उंब्रज, नीरा, आदर्की अशी स्टेशनंच मेन. किर्लोस्करवाडीला कारखान्यातल्या रोजच्या प्रवाश्यांची गर्दी होते.\nकधी कधी ताकारीला उतरून आम्ही सागरेश्वरला जात असू. सागरेश्वरवरून कृष्णेचे पात्र व तिचे वळण फार सुंदर दिसते.\nप्रत्येक स्टेशनला थांबते. आदर्कीला गोल वळून येते तेव्हा स्टेशनची मागली बाजू आधी दिसते मग मोठा वळसा मग पुढे येते. नीरा स्टेशनला अंजीरं. पुणे ते सांगली या टप्प्यात खरेतर रेल्वेमार्ग सर्व मोठ्या गावांना टाळून जातो. कराड आणि सातार्‍याची स्टेशन शहरापासून फार लांब आहेत. त्यामुळे वाठार, सासवड, उंब्रज, नीरा, आदर्की स्मित अशी स्टेशनंच मेन. किर्लोस्करवाडीला कारखान्यातल्या रोजच्या प्रवाश्यांची गर्दी होते. >> +११ आणि नीरेचे ते मेदु वडे. पण मला ही गाडी कधीच आवडली नाही. महाभयानक कंटाळवाणा प्रवास. डकाव डकाव ..प्रत्येक स्टेशनला थांबणार. आजोबा रेल्वेत होते त्यामुळे सांगलीला गावी जायचे असले की ह्याच गाडीने जावे लागाय्चे कारण कोयनेला नेहेमीच गर्दी असायची. अजून एक शिक्षा म्हणजे पुण्यात बसल्यावर आजोबा लगेच एक डायरी आणि पेन देत आणि सर्व स्टेशनांची नावे लिहायला सांगत. ताकारी, रहिमत्पुर, शेणोली, मसुर, नांद्रे अन अजुन कितेक\nटण्या, आपण सांगितलेल्या आठवणी\nटण्या, आपण सांगितलेल्या आठवणी वास्तवातही तशाच आजही लागू आहेत. पण आता या गाडीच्या वेळा बदलवेल्या आहेत. शुक्रवार असल्यामुळे आदर्कीला निजामुद्दीन-कोल्हापूर एक्सप्रेस आम्हाला ओलांडून पुढे निघून गेली.\nलंपन, तुम्ही म्टल्याप्रमाणे मलाश्री कोयना किंवा निजामुद्दीन-कोल्हापूर एक्सप्रेसचे आरक्षण न मिळाल्यामुळे हा पर्याय निवडावा लागला. प्रवास १० तास १० मिनिटांचा झाला. पण कंटाळा नाही आला.\nत्यामुळे वाठार, सासवड, उंब्रज, नीरा, आदर्की स्मित अशी स्टेशनंच मेन\n>>> सासवडला कुठे आहे स्टेशन. सासवड रोड हे फुरसुंगीच्या जवळ आहे.सासवडपासून कोणतेही स्टेशन २०-२५ किमीच्या आत नाही\nउंब्रजलाही लोहमार्ग सेवा उपलब्ध नाही.\nसासवड रोडच म्हणायचे होते.\nउंब्रज चुकून आले, मसूर डोक्यात होते. त्या स्टेशनाचे नाव मसूर आहे की अजूनच वेगळे काहितरी\nमसूर हे नाव अगदी बरोबर आहे.\nमसूर हे नाव अगदी बरोबर आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/8/30/PM-modi-reach-in-kathmandu-.html", "date_download": "2018-11-20T11:41:44Z", "digest": "sha1:O6O6WCQ2OHBG4UPWATY65BCV67WWMKOC", "length": 3129, "nlines": 13, "source_domain": "mahamtb.com", "title": " बिमस्टेकसाठी पंतप्रधान मोदी नेपाळमध्ये दाखल बिमस्टेकसाठी पंतप्रधान मोदी नेपाळमध्ये दाखल", "raw_content": "\nबिमस्टेकसाठी पंतप्रधान मोदी नेपाळमध्ये दाखल\nकाठमांडू : नेपाळमध्ये होत असलेल्या यंदाच्या बिमस्टेक शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेपाळमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी नेपाळचे उपपंतप्रधान ईश्वर पोकरेल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मोदींचे स्वागत केले आहे.\nयंदाची बिमस्टेक परिषद ही नेपाळची राजधानी काठमांडू येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे बिमस्टेक परिषदेचे सर्व सभासद राष्ट्रांचे प्रमुख तसेच प्रतिनिधी मंडळ या परिषदेसाठी नेपाळमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आज सकाळी वायू सेनेच्या विशेष विमानातून नेपाळसाठी रवाना झाले होते. यानंतर थोड्याच वेळापूर्वी त्यांचे काठमांडू विमानतळावर आगमन झाले. यासाठी नेपाळ उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले.\nपंतप्रधान मोदी हे एकूण दोन दिवसीय नेपाळ दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी बिमस्टेक परिषदेला ते संबोधित करणार आहेत. तसेच नेपाळच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील ते करणार आहेत. याचबरोबर परिषदेला आलेल्या विविध देशाच्या राष्ट्रप्रमुखांशी देखील द्विपक्षीय चर्चा ते करणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/if-you-are-with-otherwise-/articleshow/66491879.cms", "date_download": "2018-11-20T12:50:23Z", "digest": "sha1:3G77NSLN3QDUQK5Y72UOGV7QHFVZC37I", "length": 16262, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Raosaheb Danve: if you are with; otherwise ... - याल तर तुमच्यासह; अन्यथा... | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्यWATCH LIVE TV\nयाल तर तुमच्यासह; अन्यथा...\n'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्रपक्षांनी पाठिंबा दिला, तर आम्ही त्यांचे खासदार पाठवू; अन्यथा आम्ही आमचे खासदार निवडून आणू,' असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मित्रपक्ष शिवसेनेला दिला. 'कोणी काही छापले किंवा लिहले तरी राज्यात आजही भारतीय जनता पक्षच क्रमांक एकचा पक्ष आहे आणि राहील,' असा दावाही त्यांनी या वेळी केला.\nयाल तर तुमच्यासह; अन्यथा...\nम. टा. प्रतिनिधी, पिंपरी\n'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्रपक्षांनी पाठिंबा दिला, तर आम्ही त्यांचे खासदार पाठवू; अन्यथा आम्ही आमचे खासदार निवडून आणू,' असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मित्रपक्ष शिवसेनेला दिला. 'कोणी काही छापले किंवा लिहले तरी राज्यात आजही भारतीय जनता पक्षच क्रमांक एकचा पक्ष आहे आणि राहील,' असा दावाही त्यांनी या वेळी केला.\nभारतीय जनता पक्षाने अटल संकल्प महासंमेलनानिमित्त निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर आयोजित केलेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. शिवसेनेबरोबरील युतीसाठी भाजपकडून प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी 'याल तर तुमच्यासह, अन्यथा तुमच्याविना' या भाषेत केलेले विधान महत्त्वाचे मानले जात आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूरमध्ये सध्या शिवसेनेचे खासदार आहेत, त्यामुळे येथे सभा घेणे, हा मित्रपक्षाला इशारा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा संदर्भ देऊन फडणवीस म्हणाले, 'भाजप-शिवसेनेतील युती संपुष्टात आली, म्हणून मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील ही सभा असल्याचे बोलले जाते; परंतु ही वस्तुस्थिती नाही. या दोन्ही मतदारसंघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारेच खासदार निवडून आणण्यासाठी सभा आयोजिण्यात आली आहे. मित्रपक्षांनी मोदींना पाठिंबा दिल्यास येथून त्यांचे दोन्ही खासदार पाठवू. अन्यथा, आम्ही आमचे खासदार निवडून आणू.'\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना आव्हान देताना मुख्यमंत्री म्हणाले, 'हे पक्ष एका व्यासपीठावर समोरासमोर यावेत. त्यांच्या सत्तेतील पंधरा वर्षांच्या आणि आमच्या चार वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घ्यावा. त्यामध्ये आम्ही उजवे ठरलो नाही तर, आगामी निवडणुकांना सामोरे जाणार नाही. विरोधकांनी कितीही यात्रा काढल्या तरी 'मुंगेरीलाल'चे (विरोधी पक्षांचे) सत्तेवर येण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही.'\n'भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पन्नास हजार कोटी रुपये जमा केले. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात त्यांच्या नेत्यांनी सिंचनाच्या नावावर स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठी जनतेचे पैसे लाटले,' असा आरोप फडणवीस यांनी केला.\nराज्यातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. त्याला अनुसरूनच कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत बांधकामे नियमित करूच, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, रवींद्र चव्हाण या वेळी उपस्थित होते. पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, बाळा भेगडे, सुरेश हळवणकर यांनी मनोगते व्यक्त केली. महापौर राहुल जाधव यांनी आभार मानले. पक्षनेते एकनाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले.\n'अजित पवारांना कधीही अटक'\nगेल्या चार वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही, असा दावा करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सिंचन घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असे सूतोवाच केले. या प्रकरणात कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे अजित पवार यांनी अन्य पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रोको\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृतीयपंथी उमेदवार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्टासमोर शरणागती\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित केले 'मन्नत-ए-अमन'\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\nपगार मिळत नसल्याने प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nचौघांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित\nचंद्रकांत पाटलांची आज उलटतपासणी\nमाझ्या राजीनाम्याविषयी मनेका नव्हे, शहा ठरवतील \nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nयाल तर तुमच्यासह; अन्यथा......\nएटीएम केंद्रातून पैसे काढताना काळजी घ्या.....\nपुणे-मुंबईकरांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्यातही सिटिंग...\nनिवडणुका आल्यावर राम आठवतो...\nआईने मुलीला दिले मूत्रपिंड...\n'मोदींना पाठिंबा देणारे खासदारच निवडून आणू'...\n...तरी शिवसेनेला दाद देणार नाहीः अजित पवार...\nसिंहगड संस्थेच्या विश्वस्तांवर खटला...\n‘पीएमआरडीए’ला हवेदोन टीएमसी पाणी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-rahul-gandhi-sharad-pawar-103056", "date_download": "2018-11-20T12:27:22Z", "digest": "sha1:GZDJFJEOP2QQDZRP6KCUWJNSYV4LV4S4", "length": 9865, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Rahul Gandhi Sharad Pawar राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट | eSakal", "raw_content": "\nराहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट\nगुरुवार, 15 मार्च 2018\nनवी दिल्ली : विरोधकांना दिलासा देणाऱ्या उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने एकजुटीच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. तिसऱ्या आघाडीच्या झेंड्याखाली काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येण्याआधी त्यांना काँग्रेससोबत आणण्यासाठी राहुल गांधींनी औपचारिक संवाद आरंभल्याचे समजते.\nयाअंतर्गत आज राहुल यांनी वरिष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली, तर 28 मार्चला पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनाही ते भेटणार असल्याचे कळते.\nनवी दिल्ली : विरोधकांना दिलासा देणाऱ्या उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने एकजुटीच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. तिसऱ्या आघाडीच्या झेंड्याखाली काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येण्याआधी त्यांना काँग्रेससोबत आणण्यासाठी राहुल गांधींनी औपचारिक संवाद आरंभल्याचे समजते.\nयाअंतर्गत आज राहुल यांनी वरिष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली, तर 28 मार्चला पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनाही ते भेटणार असल्याचे कळते.\nसोनिया गांधींनी काल (ता. 13) मेजवानीच्या निमित्ताने भाजपविरोधातील समविचारी पक्षांशी अनौपचारिक बोलणी केली होती. यात संसद अधिवेशन आणि सरकारचा कारभार यावर आडवळणाने चर्चा झाली; परंतु 2019 च्या \"लोकसभा निवडणुकीसाठी एकजुटीची गरज' त्यामागे असल्याचे बोलले जाते.\nआज खुद्द राहुल गांधी यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांशी संसदेत बोलताना, या एकजुटीसाठी सर्व नेत्यांना भेटणार असल्याचे सांगितले, असे सूत्रांकडून समजते. काँग्रेसचे महाधिवेशन, तसेच संघटनात्मक कामकाज आटोपून अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांशी भेटीगाठी सुरू करणार असल्याचेही राहुल यांनी या वेळी सांगितल्याचे कळते.\nसायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन राहुल गांधींनी सविस्तर चर्चा केली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-cotton-mill-106046", "date_download": "2018-11-20T12:15:11Z", "digest": "sha1:FH46TYMJHQQGRR5XYPYA5T63K4LXTIZZ", "length": 8746, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news cotton mill सूत गिरण्यांना लागली घरघर | eSakal", "raw_content": "\nसूत गिरण्यांना लागली घरघर\nगुरुवार, 29 मार्च 2018\nमुंबई - राज्य शासनाकडून आर्थिक साहाय्य दिलेल्या 130 सहकारी सूत गिरण्यांपैकी मागील पाच वर्षांत केवळ सात गिरण्यांनाच नफा झाला असून, बहुतांश प्रकरणात या गिरण्यांनी शासकीय भाग भांडवलाची परतफेड केली नाही, असा गंभीर ठपका भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांनी सुभाष देशमुख मंत्री असलेल्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागावर ठेवला आहे.\nमुंबई - राज्य शासनाकडून आर्थिक साहाय्य दिलेल्या 130 सहकारी सूत गिरण्यांपैकी मागील पाच वर्षांत केवळ सात गिरण्यांनाच नफा झाला असून, बहुतांश प्रकरणात या गिरण्यांनी शासकीय भाग भांडवलाची परतफेड केली नाही, असा गंभीर ठपका भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांनी सुभाष देशमुख मंत्री असलेल्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागावर ठेवला आहे.\nमागच्या चार वर्षांच्या सहकारी सूत गिरण्यांच्या व्यवहारांचा लेखा परीक्षण अहवाल बुधवारी विधानसभेत मांडण्यात आला. त्यामध्ये सहकारी सूत गिरण्या या प्रत्यक्षात कार्यन्वित न करता केवळ अनुदान लाटण्यासाठी उभ्या केल्या जात आहेत, असे सूचित केले आहे. शासनाकडून आर्थिक साहाय्य मिळालेल्या 130 गिरण्यांपैकी केवळ 66 कार्यन्वित होत्या. नफ्याच्या दृष्टीने या गिरण्यांची कामगिरी मुळीच समाधानकारक नाही. केवळ 7 गिरण्यांना नफा झाला असून, शासकीय भाग भांडवलाची परतफेड करण्यासाठी गिरण्यांनी राखीव निधीची तरतूद केलेली नाही, असे हा अहवाल म्हणतो.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/metro-project-backup-20253", "date_download": "2018-11-20T11:55:51Z", "digest": "sha1:SG7WZUV75LFTWX3T2K7XIPXYKITU5437", "length": 13757, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "metro project backup ‘मेट्रो’प्रकल्पाला हवा एकीचा ‘बॅकअप’ | eSakal", "raw_content": "\n‘मेट्रो’प्रकल्पाला हवा एकीचा ‘बॅकअप’\nमंगळवार, 13 डिसेंबर 2016\nकोणत्याही विषयावर भरभरून चर्चा करणे, विषयाची चिरफाड करून त्यातील त्रुटी दाखविणे ही पुणेकरांची खासियत. पुणे मेट्रोबाबतही आपण हे सारे केले. त्यातून मेट्रो प्रत्यक्ष येण्यास तब्बल अडीच-तीन वर्षांचा विलंबही झाला; पण काही त्रुटी दूर झाल्या आणि ‘मेट्रो’ आता प्रत्यक्षात येऊ पाहत आहे.\nकोणत्याही विषयावर भरभरून चर्चा करणे, विषयाची चिरफाड करून त्यातील त्रुटी दाखविणे ही पुणेकरांची खासियत. पुणे मेट्रोबाबतही आपण हे सारे केले. त्यातून मेट्रो प्रत्यक्ष येण्यास तब्बल अडीच-तीन वर्षांचा विलंबही झाला; पण काही त्रुटी दूर झाल्या आणि ‘मेट्रो’ आता प्रत्यक्षात येऊ पाहत आहे.\nकेंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही पुणे मेट्रोला मंजुरी दिली, त्यामुळे या महिन्याअखेरीस मेट्रोची पहिली कुदळ मारली जाईल. अर्थात भूमिपूजन करण्यावरून राजकीय पक्षांनी सुरू केलेला श्रेयवाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अपेक्षितच होता. सध्या एकाच कामाचे भूमिपूजन दोनदा-तीनदा होण्याची जणू पद्धतच रूढ होऊ लागली आहे.\nत्याला ‘मेट्रो’सारखा राष्ट्रीय प्रकल्प तरी अपवाद कसा असणार. अर्थात स्थानिक नेत्यांवर वरिष्ठ नेत्यांचा कसलाही धाक नसणे किंवा त्यांच्याच संमतीतून हे होत असल्याने याला रोखणार तरी कोण पुणेकर नागरिकांना मात्र भूमिपूजन कोण करणार यात काडीचा रस नाही. त्यांना पुण्यात मेट्रो होत आहे, ती झाल्याने वाहतुकीच्या कोंडीतून आमची सुटका होईल, याचा आनंद झाला आहे. महापालिका निवडणुकीसाठी याचा कोणी कसा फायदा घेणार हा त्या-त्या पक्षाचा प्रश्‍न आहे. हा प्रकल्प कमीत कमी वेळेत पूर्ण व्हावा, तो कोणत्याही कारणाने रखडला जाऊ नये आणि त्यातून नव्या समस्या उभ्या राहू नयेत, असेच नागरिकांना वाटते. त्या दृष्टीनेच या प्रकल्पाचे काम करताना काळजी घ्यावी लागणार आहे.\nमेट्रोचे भूमिपूजन झाल्यानंतरही सत्ताधारी पक्षाचा उत्साह कायम टिकून राहायला हवा, तरच प्रकल्पाचे काम गतीने होऊ शकते. कारण भूमिपूजन झाल्यानंतर काही दिवसांनी महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे, हे कारण पुढे करून हातावर हात ठेवून बसण्याची आपली जुनी परंपरा आहे, तसे याबाबत होणार नाही याची दक्षता राज्यकर्ते, विरोधी पक्ष आणि नागरिकांनाही घ्यावी लागेल. कारण ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचे पंतप्रधानांनी उद्‌घाटन केले, त्यानंतर आतापर्यंत नेमके काय झाले, या कामात काय प्रगती झाली हे पुणेकरांना अवगत नाही. मोठ्या प्रकल्पांची किंमत दररोज काही कोटींमध्ये वाढत राहते, त्यामुळे एक दिवसही वाया घालविणे परवडणारे नाही. मुळातच दहा वर्षांपूर्वी या प्रकल्पासाठी आठ हजार कोटी खर्च प्रस्तावित होता. तो आता १२ हजार कोटींवर गेला आहे.\nयात आणखी वाढ होऊ न देण्याची काळजी घ्यावी लागेल.लखनौ मेट्रो प्रकल्पाचे १० कि. मी. अंतराचे काम अवघ्या २६ महिन्यांत पूर्ण करण्यात आले. नागपूर मेट्रोचे कामही अत्यंत वेगाने सुरू आहे. नागपूरचे काम करणारी ‘महामेट्रो’च पुण्याचेही काम करणार असल्याने कामाचा वेग नागपूरप्रमाणेच राहील अशी अपेक्षा आहे. नागपूरच्या कामावर स्वतः मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष आहे. त्याच पद्धतीने पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार अनिल शिरोळे यांनी या कामात कोठेही अडथळा येणार नाही हे पाहायला हवे.\nविरोधी पक्षाने राजकारण जरूर करावे; पण केवळ विरोधाला विरोध न करता संपूर्ण शहराचे हित लक्षात घेऊन आपलीही जबाबदारी पार पाडावी, तरच मेट्रो खऱ्या अर्थाने ‘ट्रॅक’वर येईल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/pakistans-hafiz-saeeda-danka/", "date_download": "2018-11-20T11:56:27Z", "digest": "sha1:7BGHVMBJP5RNPNESULO6G6ETO5XOFURF", "length": 7122, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पाकिस्तान सरकारचा हाफिज सईदला दणका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपाकिस्तान सरकारचा हाफिज सईदला दणका\nसईदची संपत्ती जप्त करण्याच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा : पाकिस्तान सरकार दहशतवादी हाफिज सईदची संपत्ती जप्त करण्याचा तयारीत आहे. हाफिज सईद मुंबईवरील दहशतवादी हल्याचा मास्टर माइंड असून पाकमध्ये हाफिजकडून चालवण्यात येणारी चॅरिटी आणि इतर त्याच्या संपत्ती जप्त होण्याची श्यक्यता आहे.\nपाकिस्तान सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची १९ डिसेंबर रोजी एक गोपनिय बैठक पार पडली. या बैठकीत हाफिज सईदची संपत्ती जप्त करण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. हाफिज सईदच्या जमात-उद-दावा आणि फलाह ए इन्सानियत फाऊंडेशनशी संबंधित संपत्ती जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे. २६/११ सईदने मुंबईवर हल्ला केला होता. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिका या दोघांनीही हाफिज सईदला दहशतवादी घोषित केले आहे.\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही.…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37531", "date_download": "2018-11-20T11:40:20Z", "digest": "sha1:UYLZZC6MZOF2OKN5TAMNTYVB7BC2HAUW", "length": 68763, "nlines": 292, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विषय क्रमांक ३ - मराठी पाऊल पडते पुढे..! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विषय क्रमांक ३ - मराठी पाऊल पडते पुढे..\nविषय क्रमांक ३ - मराठी पाऊल पडते पुढे..\nवेळ - रात्रीचे दहा-साडेदहा\nस्थळ - लाल मैदान - खचाखच भरलेले. (कारण मैदान असे नाव असले तरी दहा बाय बाराच्या चार खोल्या जोडल्या तर जेवढी जागा तयार होईल तेवढाच याचा आकार. लाल रंगाच्या गेरूने थापलेली जमीन म्हणून लाल मैदान.) मैदानभर अंथरवलेल्या सतरंज्या. त्यावर जो तो आपली आवडीची जागा बघून पसरलेला. मंडळाचे सेक्रेटरी आणि दोन-चार पदाधिकारी यांच्यासाठी तेवढ्या मांडलेल्या खुर्च्या. सारे जण एकेक करून रात्रीची जेवणे आटपतील तसे जमत होते.\nनिमित्त होते माझगावच्या प्रसिद्द मोदक चाळीतील गणेशोत्सव मंडळाच्या सुवर्णमहोत्सवाचे. गणपती मंडळाचे सारे सभासद चुणचुणीत असले तरी मंडळ नेहमीसारखेच आर्थिक चणचणीत होते. तरी देखील यंदाचे ५० वे वर्ष जमेल त्या बजेट मध्ये जमेल तसे भव्यदिव्य करण्याचा सर्वांचा मानस होता. अर्थात हे भव्यदिव्य म्हणजे बावीस फूटी मुर्ती किंवा नाक्यापासून केलेली रोषणाई नव्हे तर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचे चालू होते. सर्वात स्वस्तातला कार्यक्रम म्हणजे चाळीतीलच पोराटोरांना स्टेजवर काहीतरी कर म्हणून पुढे ढकलायचे, जे दरवर्षीच चालायचे, तेच यावर्षीही नको असा सूर सार्‍यांनी लावला होता. विभागातील प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा परवडण्यासारखे नव्हते, जे परवडण्यासारखे होते त्यांची अ‍ॅडव्हान्स बूकींग करायला अजून पुरेशी वर्गणी जमली नव्हती. इतर पर्याय चाचपताना कोणीतरी काल पडद्यावर सिनेमा दाखवायची कल्पना मांडली आणि सर्वांनी ती उचलून धरली. तर आजची ही चाळीच्या मागच्या प्रवेशद्वाराजवळच्या लाल मैदानातील मीटींग त्याचसाठी भरली होती.\nपुरेशी सभासदसंख्या आणि ती देखील महत्वाची माणसे जमलीत हे पाहून सेक्रेटरी महोदयांनी आतापर्यंत चालू असलेली इतर चर्चा थांबवून ज्या विषयासाठी आजची मीटींग होती त्यालाच हात घातला.\nसेक्रेटरी तात्या : कोणता सिनेमा आणायचा बोला मग\nजोशी : तात्यानू, मी काय म्हणतो, सलमान खानचा नवा सिनेमा आलाय बघा.. \"एक था टायगर..\" तोच आणूया.. कसे, बच्चेमंडळी खूश होतील सारी..\nसावंत (पुटपुटत) : जल्ला, जोशीवहिनींना आवडतो वाटते सलमान..\nतात्या : नको रे बाबांनो तो सलमान.. असा उघडावाघडा काही प्रकार आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमात तरी नको..\nकांबळे : तात्यानो मग अभिषेकला आणूया का.. हल्ली त्याच्या \"बोलबच्चन\"चे गाणे रोज आमचा बंड्या लाऊन बसलेला असतो.. शेवटी पोरांनाच काय आवडेल याचा विचार केला पाहिजे हो, आपले काय ठेवलेय आता..\nतात्या : नको रे बाबा.. बोलबच्चन नको अन त्यातला बालबच्चनभी नको..\nपाठीमागच्या कट्ट्यावर बसलेले एक आगाऊ कार्टे (बहुतेक परबांचा गण्या असावा) : तात्या \"जिस्म\" येऊ द्या.. नवीन हिरोईन आहे.. नव्या चेहर्‍यांना आपल्या मंडळाने संधी दिली पाहिजे.. प्रोग्राम फुल सुपरहिट.. लोक पडदा फाडून आत शिरतील..\nपाच-दहा सेकंदाच्या अंतराने डावीकडच्या कोपर्‍यात खसखस पिकली.. याला जोडूनच कोणीतरी कॉमेंट पास केली असावी..\nतात्या : नको नको.. हे आताचे हिंदी चित्रपट नकोच.. बजेटही नाही परवडणार आणि त्यात काय दमही नाही..\nदळवी : हेच मी आता बोलणार होतो.. जुन्यामध्ये एखादा काकाचा चित्रपट येऊ द्या.. कटी पतंग नाहीतर आराधना.. तेवढीच त्याला श्रद्धांजली ही दिल्यासारखी होईल..\nपाठीमागून पुन्हा एक फुसकुली : ए याला काकाकडे घेऊन जा रे, काकाचाच आवडतो याला..\n(बिल्डींगबाहेरच्या पानवाल्याला काका बोलायचे, ज्यांना हे समजले तिथून पुन्हा खिदीखिदी आवाज आले.)\nदळवी (चिडून) : कोण आहे रे तिथे, काय बोल्ला रे हा..\nपरबांचा गण्या (साळसूदपणाचा आव आणत) - मी काय म्हणतो दळवीकाका, काकांचा चित्रपट आणण्यापेक्षा आपण दादांचा आणूया ना.. दादा म्हणजे आपले दादा कोंडके हो.. हिंदी चित्रपट आणण्यापेक्षा मराठी आणूया ना..\nतात्या (मिष्किलपणे) : दादांचे सिनेमे तुम्हा आजच्या पोरांना झेपतील का रे..\nआता दळवींनी दात काढायची हौस भागवून घेतली..\nगण्या (आता पेटूनच उठला) : ओ तात्या, \"क्या सूपरकूल है हम\"चा जमाना आहे आमचा.. तुम्ही दादा कोंडकेंचे काय कौतुक सांगता.. (बंड्याकडे बघत) ए बंड्या, त्या दिवशी आपण तो पोस्टर पाहिला तो सिनेमा कोणचा रे\nबंड्या : कोणचा पोस्टर रे\nगण्या (डोळे मिचकवत) : आपल्या सईचा रे..\nबंड्या (लक्षात येते तसे डोळे चमकवत) : आह.. तो काय.. नो एंट्री के बाद धोका की काय तरी नाव आहे त्याचे..\nतात्या : का रे बाबानो, एवढे काय विशेष आहे त्या चित्रपटात जे मराठी चित्रपटाला तयार झालात..\nगण्या : इशेष म्हणजे तसे काही नाही तात्यांनू.. बस पोस्टssर भारी दिसला..\nतात्या : अरे वा, मराठी चित्रपटांना एवढे चांगले दिवस आले आहेत माहीत नव्हते. पोस्टर दाखवूनच चित्रपटाकडे प्रेक्षकांना आकर्षित करू लागले. तसे असेल तर आणूया की, इतरांचे काय म्हणने आहे\nबंड्या आणि बरोबरची पोरे एकसुरात : आम्हाला चालेल तात्या.\nएवढा वेळ शांत असलेले जाधव काका आता हस्तक्षेप करत चर्चेत उतरतात.\nजाधव काका : एक मिनिट थांबा तात्या, आधी तुम्हाला आजच्याच पेपरातील एक बातमी वाचून दाखवतो. याच चित्रपटा संबंधित आहे. मग तुम्हाला समजेल की ही पोरे एवढी उत्सुक का आहेत. त्यानंतर तुम्हीच काय ते ठरवा हा चित्रपट आणायचा की नाही\nजाधवकाका सवयीप्रमाणे काखोटीला मारलेला पेपर काढतात आणि मोठ्याने वाचायला घेतात,\n\"मराठीत बिकीनी... हो आता आपल्या मराठी चित्रपटातही बिकिनी दिसणार आहे.\nमराठी अभिनेत्री सई आता आपल्याला बिकिनीत दिसणार आहे.\n\"नो एंट्री\" या गाजलेल्या हिंदी चित्रपटाचा मराठी रीमेक असलेल्या \"नो एंट्री पुढे धोका आहे\" या चित्रपटात सईने बोल्ड अवतार धारण करत चक्क बिकिनी परीधान केली आहे.\"\nजाधव काका : आता बोला तात्या आणायचा का हा चित्रपट\nतात्या (पोरांकडे एक नजर फिरवत) : काय बोलू आता\nदळवी (पुढाकार घेत) : बोलायचे काय प्रश्नच उद्भवत नाही असला काही चित्रपट आणायचा.. एकदा का या अश्या चित्रपटांना आपण डोक्यावर घेतले तर मराठीत देखील लाटच येईल बोल्ड चित्रपटांची.\nजाधव काका : लाट येईल ती यापूर्वीच यायला सुरुवात झाली आहे. आहात कुठे ती यापूर्वीच यायला सुरुवात झाली आहे. आहात कुठे थांबा पुढचे ही वाचून दाखवतो.\n\"तेजस देउस्कर दिग्दर्शित \"प्रेमसूत्र\".\nहा सिनेमा तरुणाईच्या मानसिकतेभोवती फिरतो.\nकरीअर, सेक्स आणि मजा ही त्रिसुत्री घेऊन जगणार्‍या आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व हा सिनेमा करतोय.\nसंदीप सह या सिनेमात पल्लवी आणि श्रुती या दोन अभिनेत्री झळकणार आहेत.\nत्यातली पल्लवी ही मॉड कॅथलिक मुलगी आहे. तर श्रुती श्रीमंत बापाची बिनधास्त मुलगी बनली आहे.\nभुमिकांची गरज म्हणून दोघींनाही... पुरेसे... ‘एक्स्पोजर’... देण्यात... आले... आहे.\"\nजाधव काका : आता हे \"एक्स्पोजर\" म्हणजे काय आणि केवढे हे चित्रपट आल्यावरच समजेल. तोपर्यंत तुम्ही पुढची बातमी ऐका. या \"पुणे ५२\" ची ही जोरदार चर्चा चालू आहे बरे का.. ऐका,\n\"गिरीश, सोनाली आणि सई या तिघांच्या मुख्य भुमिका असलेल्या \"पुणे ५२\" या सिनेमातही सईने अनेक बोल्ड दृश्य दिल्याची चर्चा आहे.\nया सिनेमात असलेली एक्स्पोजरची गरज लक्षात घेऊन यापूर्वी इतर अनेक मराठी तारकांनी ही भुमिका नाकारली होती.\nयातल्या गरम दृश्यांबद्दल बोलताना हा सिनेमा मराठीतील \"जिस्म\" असेल... असे... जाणकार... सांगतात.\"\nदळवी : म्हणजे येत्या काळात येणार्‍या \"अनसेन्सॉर्ड ट्रेंड\" ची ही नांदीच म्हणायची.\nतात्या : थोडक्यात काय, तर आता मराठी चित्रपटही घरच्यांबरोबर पाहायची सोय राहणार नाही.\nदळवी (उपहासाने) : घरी नाही, पण निदान प्रेक्षक थिएटरकडे खेचले जातील असा काहीसा हेतू असावा बुवा.\nजाधव : हे मात्र बाकी खरे आहे, तसेही मराठी माणूस मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवूनच आहे. निदान काहीतरी गर्दी होईल अश्याने.\nतात्या : अरे पण मग थिएटरात काय वेगळे वेगळे जायचे का\nदळवी : हल्लीचे सिनेमे तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेऊनच बनवले जातात तात्या..\nतात्या : तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवले ते दिसतेच आहे, पण तरुण पिढीला चुकीच्या मार्गाला लावणारेही हे असेच चित्रपट आहेत.\nजाधव : तात्या तुम्ही म्हणता ते ठिक आहे, पण आताच्या सार्‍या हिंदी चित्रपटांमध्येही हेच चालते. तरुण पिढी असे ना तसे हे बघतेच. मग मराठी चित्रपटांनीच का संस्कृती रक्षणाचा ठेका घ्यावा\nतात्या : हिंदी सिनेमा बनवणार्‍यांना आपण रोखू शकत नाही पण आपल्या मराठी चित्रपटात तरी ही कीड नको. अरे आपल्याच मराठी मुली अश्या चित्रपटांत अंग उघडे टाकून फिरणार आणि आपण ते रोखायचे सोडून मिटक्या मारत बघणार हे कितपत योग्य आहे.\nगण्या (चर्चा गंभीर होत चालली आहे हे बघून, न राहवून) : तात्या तुम्ही पण ना उगाच भावनिक होत आहात. अहो, आजकाल हे चालते सर्रास. जी मुलगी कमीत कमी कपडे घालेल ती मॉडर्न समजली जाते. मग हिरोईनला मॉडर्न न बनून कसे चालेल\nबंड्या : मी सुद्धा गण्याशी सहमत आहे. आपल्या मराठी पोरी हिंदीमध्ये जाऊन अंगप्रदर्शन करतात तेव्हा मात्र आपण ते चालवून घेतो पण तेच मराठी चित्रपटांमध्ये नको.. हा तर मराठी चित्रपटांवर सरळसरळ अन्याय झाला.. आणि मग वरतून मराठी चित्रपट चालत नाही असा आरडाओरडा आहेच.\nगण्या : तेच म्हणतो मी... आणि तुम्ही एखाद्या बिकिनी दृश्याचे भांडवल करून घरच्यांबरोबर हा सिनेमा बघता येणार नाही असे कसे म्हणू शकता तात्या घरी कौटुंबिक मालिका बघतानाही अश्या काही एकेक जाहिराती येतात की विचारू नका. जे ३ तासांच्या सिनेमात दाखवले जात नाही ते ३० सेकंदांच्या जाहीरातीत पुरेपूर दाखवतात. ईच्छा नसतानाही का होईना आपण ते बघतोच ना..\nतरीही तुम्हाला मराठी मुलीने अशी भुमिका करणे नकोच असेल तर मराठी चित्रपटांचे बजेट वाढवा म्हणजे मराठी दिग्दर्शक देखील महेश भट प्रमाणे सनी लिऑन सारखे पॉर्नस्टार मराठीत घेऊन येतील जेणे करून मराठी मुलींना अंगप्रदर्शन करण्याची गरज भासणार नाही... (गण्याच्या या वाक्यावर पुन्हा एकदा खसखस पिकली.)\nतात्या : झाले हसून... आता मला सांगा, मुळात बिकिनी परीधान करायची गरजच काय जर तुम्ही बिकिनी मधील हिरोईन बघायला प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळतील अशी अपेक्षा करत असाल तर तसे खरेच होईल का जर तुम्ही बिकिनी मधील हिरोईन बघायला प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळतील अशी अपेक्षा करत असाल तर तसे खरेच होईल का हिंदी चित्रपटांमध्ये यापेक्षा जास्त अंगप्रदर्शन केले जात असताना त्यासाठी म्हणून मराठी चित्रपट कोण आणि का बघायला येईल\nगण्या : का नाही जाणार आमचेच उदाहरण घ्या ना. आमच्या मनात त्या एका पोस्टरने चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली ना आमचेच उदाहरण घ्या ना. आमच्या मनात त्या एका पोस्टरने चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली ना नाहीतर तो मराठी चित्रपट आमच्यापर्यंत पोहोचलाही नसता.\nजाधव : हे मात्र खरे आहे तात्या.. मराठी चित्रपट आजकाल कधी येतात कधी जातात हे समजतही नाही. अनुदान घेऊन कमीत कमी खर्चात सिनेमे बनवायचे म्हणून बनवले जातात पण ते लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी निर्मात्याचे काहीच प्रयत्न नसतात. मराठी सिनेमा जाहीरात करण्याबाबत खूप उदासीन असतात. कदाचित जाहीरातीचे असे त्यांचे बजेटही नसावे. मग असे एखादे गरम दृष्य घातले की त्याची चर्चा होऊन आपसूकच सिनेमाची जाहीरातही होते.\nतात्या : तु्मचा मुद्दा पटण्यासारखा असला तरी जे चूक ते चूकच.. जाहीरात करण्यासाठी म्हणून असे करणेही चूकच. आज एवढ्या मराठी वाहिन्या झाल्या आहेत, लोक त्यांच्यावरील कार्यक्रम नियमित बघतातही. किमान तिथे तरी प्रत्येक मराठी चित्रपटाची जाहीरात झाली पाहिजे. मराठी वाहिन्यांनीनी जमल्यास अश्या जाहीरातींना विशेष सूट दिली पाहिजे. नवीन चित्रपटांची ओळख करून देणारे आणि जाहीरात करणारे कार्यक्रम बनवले गेले पाहिजे. कितीतरी रीअ‍ॅलिटी शो दाखवले जातात अश्यांमध्ये पाहुणे म्हणून नवीन झळकणार्‍या चित्रपटातील कलाकारांना बोलवायला हवे. इच्छा असेल तर मार्ग हे सापडतातच.\nगण्या : ओ तात्या.., त्या मराठी वाहिन्यांवरचे अपवादात्मक कार्यक्रम सोडले तर ते बायकांकडूनच बघितले जातात. त्यावर चित्रपटांची जाहिरात करायची म्हणजे त्यांना भावतील असे \"ताईच्या बांगड्या\" आणि \"वहिनीच्या पाटल्या\" बनवायचे का... आजकाल ऑर्कुट-फेसबूक या सोशल साईट्स जाहिरात करायचे बेस्ट माध्यम आहे बघा.. आणि तिथे आम्हाला अभिमानाने \"हा मराठी सिनेमा आहे, नक्की बघाच\" असे आमच्या मित्रांना सांगता येईल असा चित्रपट आला तरच त्याची जाहिरात होईल.\nजाधव : गण्या अगदीच काही चुकीचे बोलत नाहीये आणि वाहिन्यांवरील जाहीरातीबद्दल म्हणाल तर हे तसे थोड्याफार प्रमाणात चालतेच. पण याचेही पैसे मोजावे लागत असणारच. कसल्याही प्रकारची जाहीरात अगदी नि:शुल्क तर होत नाही ना..\nवाहिन्या मराठी असल्या तरी एक मराठी माणूस दुसर्‍या मराठी माणसाची धंद्यात मदत करतो अशी आपली परंपराही नाहीये तात्या..\n(या वाक्यावर तात्या मनापासून मान डोलावतात.. काय कसे ठाऊक, मराठी माणसाला हे पटतेही बरे लगेच..)\nतात्या (उसासा सोडल्यागत) : थोडक्यात हे एक दुष्टचक्र आहे तर.. म्हणजे तुम्ही कमी खर्चात सुमार दर्जाचे चित्रपट बनवणार, त्यांची पुरेशी जाहीरातही नाही करणार, परीणामी तुमचा चित्रपट पुरेसा नफा मिळवून देऊ शकणार नाही.. जर कमावणारच नाही तर पुढच्या चित्रपटात काय घालणार.. डोंबलं.. मग बनवा पुन्हा एक कमी खर्चातला सुमार दर्जाचा चित्रपट.\nजाधव : अगदी बरोबर तात्या, आणि हेच दुष्टचक्र तोडायचा एक मार्ग, काळाची गरज म्हणून या अंगप्रदर्शनाकडे बघा.\nदळवी (पुन्हा आवेषात येत) : काहीही काय जाधव, काळाची गरज म्हणायचे का आता याला... आणि दर्जाचे काय बिकिनी घालून सिनेमांचा दर्जा वाढतो का\nजाधव : तसा तो न घातल्यानेही कुठे वाढतो.. मी अश्या दृष्यांचे समर्थन नाही करत पण त्यात फारसे गैर आहे असेही मला नाही वाटत. मुळात असा शॉट देणे हे कोणत्याही अभिनेत्रीसाठी सोपे नसते. बिकिनी शोभायला शरीर व्यवस्थित आकारात हवे, देहबोली आणि हालचाली आश्वासक हव्यात, त्यातून भुमिकेलाही न्याय द्यायचा असतो. अख्ख्या शूटींग क्र्यू समोर असा एखादा शॉट देणे एखाद्या स्त्री कलाकाराला किती अवघड जात असेल याचाही विचार करा. खास करून आपल्या मराठमोळ्या वातावरणात आणि संस्कारात वाढलेल्या मुलींसाठी हे सारे तितकेसे सोपे नसते. तिची मानसिकता बदलून ती तयार होते याला फक्त पैसा हाच क्रायटेरीया लावला जावा का\nदळवी : मग आता यासाठी दाद द्यावी असे म्हणता का\nजाधव : काय हरकत आहे दाद दिल्यास.. जर तुम्ही यांस अश्लीलता म्हणून बघाल तर तुम्हाला हे पटणार नाही पण जर कला म्हणून बघितले तर दाद दिलीच पाहिजे. कला, सौंदर्य आणि सामाजिक नितीमुल्ये यांचा मेळ बहुतेक वेळी बसवावा लागतो. तो आपोआप नाही बसत. समाजशीलतेला आपण फार पूर्वीपासून महत्व देत आलो आहोत. म्हणून तर कामसुत्राला आपण ग्रंथ आणि वात्सायनाला महर्षी म्हणतो. जर आपण सार्‍यांना सरसकट एकच निकष लावत असाल तर कामसूत्र लिहिणार्‍या वात्सायनाला, मेघदूत लिहिणार्‍या कालिदासाला, जगातील नावाजलेल्या कलाकारांपैकी एक राजा रविवर्मा याला त्याच्या न्यूड पेंटींग्जबद्दल अश्लीलतेच्या पारड्यातच टाकणार का उद्या जर एखादा उत्सव किंवा कामसूत्र सारखा चित्रपट मराठीमध्ये काढायचे ठरवल्यास खरेच आपण त्यासाठी पात्र असू का\nदळवी : हे कलेच्या नावाने समर्थन झाले जाधव. माझ्यामते तरी या सीनला जोरदार विरोध झाला पाहिजे जेणेकरून पुन्हा असली दृश्ये मराठी सिनेमात तरी येणार नाहीत.\nजाधव : पण जर सेन्सॉरने हा सीन मान्य केला तर विरोध करायचा प्रश्न येतोच कुठे काही स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांना, राजकीय पक्षांना यातून प्रसिद्धी मिळवायची असल्यास ते तेवढे फक्त आपली पोळी भाजून घेतील.\nदळवी : सेन्सॉर काय मान्य करते आणि काय नाही हे सर्वश्रुतच आहे, त्यांच्यासमोर बिकिनी शूट कीस झाड कि पत्ती..\nजाधव : मग आपण का अमान्य करत आहोत आपण सेन्सॉरवर विश्वास ठेवायला हवा. आपल्या मराठी कलाकारांवर विश्वास ठेवायला हवा. आपण त्यांच्याकडून मराठी सिनेमा सातासमुद्रापार घेऊन जायच्या अपेक्षा करतो, आणि त्याच वेळी त्यांना संस्कार-संस्कृतीच्या बंधनात जखडतो हे चूक नाही का\nतात्या (मध्येच हस्तक्षेप करत) : अरे पण जाधव, सातासमुद्रापलीकडे जाणार्‍या आपल्या मराठी सिनेमाचे मराठीपणही जपायला नको का अन्यथा मराठी संस्कृतीची चुकीची इमेज नाही का जगभरात पोहोचणार.\nजाधव : तात्या, मराठी सिनेमा हा सध्यातरी फक्त मराठी भाषिकच बघतात. पण आपल्या बोलण्यातही तथ्य आहे. मर्यादा ही आपण राखलीच पाहिजे. पण त्याचवेळी मराठी माणसाची, मराठी सिनेमांची डाऊनमार्केट ही इमेजही पुसून काढायला हवी.\nदळवी (थोडेसे मवाळ होत) : तुमचेही पटतेय जाधव, पण तरीही तुम्ही म्हणता तसे केवळ डाऊनमार्केट हा शिक्का पुसून काढायला बिकिनीचे समर्थन करणे म्हणजे...\nजाधव : अहो दळवी तुम्ही तर असे बोलताय जसे ती पूर्ण चित्रपटभर बिकिनी घालून फिरणार आहे.. (आता मात्र सारेच हसायला लागतात.)\nतात्या (मान डोलावत) : हे ही खरेच आहे, आपण मराठी माणसे हिंदी चित्रपटांमध्ये बिकिनी घातलेल्या नायिका बघतोच. तसेच आपल्या कित्येक मराठी मुलीही अशी दृष्ये हिंदी चित्रपटातून करतात त्यांनाही रोखत नाही. तर मग मराठी चित्रपटांमध्ये अशी दृष्ये आल्यास त्यात तितकेसे वावगे नसावे.\nजाधव : एवढेच नाही तात्या, तर माधुरी सारख्या नट्या कधी मराठी चित्रपटांमध्ये काम करायला नाही आल्या म्हणून आपण गळा काढतो पण मला सांगा, तिने स्वताहून यावे असा मराठीचा दर्जा आपण राखला का तिचे मानधन परवडते की नाही हा पुढचा प्रश्न झाला, पण तिच्या इमेजला साजेसा चित्रपट बनवायची ताकद आपल्यात खरेच होती का तेव्हा तिचे मानधन परवडते की नाही हा पुढचा प्रश्न झाला, पण तिच्या इमेजला साजेसा चित्रपट बनवायची ताकद आपल्यात खरेच होती का तेव्हा एवढेच नाही, तर प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास तिच्या उमेदीच्या काळात नायक म्हणून तिच्या समोर उभा करावा असा एखादा सशक्त उमेदवारही आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीत शोधावा लागला असता. आणि अपवादाने सापडला असताच तर तो देखील हिंदी सिनेमांमध्ये बस्तान मांडून बसलेलाच दिसला असता.\nगेल्या दोन दशकात काही सन्माननीय चित्रपटांचा अपवाद वगळता मराठी सिनेमासृष्टीने जराही प्रगती केली नाही. ना नवीन तंत्रज्ञान अंगिकारले ना बदलत्या काळानुसार पटकथेत नावीन्य आले. प्रगती न करणे ही देखील आजच्या जमान्यात एक प्रकारची अधोगतीच आहे. त्यामुळे ज्यांच्यात धमक होती त्यांनी संधी मिळताच हिंदी चित्रपटसृष्टीचा रस्ता धरला. आज हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये माधुरी दिक्षित, उर्मिला मातोंडकर, सोनाली बेंद्रेसारख्या नट्यांनीच नव्हे तर रीमा लागू सारख्या चरीत्र अभिनेत्रींनीही नाव कमावले. आपल्या मराठी कलाकारांपैकी तिथे नाना पाटेकर आहेत, मोहन जोशी आहेत.. विक्रम गोखले.. मोहन आगाशे, सदाशिव अमरापूरकर, लक्ष्मीकांत बेर्डे, मिलिंद गुणाजी.. अजून आपला तो... अतुल कुलकर्णी.. संजय नार्वेकर, वंदना गुप्ते, पल्लवी जोशी, सोनाली कुलकर्णी.. नाही तात्या मला बोलू द्या.. आपले ते, दिलीप प्रभावळकर.. पद्मिनी कोल्हापुरे, सयाजी शिंदे, अशोक सराफ....... आठवायला गेल्यास बोटांवर मोजता येणार नाहीत इतकी नावे चटचट आठवतील.. आपल्या अमराठी मित्रांना एखाद्या हिंदी चित्रपटातील कलाकार मराठी आहे हे सांगताना अभिमान जाणवतो पण त्याचवेळी एवढ्या चांगल्या कलाकारांना न्याय मिळेल असे चित्रपट आपण मराठीत काढू शकलो नाही याचे शल्य ही बोचते. यातील बरेच जण असेही आहेत ज्यांना हिंदी चित्रपटांमध्ये अक्षरश: टुक्कार भुमिका करून समाधान मानावे लागले. तर याउलट सयाजी शिंदेसारखा एखादा दक्षिणेत गेला आणि तिथे शेकडोने सिनेमे करून तेथील सुपरस्टार बनला. आता याचा अभिमान बाळगायचा की आणखी काय हे समजत नाही. गरज आहे असे चित्रपट बनवायची की आजच्या घडीला हिंदीमध्ये काम करणार्‍या कलाकारांना मराठीची ओढ लागली पाहिजे आणि नवोदित कलाकारांनीही मराठी चित्रपटांकडे पहिला पर्याय म्हणून बघितले पाहिजे. जर आपण हे टॅलेंट पुरेपूर वापरू शकलो नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच.\nआणखी किती दिवस आपण दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत गायकवाड हा मूळचा मराठी आहे अशी शेखी मिरवून स्वताचे समाधान करणार, किंवा दादासाहेब फाळक्यांचे नाव पुढे करणार..\nनाही तात्या, मला मराठी चित्रपटसृष्टीची तुलना हिंदी किंवा दक्षिणेशी करायची नाही. जसा हिंदी सिनेमा देशभर नाही तर जगभर पोहोचतो तसा मराठी चित्रपटांना प्रेक्षकवर्ग नाही हे मला मान्य आहे. दक्षिणेकडे जसे स्वताच्या भाषेचा कट्टर अभिमान बाळगून हिंदीच्या आधी तिला स्थान दिले जाते तशी परीस्थिती आपल्याकडे नसल्याने आणि मराठी चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग मराठीच असल्याने व्यावसायिक यशाच्या बाबतीत त्यांच्याशी तुलना आणि स्पर्धा आपण नाही करू शकत हे देखील मला मान्य आहे. पण कलेचा दर्जा तर राखू शकतो. त्यासाठी खर्चिक तत्रंज्ञान वापरणे गरजेचे असतेच असे नाही. गरज असते ती कल्पकतेची, नावीन्याची कास धरायची आणि ती धमक आजच्या या पिढीत दिसतेय मला.. श्वास, नटरंग, वळू, देउळ, शाळा, डोंबिवली फास्ट आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी या सारख्या पुरस्कार विजेत्या आणि पठडीबाहेरच्या दर्जेदार चित्रपटांची उदाहरणे हे सिद्ध करण्यास ही पुरेशी बोलकी आहेत.\n.........पण केवळ राष्ट्रीय पुरस्कार मिळवने पुरेसे नाही आता गरज आहे ती व्यावसायिक यश मिळवायची. काही जण आधी व्यावसायिक यशाचा मार्ग चोखाळतात आणि तिथे एकदा पाय घट्ट रोवले की हळूहळू कल्पक प्रयोग करायला घेतात. आपण आपली कल्पकता सिद्ध केली आहे पण आता त्याचबरोबर पुरस्कार मिळवणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन सिनेमे न काढता प्रेक्षकांना थिएटरमध्ये कसे खेचता येईल हे बघायला हवे. त्या दृष्टीने प्रयोग करायला हवेत. सर्व प्रकारच्या चित्रपट रसिकांची गरज भागवण्यासाठी चित्रपटही तसेच वेगवेगळ्या पठडीतील हवेत. पण कधी विचार केला आहे की वर उल्लेखलेल्या चित्रपटांचे निर्माता-दिग्दर्शक का नाही एखादा तद्दन व्यावसायिक सिनेमा काढायचे धाडस दाखवतात. कारण त्यांना बॉक्स ऑफिस यशाची खात्री नाही. जबाबदार आहोत आपण प्रेक्षक मायबाप जे हिंदीमधील तद्दन भंगार सिनेमे बघायला पहिल्या दिवसाचे तिकिट काढून जातो, पण तेच मराठी सिनेमा मात्र पुरस्कार विजेता झाला, चांगला आहे असे समजले की मग घरीच पाहू असा विचार करतो. त्यामुळे मराठीत व्यावसायिक सिनेमाची व्याख्या देखील अनुदान वसूल करण्यापुरते पाणचट विनोदाची बनवलेली मिसळ यापलीकडे जात नाही. जर हे दुष्टचक्र त्यात अडकलेल्या मराठी कलाकारांनी आतून भेदायला घेतले तर आपण ही ते आपल्या परीने बाहेरून भेदायचा प्रयत्न करायला हवा तरच यातून सुटकेचा सुवर्णमध्य साधला जाईल.\nमला मराठी चित्रपटसृष्टीची इतरांशी तुलना नाही करायची. कारण आपली रेष मोठी करण्यासाठी दुसर्‍यांची छोटी दाखवणे मला पटत नाही. आपण आपली रेष कशी मोठी होईल हे बघितले पाहिजे. यासाठी आजची पिढी सक्षम आहे असे खरेच मला वाटते. त्यांना आज कोणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही. खरे तर जी पिढी स्वता चाकोरीबाहेर जाऊन काही करू शकली नाही ती आताच्या पिढीला काय मार्गदर्शन करणार. गरज आहे ती त्यांना त्यांच्या पद्धतीने व्यक्त होऊ द्यायची, आर्थिक पाठबळ नाही देऊ शकलो तरी त्यांच्या पाठीशी उभे राहायची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या क्षेत्रात चालत असलेल्या राजकारणापासून दूर ठेवायची.\nहे जे आता मी काही प्रवचन देतोय असे तुम्हाला वाटत असले तरी कुठेतरी तुमच्याही आत ही कळकळ लपली असेल. तरी सुद्धा आपण सारे मराठी चित्रपटांबाबत उदासीनता दाखवतो. मराठी चित्रपट आहेच डाऊनमार्केट, त्यांचा दर्जा कधीच नाही सुधारणार, ते कधीही हिंदी चित्रपटांशी स्पर्धा नाही करू शकणार, उगाच त्यांना अनुदान दिले जाते.. वगैरे वगैरे... ही जी काही विधाने आपल्याकडून येतात ती चित्रपटक्षेत्र हे किती महत्वाचे आहे हे न कळल्यामुळेच.. आज आपण हिंदी, ईंग्लिश तसेच इतरही प्रादेशिक चित्रपट बघतो. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, यश चोप्रा, श्रीदेवी, कमल हसन, नागार्जुन, टॉम क्रूझ, जेनिफर लोपेझ हे सारे परप्रांतिय किंवा परदेशी आपले आवडीचे कलाकार आपल्याला चित्रपटांच्या माध्यमातून नकळतपणे त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवत असतात. जे लोक कुठलीही पुस्तके, पेपर वाचत नाहीत त्यांनाही आज वॅलेंटाईन डे, करवा चौथ, मकई दी रोटी आणि सरसो दा साग, सलाम वालेकुम, शब्बाखैर हे सारे माहीत असते ते केवळ चित्रपटांमुळेच. संस्कृती, विचार आणि इतिहास पोहचवण्यासाठी चित्रपटाइतके महत्वाचे साधन किंवा हत्यार नाही. माझे स्वप्न, माझ्या आशा, माझ्या अपेक्षा बस एवढ्याच आहेत की मराठी चित्रपटांच्या माध्यमातून उद्या देशाच्या कानाकोपर्‍यात, जमल्यास जगभरात महाराष्ट्रीयन संस्कृती पोहोचावी. कांदे पिठले आणि बाजरीच्या भाकरीची चव दूरदूरवर रेंगाळावी, गुडीपाडवा आणि वटपौर्णिमा कसे साजरे होतात हे भारताच्या इशान्य कोपर्‍यात वसलेल्या गावीही एखाद्याला माहीत असावे, महाराष्ट्राच्या खेड्यातील चित्रण भारताच्या खेड्याखेड्यात जावे, शिवाजी महाराज आणि त्यांचा शिलेदार बाजीप्रभू देशपांडे यांचा इतिहास सार्‍या जगाला समजावा जेणेकरून त्यांचे नाव घेताच कोणाचेही हात जोडले जावेत आणि मान आदराने झुकावी.. आणि तेव्हाच खरे मराठी पाऊल पडले पुढे असे अभिमानाने म्हणता येईल..\nआणि दुसर्‍याच क्षणी खरेच टाळ्यांचा कडकडाट झाला...\n\"मराठी पाऊल पडते पुढे\" च्या गजरातच सभेचा समारोप झाला...\nमोदक चाळीच्या गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सईचा \"नो एंट्री पुढे धोका आहे\" आणायचे नक्की केलेय.\nचाळीतील मराठी चित्रपटरसिकांनी उचललेले पहिले पाऊल पाहता लवकरच हाऊसफुल्ल्ल बोर्ड लागण्याची शक्यता आहे.\nतेव्हा आणखी वाट बघू नका... आपापली सीट आताच बूक करा.. अ‍ॅडव्हान्स बूकींगला सुरुवात झाली आहे..\nमी चित्रपटांचा फार मोठा\nमी चित्रपटांचा फार मोठा परीक्षक नाही किंवा प्रामाणिकपणे सांगायचे तर मराठी चित्रपटांचा फार मोठा फॉलोअर नाहिये..\nपण एक मराठी माणूस आणि चित्रपटप्रेमी म्हणून कळकळ आहेच.\nत्यामुळे या विषयावर मला लिहायचे होतेच.\nजमेल तसे जमेल तेवढे लिहिलेय,\nनुसते माझेच मत नाही तर माझे चार मित्र मराठी चित्रपटाबद्दल काय विचार करतात हे जाणून घेऊन,\nमाझ्या बालबुद्धीला झेपेल तसे लिहिलेय.\nमाझ्यासाठी हा विषय तसा कठीणच होता,\nअभिषेक, पूर्ण वाचले. अतिशयच\nअभिषेक, पूर्ण वाचले. अतिशयच सुंदर पद्धत आहे मुद्दे सांगण्याची, काल्पनिक पात्रांच्या संवादांमधून (मला खरंच असे वाटत होते की कोणीतरी असे कथानक स्वरुपातूनही लिहावे, फक्त लेख असे न लिहिता).\nआर्टिकल आवडले. सर्व मुद्दे जवळपास पटले. सर्वात म्हणजे माधुरीसाठी आपल्याकडे कथानक असते का हे फार्फार आवडले.\nहे असे संवादातून लिहिण्याचा माझ्यासाठी ही पहिलाच प्रयत्न.\nखरे तर मी आपल्या लेखाच्या प्रतिक्षेत होतो.\nस्पर्धेसाठी म्हणून नाही लिहिले तरी विषय क्रमांक २ किंवा ३ वर आपण काहीतरी लिहायला हवे होते,\nअसो, आता शेवटच्या दिवशी काही आपण वाचकांना एखादा सुखद धक्का द्याल असे वाटत नाही..\nअवांतर - माधुरीचा मुद्दा मी तिच्यावरून वाद झाला की न चुकता मांडतोच..\nछान लिहिलय अभिषेक , मुळात\nछान लिहिलय अभिषेक , मुळात त्या मागची कळकळ आवडली .\nपण लोच्या बेसिक मध्ये आहे , बॉडीगार्ड आणी दबंग (यांची कथा () लिहणे अशक्य आहे ) सारखे अचाट सिनेमे मन लावून First Day First Show पाहणारे आपलेच लोक देऊळ ची स्टोरी कशी २ ओळींचीच आहे हे घरात केबल वर पाहताना बोलतच राहतील तोवर अवघडच आहे रे \nअभिषेक खुप छान लिहिलयसं.\nदोन्ही बाजुंचे मुद्दे पटण्यायोग्य. माधुरी सबंधित उल्लेख आवडला. +१\nपण....... नो एंट्री - मराठीचं ट्रेलर बघुन - सई ला बिकीनीत बघुन मी पण थबकलेच होते काही क्षण.\nमाझ्यामते नंबरात यायला हरकत नाही \nआता शेवटच्या दिवशी काही आपण\nआता शेवटच्या दिवशी काही आपण वाचकांना एखादा सुखद धक्का द्याल असे वाटत नाही..>>>>>>>>>>>> का रे मला तर अजुनही असंच वाटतय.\nवेगळ्या पध्दतीने छानचे मांडला\nवेगळ्या पध्दतीने छानचे मांडला लेख \nआमच्याकडेही सारे थबकले, या लेखामागची प्रेरणा सईच आहे..\n नवीन मुद्दा आणि नव्या\n नवीन मुद्दा आणि नव्या पध्दतीचं सादरीकरण. मुद्दा मांडणं फार फार महत्वाचं आहे. तो बरोबर -चूक- ही चर्चा यथावकाश होईलच. काळाच्या पुढे बघून मांडलेले ज्यांचे मुद्दे आणि दृष्टीकोन काही काळाने बरोबर ठरतात त्यांच्याकडे आपोआप वैचारिक पुढारपण (थॉट लीडरशिप) येते. ही (किमान आपले मुद्दे मांडण्याची) सुरूवात हळुहळू होते आहे, ही चांगली गोष्ट आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ते ठळकपणे पुढे आलं आहे.\nपण लोच्या बेसिक मध्ये आहे ,\nपण लोच्या बेसिक मध्ये आहे , बॉडीगार्ड आणी दबंग (यांची कथा () लिहणे अशक्य आहे ) सारखे अचाट सिनेमे मन लावून First Day First Show पाहणारे आपलेच लोक देऊळ ची स्टोरी कशी २ ओळींचीच आहे हे घरात केबल वर पाहताना बोलतच राहतील तोवर अवघडच आहे रे ) लिहणे अशक्य आहे ) सारखे अचाट सिनेमे मन लावून First Day First Show पाहणारे आपलेच लोक देऊळ ची स्टोरी कशी २ ओळींचीच आहे हे घरात केबल वर पाहताना बोलतच राहतील तोवर अवघडच आहे रे \nकाल्पनिक पात्रांच्या संवादांमधून लिहायची idea फारच आवडली\nआबासाहेब, बागुलबुवा, सखी माउली, मुक्तेश्वर.. धन्यवाद..\nस्पर्धेच्या निमित्तानेच... चुकीचे असो वा बरोबर, मुद्दे समोर आले.. आणि एखादा माझ्यासारखाही याबाबत उथळपणे विचार न करता मुद्देसूद विचार करू लागला.\nअभिषेक तू सुप्पर्ब थिंकर आणी\nअभिषेक तू सुप्पर्ब थिंकर आणी रायटर आहेस \nअभिषेक, कळकळ पोचली रे\nअभिषेक, कळकळ पोचली रे\nअभिषेक तुमचा लेख आवडला ....\nअभिषेक तुमचा लेख आवडला .... मस्त लिव्हलय\nवर्षू दी.. चिन्नू.. रोहित...\nवर्षू दी.. चिन्नू.. रोहित... धन्यवाद..\nसर्वांशी सहमत. पोटतिडिकीने मांडलेले विचार,एकदम वेगळी हाताळणी.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/45721/members", "date_download": "2018-11-20T11:35:36Z", "digest": "sha1:XU6SADUDV7AU673GH5NTEBBFR6I2BPES", "length": 3247, "nlines": 83, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली दिवाळी अंक २०१३ मुशो मंडळ members | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली दिवाळी अंक २०१३ मुशो मंडळ /मायबोली दिवाळी अंक २०१३ मुशो मंडळ members\nमायबोली दिवाळी अंक २०१३ मुशो मंडळ members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमायबोली दिवाळी अंक २०१३ मुशो मंडळ\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nashik-news-leopard-attacks-youth-102159", "date_download": "2018-11-20T12:27:47Z", "digest": "sha1:HZRTFHV4ADMJDG36SNBMQVYNXTXTVKGG", "length": 10587, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Nashik news leopard attacks youth नाशिक: बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी | eSakal", "raw_content": "\nनाशिक: बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी\nशनिवार, 10 मार्च 2018\nसिन्नर येथून मित्र अरुण डिके (रा. ब्राम्हणवाडे) याच्यासोबत दुचाकीवरून तो घरी येत असताना रस्त्यावर अचानक 3 बिबटे आडवे आले. त्यातील एका बिबट्याने दुचाकीच्या दिशेने धाव घेत रमेशवर हल्ला केला. त्याच्या पायाला पंजा ओरखडल्याने जखम झाली.\nनाशिक : सिन्नर तालुक्यातील मेंढी गावाजवळ शुक्रवारी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात रमेश एकनाथ घुमरे (रा. सांगवी) हा युवक जखमी झाला.\nम तर तोल गेल्याने खाली पडल्याने चेहऱ्याला दुखापत झाली. दोघांनीही आरडाओरड केल्याने बिबटे बाजूच्या शेतात पसार झाले.\nमेंढी शिवारात गेल्या 2-3 महिन्यांपासून बिबट्याने दुचाकीस्वारांवर हल्ले करून त्यांना जखमी केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वनविभागाने तातडीने प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे.\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nवडगाव आनंद जवळ मृत बिबटया आढळला\nजुन्नर : पुणे-नाशिक महामार्गाच्या बाह्य वळणाजवळ वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथे शुक्रवारी ता.3 रोजी रात्री एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. याबाबत...\nबिबट्याला ठोसे लगावून आजीने वाचविला नातवाचा जीव\nलखमापूर - बिबट्याच्या जबड्यात घट्ट पकडलेला नातू मृत्यूचा दाढेत असतानाही एका आजीने हिंमत न हरता बिबट्याशी झुंज देत त्याला पिटाळून लावले व आपल्या...\nट्रॅक्टर, बैलगाडीने महामार्ग बंद करून शेतकऱ्यांचे आंदोलन\nनिफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव...\nपिंपळवंडीला कुत्र्यांच्या हल्ल्यात बिबट्या जबर जखमी\nजुन्नर - पुणे - नाशिक मार्गावरील पिंपळवंडी- चाळकवाडी ता.जुन्नर येथे मंगळवार(ता.२९) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोन कुत्र्यांनी चढविलेल्या...\nबिबट्याला ठार करून अवशेष गायब करणाऱ्या एकास अटक\nइगतपुरी : तालुक्याच्या पूर्व भागातील शेणीत येथे एका बिबट्याच्या मादीचा आकस्मिक मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाला मिळताच घटनास्थळी पथक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-ex-corporator-fighting-100907", "date_download": "2018-11-20T12:27:09Z", "digest": "sha1:UJUC6HX6QLP2ZHHXHEICE7KHPHVKLN5U", "length": 9318, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news ex corporator fighting पुणे - चिंचवडमध्ये माजी नगरसेवकावर मारहाणीचा गुन्हा | eSakal", "raw_content": "\nपुणे - चिंचवडमध्ये माजी नगरसेवकावर मारहाणीचा गुन्हा\nशनिवार, 3 मार्च 2018\nपिंपरी (पुणे) : माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे व तीन जणांनी एकास मारहाण केल्या प्रकरणी केली चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत कोऱ्हाळे, चंद्या, चंद्याचा भाऊ आणि प्रसाद जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.\nपिंपरी (पुणे) : माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे व तीन जणांनी एकास मारहाण केल्या प्रकरणी केली चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत कोऱ्हाळे, चंद्या, चंद्याचा भाऊ आणि प्रसाद जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.\nसागर रमेश कोंडे (वय 42, रा. दत्तवाडी, पुणे) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी कोंडे हे काही कामानिमित्त चिंचवडगाव बस थांब्याजवळील अरिहंत हॉटेलसमोर थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी प्रसाद जाधव याने तुम्ही येथे कशाला परत आलात, परत येथे आलात तर तुमचे हातपाय तोडून टाकेल, अशी धमकी दिली. तसेच चंद्या याने दातऱ्या असलेल्या मुठीने कोंडे यांच्या डोक्‍यात मारहाण केली. अनंत कोऱ्हाळे यांनी लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर चंद्याच्या भावानेही लाथा मारल्या. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत महाले करीत आहेत.\nकोऱ्हाळे हे मागील पंचवार्षिकमध्ये मनसेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. गेल्या वर्षी निवडणुकीपूर्वी त्याने त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला व शिवसेनेच्या तिकिटावर चिंचवडगाव प्रभाग क्रमांक १८ मधून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/category/entertainment-news/page/3/", "date_download": "2018-11-20T11:26:41Z", "digest": "sha1:7GXMOZVA4EJ3BAEZMRHUSVBFSCYLFZIY", "length": 8312, "nlines": 194, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Entertainment | Maharashtra City News - Part 3", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nFirangi Movie Review : ​बोअर करतो ‘फिरंगी’,कपिल शर्माचा ‘अ‍ॅव्हरेज ड्रामा’\nप्रेक्षकांना हसून हसून लोटपोट करणारा कॉमेडियन कपिल शर्मा याचा दुसरा बॉलिवूड सिनेमा आज शुक्रवारी रिलीज झाला. ‘फिरंगी’ हे या चित्रपटाचे…\nFaster Fene movie review : प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा फास्टर फेणे\nशिक्षणासाठी कुवत नाही तर ऐपत असावी लागते असे म्हणत फास्टर फेणे या चित्रपटात आजच्या शिक्षण पद्धतीवर खरमरीत भाष्य करण्यात आले…\nगौरी खानला लोकांनी दिला मर्यादेत राहण्याचा सल्ला; वाचा काय आहे मामला\nकाल २ नोव्हेंबरला शाहरूख खानचा बर्थ डे धूमधडाक्यात साजरा झाला. अलीबागच्या शाहरूखच्या फार्महाऊसवर धम्माल पार्टी रंगली. या पार्टीत शाहरूख, त्याची…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/creating-hundreds-thousands-plants-seeds-performed-38812", "date_download": "2018-11-20T12:48:01Z", "digest": "sha1:T3Z6SLTSHH7AAXLU2OJHP2BLDXVVE5XT", "length": 15069, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "creating hundreds of thousands of plants from seeds is performed कागलला रूजतेय वड, पिंपळ, उंबराचे बीज | eSakal", "raw_content": "\nकागलला रूजतेय वड, पिंपळ, उंबराचे बीज\nशुक्रवार, 7 एप्रिल 2017\nकागल - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मध्यवर्ती रोपवाटिकेमध्ये मोठ्या परिश्रमातून वड, पिंपळ व उंबर अशा दीर्घायुषी वृक्षांची लाखो रोपे बियांपासून निर्माण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.\nप्रत्येक वर्षी जून-जुलै महिन्यात वृक्ष लागवडीची धांदल उडालेली असते. यासाठी मोठ्या प्रमाणात रोपे उपलब्ध केली जातात. त्यामुळे रोपांची गरज भागली जाते. रोपे तयार करण्याची प्रक्रिया अवघड आहे.\nरोपे तयार करणारी येथील शासकीय रोपवाटिका म्हणजे रोपनिर्मितीचा मोठा कारखानाच म्हणावा लागेल. रोपांच्या गरजेचा अंदाज घेऊन येथील अधिकारी व कर्मचारी रोपनिर्मितीचा प्रयत्न करतात.\nकागल - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मध्यवर्ती रोपवाटिकेमध्ये मोठ्या परिश्रमातून वड, पिंपळ व उंबर अशा दीर्घायुषी वृक्षांची लाखो रोपे बियांपासून निर्माण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.\nप्रत्येक वर्षी जून-जुलै महिन्यात वृक्ष लागवडीची धांदल उडालेली असते. यासाठी मोठ्या प्रमाणात रोपे उपलब्ध केली जातात. त्यामुळे रोपांची गरज भागली जाते. रोपे तयार करण्याची प्रक्रिया अवघड आहे.\nरोपे तयार करणारी येथील शासकीय रोपवाटिका म्हणजे रोपनिर्मितीचा मोठा कारखानाच म्हणावा लागेल. रोपांच्या गरजेचा अंदाज घेऊन येथील अधिकारी व कर्मचारी रोपनिर्मितीचा प्रयत्न करतात.\nयंदाच्या (सन २०१७) वृक्ष लागवडीसाठी रोपे पुरविण्यासाठी ही रोपवाटिका सज्ज आहे. तथापि, पुढील वर्षी (जून २०१८)साठी वृक्ष लागवड करता यावी, यासाठी वड, पिंपळ व उंबर या वृक्षांच्या बियांपासून लाखो रोपांची निर्मिती करण्यात येत आहे. या वृक्षांच्या बियांपासून लागणीसाठी रोप तयार होण्याला सुमारे पंधरा ते सोळा महिन्यांचा काळ लागतो.\nया रोपनिर्मितीच्या प्रक्रियेबाबत बोलताना कर्मचारी तानाजी खोत म्हणाले, ‘‘झाडावर फळ पक्व झाल्याशिवाय पक्षी खात नाहीत. अशा खालेल्या फळातील बी पक्ष्यांच्या विष्टेबरोबर (विशिष्ट उष्णतेतून) बाहेर पडते. पक्ष्यांची झाडाखालील ही विष्टा गोळा करायचे काम सर्वप्रथम करावे लागते. यासाठी डिसेंबर महिन्यात मोहीम राबविण्यात येते. गोकुळ शिरगाव ते संकेश्‍वर या महामार्गाच्या परिसरात, तसेच निपाणी-मुरगूड व कागल-सांगाव या रस्त्यांच्या परिसरातून बियांचे संकलन करण्यात आले आहे. संकलित केलेली बी रुजण्यासाठी त्याला आवश्‍यक तापमानाची गरज असते. त्यासाठी या बियांवर चुण्याची निवळी फवारण्यात येते. त्यानंतर ते मिस्ट चेंबरमधील वाळूमध्ये पसरविण्यात येते. त्यावर फॉगरने पाण्याचे हळूवार सिंचन करण्यात येते. या ठिकाणी बियांची रुजवण सुरू होते. त्यातून पुढे रोपांची उगवण होते. तापमानाची काळजी घेत आवश्‍यक तितकेच पाणी देण्याची काळजी घ्यावी लागते. उगवणीनंतर सुमारे एक ते दीड महिन्यांनी रोपे रूट ट्रेमध्ये लावली जातात. हे रूट ट्रे पॉलिहाऊसमध्ये ठेवण्यात येतात. या वेळी बारीक हातपंपाने दिवसातून चार वेळा त्यावर पाण्याची फवारणी करावी लागते. या ट्रेमध्ये सुमारे ४ ते ६ महिने रोपे वाढतात. त्यानंतर ही रोपे ट्रेमधून प्लास्टिक पिशवीमध्ये लावली जातात. हा रोपनिर्मितीचा अंतिम टप्पा होय. ही पिशव्यातील रोपे ६ ते ७ महिने शेडनेटमध्ये ठेवण्यात येतात. त्यानंतर ऊन सोसण्यासाठी मे महिन्यात ही रोपे शेडनेटमधून बाहेर काढण्यात येतात. जून महिन्यात वृक्षारोपणासाठी त्यांची विक्री करण्यात येते. असा हा सुमारे पंधरा ते सोळा महिन्यांचा काळ या रोपनिर्मितीला लागतो, असे त्यांनी सांगितले. लहान पिशवीतील रोपे उन्हाळ्यात १५ रुपये व वसाळ्यात ७ रुपये, तसेच मोठ्या पिशवीतील रोपांची ४१ रुपयाला विक्री केली जाते.\nवड, पिंपळ व उंबर हे वृक्ष दीर्घायुषी आहेत. भारत, चीन व दक्षिणपूर्व आशिया खंडात या वृक्षांना अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व आहे. हे तीनही वृक्ष मोठे औषधी आहेत. या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग प्रयत्नशील आहे.\nपुढील वर्षी (जून २०१८) लागण करता यावी, यासाठी येथील रोपवाटिकेत वड, पिंपळ व उंबर या वृक्षांची लाखो रोपे तयार करण्यात येत आहेत. मिस्ट चेंबरमध्ये लाखो रोपांची उगवण होऊन रोपनिर्मितीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला आहे. आता ही रोपे रूट ट्रेमध्ये लागण करण्यात येत आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/political-fight-between-narayan-rane-and-deepak-kesarkar-sindhudurga-304897.html", "date_download": "2018-11-20T11:28:31Z", "digest": "sha1:FX27QLFFFQJA6JN6TICBAXT54RSSBGQX", "length": 5383, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - केसरकरांनी दहा लाख देऊन विमान उतरवलं, राणेंचा केसरकरांवर आरोप–News18 Lokmat", "raw_content": "\nकेसरकरांनी दहा लाख देऊन विमान उतरवलं, राणेंचा केसरकरांवर आरोप\nसिंधुदुर्ग विमानतळावर 'राजकीय' विमानांची टक्कर, राणे आणि केसरकरांमध्ये कलगीतुरा\nदिनेश केळुसकर, प्रतिनिधीसिंधुदुर्ग, 12 सप्टेंबर : सिंधुदुर्ग विमानतळावर पार पडलेली विमान चाचणी बेकायदेशीर असल्याचा दावा करीत दीपक केसरकरांनी दहा लाख रुपये भरून विमान उतरवण्याचा अट्टाहास केला असल्याचा आरोप नारायण राणेंनी केलाय. तर राणे चांगल्या कामात विघ्न आणत असल्याचं म्हणत येत्या 12 डिसेंबरला पहिलं चार्टर्ड विमान याच विमानतळावर उतरणार असल्यामुळे ही चाचणी घेण्यात आली असल्याच केसरकरांनी स्पष्ट केलय.सिंधुदुर्ग विमानतळावर पहिल्यांदाच बारा सीटर खाजगी विमान यशस्वी पणे उतरलं आणि सिंधुदुर्गवासियांच स्वप्न सत्यात आल्याचा प्रत्यय आला. पण या विमान चाचणीच्या मुहुर्तालाच सिंधुदुर्गातल्या दोन राजकीय विमानांची पुन्हा एकदा टक्कर झालीय. ही विमान चाचणीच बेकायदेशीर असल्याच राणे म्हणतायत.\nजे लोक कागदी विमान उडवा बारा तारीखला, असं म्हणत होते त्यांनी येऊन पहावं की हे कागदी आहे की खर आहे. यात कुणी राजकारण करू नये. मी कधी राजकारण केलेलं नाही. तारखा जाहीर केल्या होत्या सुरेश प्रभूंनी. मी फक्त त्या तारखांवर काम केलं. हे बघणं पालकमंत्री म्हणून माझं काम आहे ते मी केलं आणि 12 नोव्हेंबरच्या आत प्रवासी वाहतूक कशी सुरू करता येईल हे पाहू असं केसरकर म्हणाले आहेत.विघ्न आणणारे खूप असतात पण विघ्नहर्ताच स्वत आलेला आहे. सिंधुदुर्ग विमानतळाची धावपट्टी पूर्ण झालेली असली तरी अजून ATC टॉवरच काम पूर्ण झालेल नाही. त्यामुळे अद्यापही हे विमानतळ भारत सरकारकडे हस्तांतरीत झालेलं नाही. ते डिसेंबरनंतरच होणार असलं तरी पहिलं विमान उतरवण्याचं श्रेय केसरकरांनी म्हणजेच शिवसेनेने लाटलय. PHOTOS : नागराज मंजुळे,आर्ची-परश्या मनसेच्या चित्रपट सेनेत \nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nपृथ्वीवरचा स्वर्ग, थंडीत 'या' ठिकाणी एकदा जाऊन याच\nअवनीच्या बछड्यांनी 'अशी' भागवली भूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/take-the-election-from-your-money-say-eknath-khadse-on-bjp-296472.html", "date_download": "2018-11-20T11:55:47Z", "digest": "sha1:Z5N2V3IIQTHWSVOBBV65Y7TZSDQVOAB5", "length": 4465, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - ...तर तुमच्या पैशातून निवडणुका घ्या,खडसेंचा पक्षाला घरचा आहेर–News18 Lokmat", "raw_content": "\n...तर तुमच्या पैशातून निवडणुका घ्या,खडसेंचा पक्षाला घरचा आहेर\nतूर आणि चणा खरेदी केल्यानंतर बाजार समित्यांना पैसे देत नाही, असं सरकार म्हणतंय. मग बाजार समित्या जगणार कश्या\nनागपूर, 18 जुलै : तूर आणि चणा खरेदी केल्यानंतर बाजार समित्यांना पैसे देत नाही, असं सरकार म्हणतंय. मग बाजार समित्या जगणार कश्या असा सवाल करत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिलाय. तसंच तुमच्या डोक्यात लोकशाही गेली असेल तर तुमच्या पैश्यातून बाजार समितीतल्या निवडणूक घ्या असा टोलाही त्यांनी लगावला.युरोपीयन युनियनचा 'गुगल'ला 34 हजार कोटींचा दंड, अॅंड्रॉईडच्या गैरवापराचा आरोपनागपूर पावसाळी अधिवेशनात आज माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या पक्षाला खडेबोल सुनावले. सरकारचं धोरण बाजार समित्यांच्या विरोधात आहे. बाजार समित्यांकडे उत्पन्नाचं साधन नाही. बाजार समित्या बंद पडल्या तर स्पर्धा संपेल आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल असं खडसे म्हणाले.\nतसंच तूर आणि चणा खरेदी केल्यानंतर बाजार समित्यांना पैसे देत नाही, असं सरकार म्हणतंय. मग बाजार समित्या जगणार कश्या असा सवालही खडसेंनी उपस्थितीत केलाय. जर तुमच्या डोक्यात लोकशाही गेली असेल तर तुमच्या पैश्यातून बाजार समितीतल्या निवडणूक घ्या असा टोलाही लगावला.\n,महिलेला बेदम मारहाणीत गर्भातल्या अर्भकाचा मृत्यू\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/pankaja-munde-speaks-about-educational-board-278945.html", "date_download": "2018-11-20T11:59:55Z", "digest": "sha1:LJJHBCXPGZ6JMSYDBQIM5ICTCVTPHPUI", "length": 13979, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शालाबाह्य कामातून आता शालेय शिक्षकांची सुटका- पंकजा मुंडेंच आश्वासन", "raw_content": "\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nशालाबाह्य कामातून आता शालेय शिक्षकांची सुटका- पंकजा मुंडेंच आश्वासन\nशिक्षकांना सध्या शौचालय सर्वेक्षण, निवडणूक आणि इतर शाळाबाह्य कामं करावी लागतात. ही कामं भविष्यात शिक्षकांना करावी लागणार नाहीत असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.\n04 जानेवारी: शिक्षकांना शाळाबाह्य कामातून लवकरच मुक्त करणार असल्याची घोषणा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केलीय. सिंधुदुर्गातल्या सोळाव्या प्राथमिक शिक्षक अधिवेशनात त्या बोलत होत्या.\nशिक्षकांना सध्या शौचालय सर्वेक्षण, निवडणूक आणि इतर शाळाबाह्य कामं करावी लागतात. ही कामं भविष्यात शिक्षकांना करावी लागणार नाहीत असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.\nतसंच आयसीएसई आणि सीबीएससी बोर्डाप्रमाणेच राज्यातल्या मराठी शाळांसाठी आंतरराष्ट्रीय स्कूल बोर्डाची निर्मिती केली जाणार असून यासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातल्या शंभर शाळा निवडण्यात आल्याच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलंय . ग्रामीण भागातल्या हुशार मराठी विद्यार्थ्यांनाही इंग्रजी माध्यमांच्या शाळांप्रमाणे आंतराष्ट्रीय ज्ञान मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याच तावडे म्हणालेत . सिंधुदुर्गात झालेल्या प्राथमिक शिक्षक अधिवेशनात ते बोलत होते .\nअधिवेशनाला सिंधुदुर्गात आलेला असाल तर परत जाताना जवळ असलेल्या गोव्याला जरूर जा पण चुकीच काही करु नका असा सल्ला शिक्षण मंत्री विनोद तावडे यानी शिक्षकांना दिलाय . तर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गोव्यात जाणाऱ्या शिक्षकांनी आपल्या ड्रायव्हरला सावध ठेवण्यास सांगितलंय . यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नारायण राणे यांनी वर्गात मुलांवर चांगले संस्कार करण्याची अपेक्षा असलेल्या शिक्षकांबाबत चांगलं ऐकू येत नसल्याचं सांगत शिक्षकांना उपदेशाचे डोसही पाजले आहेत.\nआता या निर्णयामुळे शालेय शिक्षकांचा इतर कामांचा फेरा सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nBREAKING : वर्ध्यात लष्कराच्या फायरिंग रेंज भागात स्फोट,6 जण जागीच ठार\nअवनीच्या बछड्यांनी 'अशी' भागवली भूक\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/article-87441.html", "date_download": "2018-11-20T12:16:21Z", "digest": "sha1:VWW7EWUIF7ZMMDOBR6D6ONYVFOL5UE4X", "length": 18625, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मी 'कॉलनी'चा आभारी - सिद्धार्थ पारधे (भाग 5)", "raw_content": "\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nमी 'कॉलनी'चा आभारी - सिद्धार्थ पारधे (भाग 5)\nमी 'कॉलनी'चा आभारी - सिद्धार्थ पारधे (भाग 5)\nही गोष्ट आहे मुंबईतल्या साहित्य सहवासातली. एक मोठी कॉलनी. तिथं मोठमोठी नामांकित माणसं रहात असतात. त्या कॉलनीच्या शेजारी एक छोटी झोपडी असते. हलाखीची परिस्थिती, गाठीला अठराविश्व दारिद्र्य, शिक्षण नसल्यामुळे त्या झोपडीतल्या पारधे पती-पत्नींना मोठ्या माणसांच्या कॉलनीतल्या घरांची कामं करावी लागतात. आई-बाबा कॉलनीतल्या मोठ्या माणसांचं कर्तृत्व पाहून इतके भारावून जातात की, त्यांच्यात आपल्या मुलांना शिक्षण देण्याची ऊर्मी निर्माण होते. बिकट परिस्थितीवर मात करून त्या झोपडीतल्या आई-बाबांची मुलं शिकतात. परिसाच्या स्पर्शानं लोखंडही सोनं बनतं, असं काहीसं या मुलांच्या बाबतीत घडतं. ही मुलं मोठी होतात, शिकतात. ज्यांना एकेकाळी दोन वेळचंअन्न मिळत नसतं, अंगभर कपडे घालयाला मिळत नसतात त्यांचं कार्यकर्तृत्व आजच्या घडीला ब-याच जणांसाठी स्फुर्तीदायी ठरणार आहे. ही गोष्ट वाचून तुम्हालाही ती असामी कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असणार. आणि ते स्वाभाविकच आहे. जेव्हा मी स्वत: ही गोष्ट माझ्या मित्राकडून ऐकली तेव्हा माझीही अवस्था तुमच्यासारखी झाली होती. तर ही व्यक्ती म्हणजे सिद्धार्थ पारधेनुकतंच सिद्धार्थ लक्ष्मण पारधे यांचं ' कॉलनी ' हे आत्मचरित्र प्रकाशित झालं. या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षिका विजया राजाध्यक्ष यांच्या हस्ते झालं. ' कॉलनी ' हे पुस्तक वांदे्र पूर्व इथल्या साहित्य सहवासातल्या सिद्धार्थ आणि त्याच्या कुटुंबाच्या जडणघडणीवर आधारित आहे. सिद्धार्थ पारधे हे मूळचे पारधी समाजातले. मुळात पारधी ही समाजाच्या दृष्टीनं बदनाम झालेली भटकी जमात. गावाबाहेर झाडाखाली मुक्काम ठोकायचा, भीक मागायची वा चो-या मा-या करायच्या. त्या गावातला शेर सरला की, पुढल्या गावाकडे मुक्काम हलवायचा - हे सतत चालू असतं. पोटभर अन्न मिळण्याची मारामार - त्यांना शिक्षण घेण्याची चैन कशी परवडणारनुकतंच सिद्धार्थ लक्ष्मण पारधे यांचं ' कॉलनी ' हे आत्मचरित्र प्रकाशित झालं. या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षिका विजया राजाध्यक्ष यांच्या हस्ते झालं. ' कॉलनी ' हे पुस्तक वांदे्र पूर्व इथल्या साहित्य सहवासातल्या सिद्धार्थ आणि त्याच्या कुटुंबाच्या जडणघडणीवर आधारित आहे. सिद्धार्थ पारधे हे मूळचे पारधी समाजातले. मुळात पारधी ही समाजाच्या दृष्टीनं बदनाम झालेली भटकी जमात. गावाबाहेर झाडाखाली मुक्काम ठोकायचा, भीक मागायची वा चो-या मा-या करायच्या. त्या गावातला शेर सरला की, पुढल्या गावाकडे मुक्काम हलवायचा - हे सतत चालू असतं. पोटभर अन्न मिळण्याची मारामार - त्यांना शिक्षण घेण्याची चैन कशी परवडणार जवळपासच्या गावातून कुठं चोरी झाली, दरोडा पडला, म्हणजे पोलीस आजही पारध्यांच्या वस्तीवर छापा घालतात आणि प्रसंगी निरपराध पारध्यांना पकडून नेतात. अशा या जमातीत जन्मलेले सिद्धार्थ परार्थ शिकले - सवरले, चांगल्या ठिकाणी नोकरीत स्थिरावले आणि सुस्थितीत आले. आज सिद्धार्थ पारधेंचा त्याच्या कुटुंबाला नाही तर साहित्य सहवासातल्या प्रत्येक कुटुंबाला अभिमान वाटतो. त्यांनी जे काही अनुभवलं, भोगलं, सहन केलं आणि अपार दारिद्र्यावर मात करून आपल्याला कसे घडवलं हे त्यांनी ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये प्रांजळपणे, मनमोकळेपणानं सांगितलंय. अनेकांना स्फुती देणारा सिद्धार्थ पारधेंचा जीवनप्रवास शेजारच्या व्हिडिओवर पाहता येईल.\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nनितीशकुमार यांची विशेष मुलाखत\nकार्यक्रम June 3, 2013\nIBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष\nराज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप\nआशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव\nयुवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात\nबालहक्क आयोगाला अध्यक्षच नाही \nसभेत गडकरींना आली भोवळ\nमलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे\n'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'\nजनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे\nस्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे\n'विचारा मंत्र्यांना' सहभाग हर्षवर्धन पाटील\nकुपोषण हे मोठं आव्हान -सोनिया गांधी\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nइन्स्टाग्रामचे 'हे' फिचर अजिबात वापरू नका, अकाऊंटचा पासवर्ड होईल लिक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/bjp/photos/page-2/", "date_download": "2018-11-20T11:22:21Z", "digest": "sha1:AM7PV2GYMCG3S7NLBX3SUKZN7K2BWQN3", "length": 9397, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bjp- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nफोटो गॅलरीFeb 21, 2017\nअॅक्सिस–इंडिया टुडेचा एक्झिट पोल\n'आधी मतदान नंतर लगीन', नवरदेव शेरवानीत पोहोचला मतदान केंद्रावर\nआजपासून हे होणार महाग\nमोदींच्या हस्ते डॉ. आंबेडकर स्मारकाचं भूमीपूजन\nबारामतीत मोदी-पवार साथ साथ \nपंतप्रधान मोदी आणि केजरीवालांची भेट\nनरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/election/", "date_download": "2018-11-20T11:58:52Z", "digest": "sha1:BQBB2A4VEWXOQSRTG7PEYWXGZV3LCWHX", "length": 11175, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Election- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nसुषमा स्वराज्य या सध्या मध्य प्रदेशमध्ये असून त्या तेथील विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करत आहेत.\nछत्तीसगडमध्ये अखेरच्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात, १२ लाख पोलीस तैनात\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nछत्तीसगढ विधानसभा निवडणूक : प्रचारतोफा थंडावल्या; काँग्रसने जाहिर केलं भाजप विरोधात आरोप पत्र\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nVIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nमध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त\nराहुल गांधींनी केला सावरकरांचा अपमान - रणजीत सावरकर\nपंतप्रधानांच्या सल्ल्यावरून आता निवडणूक लढवणार हा क्रिकेटर\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AA_%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2018-11-20T11:16:07Z", "digest": "sha1:NYDW7UADHNKLAY2N6F2BRMOFLFLKIFMX", "length": 9410, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१४ आशियाई खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\n१७वी आशियाई क्रीडा स्पर्धा\n३६ खेळांचे ४३७ प्रकार\nइंचॉन एशियाड प्रमुख स्टेडियम\n२०१४ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धेची १७वी आवृत्ती दक्षिण कोरिया देशातील इंचॉन ह्या शहरात १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर इ.स. २०१४ दरम्यान भरवण्यात आली.\nही स्पर्धा मिळवण्यासाठी इंचॉनसोबत भारताच्या दिल्ली शहराने निविदा पाठवली होती. परंतु भारत सरकारने ही स्पर्धा मिळवण्यासाठी फारसा उत्साह दाखवला नाही व १७ एप्रिल २००७ रोजी कुवेत शहरात झालेल्या बैठकीदरम्यान २०१४ एशियाडचे यजमानपद इंचॉनला दिले गेले. १९८६ मध्ये सोल तर २००२ मध्ये बुसान नंतर हा मान मिळवणारे इंचॉन हे दक्षिण कोरियामधील तिसरे शहर होते.\nह्या स्पर्धेसाठी भारत सरकारने ९५२ सदस्यांपैकी ६७९ सदस्यांच्या पथकाला इच्यियोनला जाण्याची परवानगी दिली. यात ५१६ क्रीडापटू होते.\n१९ सप्टेंबर रोजी झालेल्या उद्घाटन समारंभात हॉकीपटू सरदारासिंग हा भारतीय पथकाचा ध्वजवाहक होता.\nइंचॉन दक्षिण कोरिया 32\nइंचॉनचे दक्षिण कोरियामधील स्थान\n* यजमान देश (दक्षिण कोरिया)\n१ चीन १५१ १०८ ८३ ३४२\n२ दक्षिण कोरिया ७९ ७१ ८४ २३४\n३ जपान ४७ ७६ ७७ २००\n४ कझाकस्तान २८ २३ ३३ ८४\n५ इराण २१ १८ १८ ५७\n६ थायलंड १२ ७ २८ ४७\n७ उत्तर कोरिया ११ ११ १४ ३६\n८ भारत ११ १० ३६ ५७\n९ चिनी ताइपेइ १० १८ २३ ५१\n१० कतार १० ० ४ १४\n११ उझबेकिस्तान ९ १४ २१ ४४\n१२ ब्रुनेई ९ ६ ४ १९\n१३ हाँग काँग ६ १२ २४ ४२\n१४ मलेशिया ५ १४ १४ ३३\n१५ सिंगापूर ५ ६ १३ २४\n१६ मंगोलिया ५ ४ १२ २१\n१७ इंडोनेशिया ४ ५ ११ २०\n१८ कुवेत ३ ५ ४ १२\n१९ सौदी अरेबिया ३ ३ १ ७\n२० फिलिपाईन्स २ ३ ११ १६\n२१ म्यानमार २ १ १ ४\n२२ व्हियेतनाम १ १० २५ ३६\n२३ पाकिस्तान १ १ ३ ५\n२३ ताजिकिस्तान १ १ ३ ५\n२५ इराक १ ० ३ ४\n२५ संयुक्त अरब अमिराती १ ० ३ ४\n२७ श्रीलंका १ ० १ २\n२८ कंबोडिया १ ० ० १\n२९ मकाओ ० ३ ४ ७\n३० किर्गिझस्तान ० २ ४ ६\n३१ जॉर्डन ० २ २ ४\n३२ तुर्कमेनिस्तान ० १ ५ ६\n३३ बांगलादेश ० १ २ ३\n३३ लाओस ० १ २ ३\n३५ अफगाणिस्तान ० १ १ २\n३५ लेबेनॉन ० १ १ २\n३७ नेपाळ ० ० १ १\n१९५१ नवी दिल्ली • १९५४ मनिला • १९५८ तोक्यो • १९६२ जकार्ता • १९६६ बॅंकॉक • १९७० बॅंकॉक • १९७४ तेहरान • १९७८ बॅंकॉक • १९८२ नवी दिल्ली • १९८६ सोल • १९९० बीजिंग • १९९४ हिरोशिमा • १९९८ बॅंकॉक • २००२ बुसान • २००६ दोहा • २०१० क्वांगचौ • २०१४ इंचॉन • २०१८ जकार्ता\nइ.स. २०१४ मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जुलै २०१६ रोजी २२:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-delhi-news-delhi-traffic-jam-102609", "date_download": "2018-11-20T12:35:38Z", "digest": "sha1:UYHPAOM7C5PAGTRTXXLYVZKXRJ76KWH6", "length": 9505, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Delhi News Delhi Traffic Jam अतिविशिष्ट व्यक्तींच्या ताफ्याने दिल्लीला वाहतूक कोंडी | eSakal", "raw_content": "\nअतिविशिष्ट व्यक्तींच्या ताफ्याने दिल्लीला वाहतूक कोंडी\nसोमवार, 12 मार्च 2018\nनवी दिल्ली : अतिविशिष्ट व्यक्तींच्या वाहनांच्या ताफ्यामुळे आज शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. राजधानीत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सोलर अलाइन्स परिषदेला हजर राहण्यासाठी अनेक राष्ट्रप्रमुख येथे आले आहेत. त्यामुळे विमानतळावरून आपल्या नियोजित हॉटेलवर जाण्यासाठी त्यांच्या गाड्यांचा ताफा अनेक मार्गांवरून जात असल्याने वाहतूक कोंडी झाली होती, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.\nया राष्ट्रप्रमुखांच्या ताफ्याला जाण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले होते. धौला कुआँ भागात वाहतूक संथ गतीने चालली होती. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती.\nनवी दिल्ली : अतिविशिष्ट व्यक्तींच्या वाहनांच्या ताफ्यामुळे आज शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. राजधानीत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सोलर अलाइन्स परिषदेला हजर राहण्यासाठी अनेक राष्ट्रप्रमुख येथे आले आहेत. त्यामुळे विमानतळावरून आपल्या नियोजित हॉटेलवर जाण्यासाठी त्यांच्या गाड्यांचा ताफा अनेक मार्गांवरून जात असल्याने वाहतूक कोंडी झाली होती, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.\nया राष्ट्रप्रमुखांच्या ताफ्याला जाण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले होते. धौला कुआँ भागात वाहतूक संथ गतीने चालली होती. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती.\nत्याशिवाय फिरोझ शहा रोड, जनपथ, अकबर रोड, तीन मूर्ती, शांती पथ, सरदार पटेल मार्ग आणि द्वारका रोड येथेही वाहतूक कोंडी झाली होती, असे या अधिकाऱ्याने सांगितले. या ठिकाणी सकाळपासून वाहतूक कोंडीला सुरवात झाली असून, रात्रीपर्यंत हीच परिस्थिती राहण्याची शक्‍यता आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-dhing-tang-british-nandi-article-105801", "date_download": "2018-11-20T12:09:13Z", "digest": "sha1:6MZYSLY3NBFUQESERHSAMHMLE3CZ5Y2K", "length": 13255, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial dhing tang british nandi article उन्हात काळजी घ्या...! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 28 मार्च 2018\nसर्वपक्षीय, बिगरपक्षीय राजकीय व अराजकीय नेते व कार्यकर्ते आणि सहकारी -\nसर्वपक्षीय, बिगरपक्षीय राजकीय व अराजकीय नेते व कार्यकर्ते आणि सहकारी -\nअत्यंत गंभीर परिस्थितीत सदर पत्रक जारी करण्याची वेळ आली आहे. उन्हाची तलखी एवढी वाढली आहे, की हा नुसता मार्च नसून, लाँग मार्च वाटावा गेल्या महिन्याभरात मुंबईत इतके मोर्चे आले की त्यास गणती नाही. मुंबईचे सोडा, गावोगाव इतके मोर्चे निघू लागले आहेत, की लोकांना (मोर्च्याशिवाय) दुसरी काही कामे आहेत की नाही, असा कुणा बिगर मराठी माणसाला (पक्षी : दिल्लीतील माणसाला) प्रश्‍न पडावा. मार्च ह्या महिन्याबद्दल विरोधकांचा काही गैरसमज झालेला नाही ना, हे तपासून पाहण्याची वेळ आली असून, हे निव्वळ एका महिन्याचे नाव आहे. श्रावणात व्रतेवैकल्ये असतात, तसे मार्चमध्येच मोर्चे काढावेत, असा काही नियम नाही, ह्याकडे संबंधितांनी (कृपया) लक्ष द्यावे. मार्च महिन्यात उन्हे जरा जास्तच कडक असतात. तशात मोर्चे येऊ लागल्याने सरकारचे तोंड कोरडे पडू लागले आहे. असेच चालू राहिले तर उर्वरित वर्षभरात अच्छे दिन आणण्याचे महत्कार्य लांबणीवर पडेल व त्याची जबाबदारी सरकारवर राहणार नाही, ह्याची नोंद घेण्यात यावी.\n...अशा भयानक उन्हात शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण सारे जनतेचे सेवक. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण जनसेवेसाठी वेचणे आपले कर्तव्य. (हो ना) त्यामुळे आपल्याला अधिक चांगल्या रीतीने जगणे भाग असते. त्यामुळे स्वत:च्या शरीराची काळजी घेणे ही एक प्रकारे जनसेवाच ठरते. सध्या उन्हाचा ताप प्रचंड वाढला असून, मुंबईतले तापमान बेचाळीस डिग्रीपर्यंत गेले आहे. त्याची आम्हाला सवय आहे. आमच्या नागपुरात बेचाळीस म्हंजे काहीच नाही. ह्या तापमानाला आम्ही कुलरमध्ये पाणीदेखील टाकत नाही. वाळ्याचे तट्टे लावून ‘पडले राहण्या’साठी टेंपरेचर पंचेचाळीस क्रॉस व्हावे लागते. पण मुंबईतल्या दमट हवेत घाम फार येतो. उन्हामुळे डीहायड्रेशन होते व थकवा लौकर येतो. परवा मंत्रालयात एक पुढारी चक्‍कर येऊन पडले. धावाधाव झाली. हल्ली मंत्रालयाच्या एरियात कोणी साधी चक्‍कर येऊन पडले, तरी तीनशे टीव्ही क्‍यामेरे आणि चौदाशे पत्रकार जमा होतात. पोटात गोळा येतो ) त्यामुळे आपल्याला अधिक चांगल्या रीतीने जगणे भाग असते. त्यामुळे स्वत:च्या शरीराची काळजी घेणे ही एक प्रकारे जनसेवाच ठरते. सध्या उन्हाचा ताप प्रचंड वाढला असून, मुंबईतले तापमान बेचाळीस डिग्रीपर्यंत गेले आहे. त्याची आम्हाला सवय आहे. आमच्या नागपुरात बेचाळीस म्हंजे काहीच नाही. ह्या तापमानाला आम्ही कुलरमध्ये पाणीदेखील टाकत नाही. वाळ्याचे तट्टे लावून ‘पडले राहण्या’साठी टेंपरेचर पंचेचाळीस क्रॉस व्हावे लागते. पण मुंबईतल्या दमट हवेत घाम फार येतो. उन्हामुळे डीहायड्रेशन होते व थकवा लौकर येतो. परवा मंत्रालयात एक पुढारी चक्‍कर येऊन पडले. धावाधाव झाली. हल्ली मंत्रालयाच्या एरियात कोणी साधी चक्‍कर येऊन पडले, तरी तीनशे टीव्ही क्‍यामेरे आणि चौदाशे पत्रकार जमा होतात. पोटात गोळा येतो असो. उन्हाळ्याची म्हणून प्रत्येक जनसेवकाने खालीलप्रमाणे काळजी घ्यावी अशी कळकळीची विनंती.\n१. मार्च संपेपर्यंत सर्व प्रकारचे शॉर्ट आणि लाँग मार्च लांबणीवर टाकावेत ही विनंती.\n२. मोर्च्यांमुळे कार्यकर्त्यांची पायपीट होतेच, पण नेत्यांचे हाल होतात आपल्यासाठी झिजणाऱ्या नेत्यांना असे उन्हात उभे करणे बरे नव्हे \n३. ह्या दिवसांत उपोषण तर फारच वाईट करू नये केले तर दिल्लीत करावे \n४. पाण्याची बाटली कायम जवळ ठेवावी. (टीप : पाण्याची हे ठळक टायपात लिहिलेले आहे.)\n५. रोज किमान चार लिटर पाणी प्यावे. (सकाळी सात ते सायं. सात..\n६. ज्यूस, उसाचा रस, लिंबूपाणी असे सतत मागवत राहावे.\n७. मटणमुर्गी जरा कमी खावे... एकंदरितच ‘काहीही’ जरा कमीच खावे \n८. घर, कार्यालय, मोटार येथे चोवीस तास एसी लावावा.\n९. मतदारसंघात फार हिंडू नये. तसेही हल्ली उघड्यावर हिंडणे थोडे अडचणीचे झालेच आहे कशाला उगीच उन्हात हिंडायचे\n१०. हमेशा कांदा जवळ ठेवावा. (वि. सू. : ही सूचना ‘नाफेड’साठी नाही प्लीज नोट \n...वरील पथ्ये पाळा, तंदुरुस्त राहा. पुढील पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचे चालले आहे. तिथे तेव्हा हवा बरी असते. तिथे भेटणे उभयता सोयीचे जाईल असे वाटते. तोपर्यंत संबंधितांनी कळ काढावी.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-talvar-halla-102744", "date_download": "2018-11-20T12:01:38Z", "digest": "sha1:ZQQNDZMPQ3XAY7OTECH3BILB4COA76XV", "length": 11354, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news talvar halla जानवे येथे तलवार हल्ल्यात पती- पत्नी जखमी | eSakal", "raw_content": "\nजानवे येथे तलवार हल्ल्यात पती- पत्नी जखमी\nमंगळवार, 13 मार्च 2018\nअमळनेर : जानवे (ता. अमळनेर) येथे पती- पत्नीवर एका तरुणाने तलवारीने हल्ला केला. ही घटना सोमवारी (ता.. 11) सकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणास अटक केली आहे. जखमी पती- पत्नी यांच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत.\nअमळनेर : जानवे (ता. अमळनेर) येथे पती- पत्नीवर एका तरुणाने तलवारीने हल्ला केला. ही घटना सोमवारी (ता.. 11) सकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणास अटक केली आहे. जखमी पती- पत्नी यांच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत.\nजानवे येथे इंदूबाई हिलाल निकुम या समाजाच्या जुन्या रूढीप्रमाणे सोमवारी सकाळी नऊला भाकरी मागत होत्या. यावेळी अजय मंगल पारधी या तरुणाने त्यांचा पाठलाग करून सोबत पळून जाण्याचा आग्रह केला. यावेळी वाद उफाळल्याने अजय पारधी याने तलवारीने विवाहितेवर तलवारीने हल्ला केला यात महिलेच्या डाव्या हातावर व पायाला गंभीर दुखापती झाल्या. त्यांच्या पतीच्या डाव्या पायावरही अजयने तलवारीने हल्ला केला. दोघांना उपचारासाठी धुळे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंदूबाई यांच्या फिर्यादीवरून काल (ता.. 12) रात्री उशिरा येथील पोलिस ठाण्यात अजय व त्याची आई मुन्नीबाई मंगल पारधी यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सुभाष महाजन तपास करीत आहेत.\nशेतीच्या वादावरून राॅकेल टाकून महिलेला पेटवले\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) - येथे शेतीच्या वादावरून महिलेस रॉकेल ओतून मारण्याचा प्रयत्न केला असुन यात सदरील महिलेचा हात ही पंधरा टक्के...\nजैन मंदिरात साडेआठ लाखांची चोरी\nदेऊर : नेर (ता.धुळे) येथे काल रात्री गावातील मध्यभागी असलेले श्री. जैन श्वेतांबर मूर्तिपूजन संघ जैन मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत...\nसंविधान प्रती जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा ; भारिप बहुजन महासंघाची मागणी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : 9 ऑगस्टला दिल्ली येथील जंतर-मंतरवर संविधानाची प्रत जाळण्यासह आरक्षणविरोधी, डॉ. आंबेडकरविरोधी व संविधानविरोधी...\nधुळे :16 मराठा आंदोलक स्वतःहून अटकेत\nधुळे : नंदुरबार मतदारसंघातील भाजपच्या खासदार डॉ. हीना गावित यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून फरार दाखविण्यात आलेले धुळे जिल्हा मराठा...\nखासदार डॉ. हीना गावितांकडून 'ऍट्रॉसिटी'सह पदाचा गैरवापर\nधुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचा आरोप धुळेः आरक्षणप्रश्‍नी धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे 18 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात 16व्या...\nअतिप्रसंग करून दिराने जीवे ठार मारले\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) - देशसेवेसाठी सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानाच्या पत्नीवर दिराने अतिप्रसंग करून खून केला. मोठी भावजाई ही मातेसमान असते. मात्र,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/5657-karnatak-bus-accident", "date_download": "2018-11-20T12:16:13Z", "digest": "sha1:MZFGDYGSPZRI5N7AZBH7L42PTWZ5BM3Q", "length": 6977, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कर्नाटकला झटका; अपघातग्रस्त कुटुंबाला 27 लाखाची नुकसान भरपाई - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकर्नाटकला झटका; अपघातग्रस्त कुटुंबाला 27 लाखाची नुकसान भरपाई\nसांगलीच्या सिव्हिल रोडवर चार वर्षांपूर्वी कर्नाटक परिवहन विभागाच्या बागलकोट डेपोच्या बसने प्रकाश गांधी यांना चिरडले होते. या अपघातात गांधी यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर गांधी कुटुंबीयांनी न्यायालयीन लढा लढत अपघातग्रस्त कर्नाटक सरकारच्या बागलकोट डेपोला 27 लाखाची नुकसान भरपाई देण्याचा निकाल दिला होता.\nयावेळी गेली वर्षभर नुकसान भरपाई देण्यासाठी कर्नाटक परिवहन विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याने अखेर 27 फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायालयाने कर्नाटक डेपोच्या बागलकोट आगराच्या बसेस जप्त करून अपघातग्रस्त कुटुंबियाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.\nया बसेस सध्या गांधी यांच्या घरासमोरील जागेवर उभ्या करण्यात आल्या असून कर्नाटक सरकारने 27 लाखांची नुकसान भरपाई दिल्यानंतरच या बसेस सोडल्या जातील असा पवित्रा सांगलीच्या गांधी कुटुंबीयांनी घेतला आहे.\nड्रायव्हरच्या चालाखीमुळे चिखलाच्या लोंढ्यापासून वाचले 20 जणांचे प्राण\nमुंबईहून निघालेल्या बसला मुंबई- गोवा महामार्गावर अपघात\nकोल्हापूरात मिनी बस पंचगंगा नदीत कोसळून 13 जणांचा मृत्यू\nलग्न लावून घरी परतताना वऱ्हाडीचा अपघात, नवरदेवाचा जागीच मृत्यू\nइंजिनशिवाय एक्स्प्रेस धावली 10 किलोमीटरपर्यंत\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-20T12:15:49Z", "digest": "sha1:DJUR4YLXYBZUU6G3GSCUNXRCR5XK4Q4Z", "length": 6213, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिवाळीनिमित्त पुणे विद्यापीठ राहणार आठवडाभर बंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदिवाळीनिमित्त पुणे विद्यापीठ राहणार आठवडाभर बंद\nपुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दिवाळीनिमित्त सलग आठवडाभर बंदच राहणार आहे. या कालावधीत विद्यापीठातील सर्वच कार्यालये बंद राहणार आहेत.\nदिवाळीनिमित्त विद्यापीठास सलग आठ दिवस सुट्टी राहणार आहे. सोमवारी (दि.5) धनत्रयोदशी, मंगळवारी (दि.6) नरक चतुर्दशी, बुधवारी (दि.7) लक्ष्मीपूजन, गुरुवारी (दि.8) दिपावली पाडवा, शुक्रवारी (दि.9) भाऊबीज, शनिवार (दि.10), रविवार (दि.11) याप्रमाणे विद्यापीठास सलग सुट्ट्या असणार आहेत. सोमवारी (दि.12) विद्यापीठाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. या सुट्ट्यांबाबत विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाच्या उपकुलसचिव सुजाता भोये यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविविधा: यशवंत देव\nNext articleपीएमपीचे स्पेअरपार्ट भंगारात\n40 लाख नागरिकांना “अन्नसुरक्षा’चा लाभ\nवायू प्रदूषण मोजणी यंत्रणाच कालबाह्य\nप्रशासनाच्या विसंवादात कालवाग्रस्तांची मदत रखडली\nबनावट पासप्रकरणी गुप्तहेरांची पथके\nशासकीय कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती\nविविध भूमिकांमधून पुलंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/try-starts-mining-goa-133853", "date_download": "2018-11-20T11:47:38Z", "digest": "sha1:33BS6LX2ZVHQUL5OSIOYTW7PSAO6XNGQ", "length": 13644, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "try to starts mining in goa गोव्यात खाणकाम सुरु करण्यासाठी प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nगोव्यात खाणकाम सुरु करण्यासाठी प्रयत्न\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nपणजी : सर्वोच्च न्यायालयाने ८८ खाणपट्ट्यांचे दुसऱ्यांदा केलेले नूतनीकरण रद्द केले असले तरी अद्याप वैध असलेल्या ३० खाणपट्ट्यांपैकी किती खाणपट्ट्यांत खाणकाम सुरु करता येईल याची विचारणा सरकारने महाधिवक्त्यांकडे केली आहे. यासाठी दोन खाणपट्ट्यांच्या फाईल्स सरकारने महाधिवक्त्यांकडे पाठवल्या असून त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत दिली.\nपणजी : सर्वोच्च न्यायालयाने ८८ खाणपट्ट्यांचे दुसऱ्यांदा केलेले नूतनीकरण रद्द केले असले तरी अद्याप वैध असलेल्या ३० खाणपट्ट्यांपैकी किती खाणपट्ट्यांत खाणकाम सुरु करता येईल याची विचारणा सरकारने महाधिवक्त्यांकडे केली आहे. यासाठी दोन खाणपट्ट्यांच्या फाईल्स सरकारने महाधिवक्त्यांकडे पाठवल्या असून त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत दिली.\nअर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना कुडचड्याचे आमदार नीलेश काब्राल यांनी याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. काब्राल म्हणाले होते, की खाणकामबंदी आली तेव्हा ११८ खाणपट्टे कार्यान्वित होते. त्यापैकी केवळ ८८ खाणपट्ट्यांत खाणकाम करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. उर्वरीत खाणपट्ट्यांत खाणकाम सुरु करण्याच्या पर्यायावर सरकारने विचार केला पाहिजे.खाण खात्यातील अधिकारी त्यावर निर्णय घेत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी व्यक्तीशः त्याकडे लक्ष पुरवले पाहिजे.\nमुख्यमंत्री म्हणाले, काब्राल यांनी याविषयावर मांडलेल्या खासगी ठरावावेळी प्रत्येकाने आपले मत व्यक्त करावे. त्यानंतर सरकार आपली भूमिका ठरवेल आणि दिल्लीत जाऊन खाणकाम सुरु करण्यासाठी प्रयत्न करेल. गोवा सरकार स्वतःहून खाणकाम सुरु करू शकत नाही कारण त्यासंदर्भातील कायदा हा केंद्रीय कायदा आहे आणि त्यात दुरूस्ती करायची झाल्यास सर्वांचे सहकार्य लागणार आहे. त्याशिवाय खाणकामबंदी ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लागू झाली आहे हेही लक्षात ठेवावे लागणार आहे.\nसरकारने खनिजाच्या ई लिलावातून १ हजार २४१ रुपयांचे उत्पन्न मिळवल्याचे सांगून ते म्हणाले, बेकायदा खाणकामामुळे किती तोटा झाला असावा याबाबत विविध यंत्रणांचे एकमत नाही. लोकलेखा समितीनुसार ४ हजार कोटी रुपये बुडाले तर सनदी लेखापालांच्या म्हणण्यानुसार १ हजार ५०८ कोटी रुपयांचा महसूल बुडवला होता तर महानियंत्रक व महालेखापालांच्या म्हणण्यानुसार १ हजार ९२२ कोटी रुपयाचा महसूल बुडाला आहे. पण सरकारने वसुली सुरु केली आहे. ४५४ कोटी रुपये स्वामीत्वधन, मूल्यवर्धीत कर या रुपाने वसूल केले त्यापैकी २५० कोटी रुपये उत्पादनखर्च म्हणून द्यावे लागले आहेत.\nउदाहरणादाखल बोलायचे झाल्यास आमालीया फिगेरोदो खाणीच्या चालकाकडून ७२ कोटी रुपये बॅंकेतील ठेवींच्या स्वरुपात सापडले आहेत. वसंत काडणेकर खाण चालकांकडून ६ कोटी ३ लाख रुपये वसूल केले आहेत. त्या खाणीवरील खनिज मालाच्या लिलावातून ४६ कोटी रुपये मिळाले आहेत. वसुली करावी हे सांगणे सोपे असले तरी कायदेशीर वसुली ही वेळखाऊ आणि किचकट प्रक्रिया असते. त्यात एखाद्याकडून पैसे येणे आहेत हे सिद्ध करावे लागते.\nते म्हणले, लोकलेखा समितीने बेकायदा खाणकामगाराबद्दल अहवाल केला तेव्हा खनिजाचा दर १२५ डॉलर प्रतीटन होता. आता तो ४० डॉलरपर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे प्रतीटन कंपन्यांमध्ये ५ ते ८ डॉलरच मिळणार आहेत. या मुद्द्याचा विचारही खाणकाम सुरु करताना करावा लागणार आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://2fish.co/mr/church/time-line/100-150-ad/", "date_download": "2018-11-20T11:22:41Z", "digest": "sha1:NASC6EUA3E7R445M3OTZ4MNBK66BJ3SL", "length": 41656, "nlines": 806, "source_domain": "2fish.co", "title": "100 – 150 अँजेलो – 2मासे", "raw_content": "\nदो असं संत प्रार्थना का\nपोप कधीही चूक न करणारा आहे\nमत्तय रॉक कोण आहे 16:18\nपीटर रोम मध्ये कधी होते\nयेशू म्हणाला, \"नाही मॅन पिता कॉल '\nका महिला याजक असू शकत नाही\nपाणी बाप्तिस्मा आवश्यक आहे\nबाप्तिस्मा एक लवकर साक्षीदार\nयेशू सध्याची Eucharist, आहे\nआम्ही कशी उपासना केली पाहिजे\nविलोपन फक्त कॅथोलिक घटस्फोट आहे\nकाय रूप आहे & का असं वेगवान\nजे प्रभूची प्रार्थना आवृत्ती हक्क\nमाझे चर्च हरकत खरोखरच का\nकॅथोलिक चर्च विज्ञान विरुद्ध आहे\n50 - 99 अँजेलो\nदेव चांगले आहे, तर, का दुःख आहे\nख्रिस्ती चिरंतन सुरक्षा आहे का\nकसे आम्ही जतन केले जातात\nत्याचवेळी purgatory, क्षमा, परिणाम\nटंग्ज जतन माझ्याबद्दल बोलताना होईल\nपौलाने करिंथकरांना 1 पत्र\nपौलाने करिंथकरांना 2 पत्र\nथेस्सलनीका येथील पौलाने 1 पत्र\nथेस्सलनीका येथील पौलाने 2 पत्र\nपौलाने तीमथ्याला 1 पत्र\nपौलाने तीमथ्याला 2 पत्र\nइब्री लोकांस पौलाने पत्र\n3जॉन च्या व्या पत्र\n2रा राजांचा इतिहास या पुस्तकात\n1इतिहास या यष्टीचीत पुस्तक\n2रा इतिहास 'या पुस्तकात\nदो असं संत प्रार्थना का\nपोप कधीही चूक न करणारा आहे\nमत्तय रॉक कोण आहे 16:18\nपीटर रोम मध्ये कधी होते\nयेशू म्हणाला, \"नाही मॅन पिता कॉल '\nका महिला याजक असू शकत नाही\nपाणी बाप्तिस्मा आवश्यक आहे\nबाप्तिस्मा एक लवकर साक्षीदार\nयेशू सध्याची Eucharist, आहे\nआम्ही कशी उपासना केली पाहिजे\nविलोपन फक्त कॅथोलिक घटस्फोट आहे\nकाय रूप आहे & का असं वेगवान\nजे प्रभूची प्रार्थना आवृत्ती हक्क\nमाझे चर्च हरकत खरोखरच का\nकॅथोलिक चर्च विज्ञान विरुद्ध आहे\n50 - 99 अँजेलो\nदेव चांगले आहे, तर, का दुःख आहे\nख्रिस्ती चिरंतन सुरक्षा आहे का\nकसे आम्ही जतन केले जातात\nत्याचवेळी purgatory, क्षमा, परिणाम\nटंग्ज जतन माझ्याबद्दल बोलताना होईल\nपौलाने करिंथकरांना 1 पत्र\nपौलाने करिंथकरांना 2 पत्र\nथेस्सलनीका येथील पौलाने 1 पत्र\nथेस्सलनीका येथील पौलाने 2 पत्र\nपौलाने तीमथ्याला 1 पत्र\nपौलाने तीमथ्याला 2 पत्र\nइब्री लोकांस पौलाने पत्र\n3जॉन च्या व्या पत्र\n2रा राजांचा इतिहास या पुस्तकात\n1इतिहास या यष्टीचीत पुस्तक\n2रा इतिहास 'या पुस्तकात\n- मरीया शाश्वत ऑफिसात\n- मरीया प्रार्थना करत\n- दो असं संत प्रार्थना का\n- काय पुतळे बद्दल\n- वस्तु काय आहे\n- पोप कधीही चूक न करणारा आहे\n- मत्तय रॉक कोण आहे 16:18\n- पीटर रोम मध्ये कधी होते\n- का अविवाहित याजक\n- ख्रिस्ती याजक आहेत\n- येशू म्हणाला, \"नाही मॅन पिता कॉल '\n- का महिला याजक असू शकत नाही\n- पाणी बाप्तिस्मा आवश्यक आहे\n- बाप्तिस्मा एक लवकर साक्षीदार\n- मास लवकर साक्षीदार\n- येशू सध्याची Eucharist, आहे\n- आम्ही कशी उपासना केली पाहिजे\n- आजारी डोक्यावर अभिषेकाचे\n- विलोपन फक्त कॅथोलिक घटस्फोट आहे\n- काय रूप आहे & का असं वेगवान\n- जे प्रभूची प्रार्थना आवृत्ती हक्क\n- माझे चर्च हरकत खरोखरच का\n- कॅथोलिक चर्च विज्ञान विरुद्ध आहे\n- ख्रिस्ती वेळ ओळ\n- 1500 - उपस्थित\n- देव चांगले आहे, तर, का दुःख आहे\n- ख्रिस्ती चिरंतन सुरक्षा आहे का\n- कसे आम्ही जतन केले जातात\n- त्याचवेळी purgatory, क्षमा, परिणाम\n- टंग्ज जतन माझ्याबद्दल बोलताना होईल\n- ख्रिस 1 मॅथ्यू\n- ख्रिस 2 मॅथ्यू\n- ख्रिस 3 मॅथ्यू\n- ख्रिस 4 मॅथ्यू\n- ख्रिस 5 मॅथ्यू\n- ख्रिस 6 मॅथ्यू\n- ख्रिस 7 मॅथ्यू\n- ख्रिस 8 मॅथ्यू\n- ख्रिस 9 मॅथ्यू\n- ख्रिस 10 मॅथ्यू\n- ख्रिस 11 मॅथ्यू\n- ख्रिस 12 मॅथ्यू\n- ख्रिस 13 मॅथ्यू\n- ख्रिस 14 मॅथ्यू\n- ख्रिस 15 मॅथ्यू\n- ख्रिस 16 मॅथ्यू\n- ख्रिस 17 मॅथ्यू\n- ख्रिस 18 मॅथ्यू\n- ख्रिस 19 मॅथ्यू\n- ख्रिस 20 मॅथ्यू\n- ख्रिस 21 मॅथ्यू\n- ख्रिस 22 मॅथ्यू\n- ख्रिस 23 मॅथ्यू\n- ख्रिस 24 मॅथ्यू\n- ख्रिस 25 मॅथ्यू\n- ख्रिस 26 मॅथ्यू\n- ख्रिस 27 मॅथ्यू\n- ख्रिस 28 मॅथ्यू\n- ख्रिस 1 मार्क\n- ख्रिस 2 मार्क\n- ख्रिस 3 मार्क\n- ख्रिस 4 मार्क\n- ख्रिस 5 मार्क\n- ख्रिस 6 मार्क\n- ख्रिस 7 मार्क\n- ख्रिस 8 मार्क\n- ख्रिस 9 मार्क\n- ख्रिस 10 मार्क\n- ख्रिस 11 मार्क\n- ख्रिस 12 मार्क\n- ख्रिस 13 मार्क\n- ख्रिस 14 मार्क\n- ख्रिस 15 मार्क\n- ख्रिस 16 मार्क\n- एल च्या गॉस्पेल\n- ख्रिस 1 लूक\n- ख्रिस 2 लूक\n- ख्रिस 3 लूक\n- ख्रिस 4 लूक\n- ख्रिस 5 लूक\n- ख्रिस 6 लूक\n- ख्रिस 7 लूक\n- ख्रिस 8 लूक\n- ख्रिस 9 लूक\n- ख्रिस 10 लूक\n- ख्रिस 11 लूक\n- ख्रिस 12 लूक\n- ख्रिस 13 लूक\n- ख्रिस 14 लूक\n- ख्रिस 15 लूक\n- ख्रिस 16 लूक\n- ख्रिस 17 लूक\n- ख्रिस 18 लूक\n- ख्रिस 19 लूक\n- ख्रिस 20 लूक\n- ख्रिस 21 लूक\n- ख्रिस 22 लूक\n- ख्रिस 23 लूक\n- ख्रिस 24 लूक\n- ख्रिस 1 जॉन\n- ख्रिस 2 जॉन\n- ख्रिस 3 जॉन\n- ख्रिस 4 जॉन\n- ख्रिस 5 जॉन\n- ख्रिस 6 जॉन\n- ख्रिस 7 जॉन\n- ख्रिस 8 जॉन\n- ख्रिस 9 जॉन\n- ख्रिस 10 जॉन\n- ख्रिस 11 जॉन\n- ख्रिस 12 जॉन\n- ख्रिस 13 जॉन\n- ख्रिस 14 जॉन\n- ख्रिस 15 जॉन\n- ख्रिस 16 जॉन\n- ख्रिस 17 जॉन\n- ख्रिस 18 जॉन\n- ख्रिस 19 जॉन\n- ख्रिस 20 जॉन\n- ख्रिस 21 जॉन\n- ख्रिस 1 कायदे\n- ख्रिस 2 कायदे\n- ख्रिस 3 कायदे\n- ख्रिस 4 कायदे\n- ख्रिस 5 कायदे\n- ख्रिस 6 कायदे\n- ख्रिस 7 कायदे\n- ख्रिस 8 कायदे\n- ख्रिस 9 कायदे\n- ख्रिस 10 कायदे\n- ख्रिस 11 कायदे\n- पौलाने करिंथकरांना 1 पत्र\n- पौलाने करिंथकरांना 2 पत्र\n- गलतीकरांस पौलाच्या पत्र\n- रोम पौलाने पत्र\n- इफिस पौलाने पत्र\n- Phillipians पौलाने पत्र\n- कलस्सैकर पौलाने पत्र\n- थेस्सलनीका येथील पौलाने 1 पत्र\n- थेस्सलनीका येथील पौलाने 2 पत्र\n- पौलाने तीमथ्याला 1 पत्र\n- पौलाने तीमथ्याला 2 पत्र\n- तीत पौलाने पत्र\n- फिलेमोन पौलाने पत्र\n- इब्री लोकांस पौलाने पत्र\n- 1पेत्र यष्टीचीत पत्र\n- 2पीटर यचे पत्र\n- 1जॉन सेंट पत्र\n- 2जॉन यचे पत्र\n- 3जॉन च्या व्या पत्र\n- 1शमुवेल यष्टीचीत पुस्तक\n- 2शमुवेल यचे पुस्तक\n- 1किंग्ज यष्टीचीत पुस्तक\n- 2रा राजांचा इतिहास या पुस्तकात\n- 1इतिहास या यष्टीचीत पुस्तक\n- 2रा इतिहास 'या पुस्तकात\n- कारण योना जसा\n- 1Maccabees सेंट पुस्तक\n- 2रा Maccabees पुस्तकात\n- का बायबल विविध\n- दैनिक ईमेल साइनअप\n- एक याजक विचारा\n- आत्तापर्यंत सर्वोत्तम प्रवचने\nमुख्यपृष्ठ / चर्च / ख्रिस्ती वेळ ओळ / 100 – 150 अँजेलो\n19:1 मरीया \"लग्न, तिच्या देत जन्म, आणि प्रभूच्या मरणाची, या जगाच्या राजकुमारला लपविले गेले:-three रहस्ये आ जाहीर, but wrought in the silence of God.”\n8:1-2 “Flee from schism as the source of mischief. You should all follow the bishop as Jesus Christ did the Father. अनुसरण करा, खूप, आपण समाजात प्रेषित presbytery; आणि आपण देवाच्या नियमशास्त्र असे म्हणून जे खास मदतनीस आदर. कोणीही बिशप मान्यता न चर्च काय आहे की काहीही करू करणे आवश्यक आहे. आपण बिशप किंवा कोणीतरी तो अधिकृत एकतर साजरा केला जातो म्हणून वैध की Eucharist लक्ष पाहिजे [दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे, एक presbyter]. कोठे बिशप उपस्थित आहे, मंडळीत एकत्र करू, फक्त येशू ख्रिस्त आहे जेथे, कॅथोलिक चर्च आहे. \"\nईमेल द्वारे मास वाचन मिळवा\nकॅथोलिक चर्च च्या दैनिक मास वाचन प्राप्त करण्यासाठी नोंदणी. आपला ई-मेल पत्ता आम्हाला सुरक्षित आहे. आम्ही ते अन्य कोणत्याही हेतूसाठी वापरणार नाही, किंवा आम्ही वितरित करेल. आम्ही फक्त गॉस्पेल आणि वाचन पाठवेल(चे) प्रत्येक दिवस. देव तुम्हाला आशीर्वाद\nइंग्रजीअरबीआफ्रिकान्सबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनीक्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफारसीफिन्निशफ्रेंच (फ्रान्स)फ्रेंच (कॅनडा)जर्मनग्रीकहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीख्मेरकोरियनलाट्वियनलिथुआनियनमाल्टीजमलयमॅसेडोनियननॉर्वेजियनपोलिशपोर्तुगीज (ब्राझील)पोर्तुगीज (पोर्तुगाल)रोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोवेनियनस्पॅनिश (मेक्सिको)स्पॅनिश (स्पेन)स्वाहिलीस्वीडिशतामिळथाईतुर्कीयुक्रेनियनव्हिएतनामी\nवरील आपल्या भाषा निवडा. स्वयंचलित Google अनुवाद द्वारे - - आपल्या पसंतीच्या भाषेत आम्ही दररोज वाचन अनुवादित एक वैशिष्ट्य जोडण्यासाठी योजना.\nहे फील्ड वैधता हेतूसाठी आहे आणि जसाच्या तसा बाकी पाहिजे.\nअलीकडील दैनिक मास वाचन\nईमेल द्वारे मास वाचन मिळवा\nकॅथोलिक चर्च च्या दैनिक मास वाचन प्राप्त करण्यासाठी नोंदणी. आपला ई-मेल पत्ता आम्हाला सुरक्षित आहे. आम्ही ते अन्य कोणत्याही हेतूसाठी वापरणार नाही, किंवा आम्ही वितरित करेल. आम्ही फक्त गॉस्पेल आणि वाचन पाठवेल(चे) प्रत्येक दिवस. देव तुम्हाला आशीर्वाद\nइंग्रजीअरबीआफ्रिकान्सबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनीक्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफारसीफिन्निशफ्रेंच (फ्रान्स)फ्रेंच (कॅनडा)जर्मनग्रीकहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीख्मेरकोरियनलाट्वियनलिथुआनियनमाल्टीजमलयमॅसेडोनियननॉर्वेजियनपोलिशपोर्तुगीज (ब्राझील)पोर्तुगीज (पोर्तुगाल)रोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोवेनियनस्पॅनिश (मेक्सिको)स्पॅनिश (स्पेन)स्वाहिलीस्वीडिशतामिळथाईतुर्कीयुक्रेनियनव्हिएतनामी\nवरील आपल्या भाषा निवडा. स्वयंचलित Google अनुवाद द्वारे - - आपल्या पसंतीच्या भाषेत आम्ही दररोज वाचन अनुवादित एक वैशिष्ट्य जोडण्यासाठी योजना.\nहे फील्ड वैधता हेतूसाठी आहे आणि जसाच्या तसा बाकी पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/congress-gives-notice-to-dwiveda-against-modi/", "date_download": "2018-11-20T11:41:23Z", "digest": "sha1:PNO5C2YAE7T6VBTGMG45MPTKVRNRTTQT", "length": 6849, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काँग्रेस देणार मोदींविरोधात हक्कभंगाची नोटीस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकाँग्रेस देणार मोदींविरोधात हक्कभंगाची नोटीस\nटीम महाराष्ट्र देशा : राफेल डील खरेदीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात काँग्रेस लोकसभेत हक्कभंग प्रस्तावाची नोटीस देणार आहे. येत्या 24 तासात याबाबत काँग्रेसकडून निर्णय घेतला जाणार आहे.\nराफेल डील खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी अविश्वास ठरावाच्या भाषणादरम्यानही केला होता. शिवाय राफेल डील खुद्द मोदींनी बदलली, असा आरोप राहुल गांधी सातत्याने करत आहे. आता त्यांनी थेट पंतप्रधानांवरच हक्कभंग आणण्याची तयारी केली आहे.\nकाँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकरणीतून सुशिलकुमार शिंदेंचा पत्ता कट\nउद्योगपतींच्या मिठ्या चालतात मग राहुल गांधींची का नाही \n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/plunge-into-farmers-plow-jump-depression-due-to-non-celebration-of-diwali-5980332.html", "date_download": "2018-11-20T11:10:08Z", "digest": "sha1:43Q2EBKEEOTLCWGRDZNCSVEBVMLX5JA3", "length": 6815, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Plunge into Farmers' Plow Jump: Depression due to non-celebration of Diwali | शेतकऱ्याचीे सरण रचून चितेवर उडी: दिवाळी साजरी न करता आल्याने नैराश्य", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nशेतकऱ्याचीे सरण रचून चितेवर उडी: दिवाळी साजरी न करता आल्याने नैराश्य\nसातत्याने पडणारा दुष्काळ व कर्जबाजारीपणामुळे ते विवंचनेत होते\nनांदेड - उमरी तालुक्यातील तुराटी गावात भाऊबिजेला पोतन्ना रामन्ना बलपिलवाड (६५) या शेतकऱ्याने शेतात स्वत:च सरण रचून धगधगत्या चितेवर उडी घेत आत्महत्या केली. कर्जाचा बोजा व दुष्काळाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले. पोतन्ना यांना ७ एकर कोरडवाहू जमीन होती. पत्नी, १ मुलगा, ५ मुली असे त्याचे कुटुंब होते. सातत्याने पडणारा दुष्काळ व कर्जबाजारीपणामुळे ते विवंचनेत होते. दिवाळीही साजरा करता न आल्याच्या नैराश्यातून त्यांनी जीवन संपवले.\nकर्जमाफीत नाव नाही : पोतन्ना यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. मात्र कर्जमाफीच्या निकषात ते बसले नाही. त्यांनी शुक्रवारी रात्री शेतात चिता रचून ती पेटवली व धगधगत्या चिताग्नीत त्यांनी स्वत:ला झोकून दिले.\n२.७९ लाखांचे होते कर्ज : या घटनेनंतर उमरीचे तहसीलदार राजेश लांडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोतन्ना यांच्या नावे सात एकर जमीन असून त्यांच्या सातबारावर २ लाख ७९ हजारांचे बँकेचे कर्ज आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे जी मदत दिली जाते ती तातडीने दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.\nमजुरांच्या आखाड्यावर बिबट्याचा धुमाकूळ\nनांदेड-दिल्ली स्वतंत्र विमानसेवा सुरू, दोन दिवस सुविधा\nउस्मानाबाद कौटुंबिक न्यायालयातच पत्नीला मारहाण, डॉक्टरसह 5 जणांवर गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2018-11-20T11:56:23Z", "digest": "sha1:B3M6NBBWMHHLDQCNU2YEREGRGU7IW5Y6", "length": 6733, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काश्‍मीरमधील युवकाने सोडला दहशतवादाचा मार्ग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकाश्‍मीरमधील युवकाने सोडला दहशतवादाचा मार्ग\nश्रीनगर – दक्षिण काश्‍मीरमधील एक दहशतवादी हिंसाचाराचा मार्ग सोडून घरी परतला. कुटूंबीयांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन दहशतवादी मुख्य प्रवाहात सामील झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दहशतवादाचा मार्ग सोडणाऱ्या संबंधित युवकाचे नाव पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवले.\nत्या युवकाच्या सुरक्षेचा विचार करून त्याची ओळख उघड करण्यात आली नाही. मागील वर्षी पोलिसांनी स्थानिक दहशतवाद्यांच्या शरणागतीचे प्रस्ताव स्वीकारण्याची घोषणा केली. त्यानंतर काश्‍मीरमध्ये डझनभरापेक्षा अधिक दहशतवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडला.\nहिंसाचाराचा मार्ग सोडण्याबाबत कुटूंबीयांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ते मुख्य प्रवाहात सामील झाले, अशी माहिती पोलीस सुत्रांकडून देण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकौटुंबिक न्यायालयातील पार्किंगला मुहूर्त कधी \nNext articleसरकारच्या हलगर्जीपणाची शिक्षा विद्यार्थ्यांना कशाला\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nझोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी टाळली शिखर परिषद\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/younginstan/4371-what-does-your-eye-color-says-about-you", "date_download": "2018-11-20T11:08:33Z", "digest": "sha1:2NDXB6ZC6RI25PQN56I5A4AHJGYZSG5V", "length": 7660, "nlines": 142, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "डोळ्यातच दडली आहेत तुमच्या आयुष्याची अनेक रहस्य - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nडोळ्यातच दडली आहेत तुमच्या आयुष्याची अनेक रहस्य\nडोळे म्हणजे शब्दविना सार काही समजावणारा एक योग्य मार्ग. काही वेळी न बोलताही आपले डोळे खुप काही बोलून जातात. आणि आपल्या काही गोष्टी समोरच्या व्यक्तीला या डोळ्यांमार्फत कळून जातात.\nअशाच प्रकारे आपले डोळे आपल्या स्वभावाबाबतही खुप काही सांगु शकतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या डोळ्याचा रंग पाहून आपण त्याच्या स्वभावाबद्दल जाणून घेवू शकतो. डोळ्याचा रंगातच व्यक्तीच्या स्वभावाची अनेक रहस्य.\nकाळे डोळे असणारे लोक रहस्यमयी असतात आणि ते खुप विश्वासु असतात. ही लोक आपले रहस्य लपवून ठेवण्यात खुप हुशार असतात. काळे डोळे असणारी लोक कष्टाळू आणि अत्यंत खरी असतात. तसेच ही लोक कर्मठ आणि आशावादी असतात.\nया रंगाचे डोळे असणारी व्यक्ती आ‍कर्षक आणि आपल्या आयुष्यात खुप रचनात्‍मक असतात. यांचा आत्मविश्वासच यांना नेहमी पुढे नेतो.\nज्यांचे डोळे पारदर्शी असतात, ते जीवनात बिनधास्त असतात आणि लोक त्यांच्याकडे सहजपणे आकर्षित होतात.\nया रंगाचे डोळे असणारी व्यक्ती प्रभावशाली, सशक्त आणि विनम्र असतात. ही लोक प्रेमाच्याबाबतीत खुप गंभीर असतात. त्याच्यांमध्ये सहनशक्ती खुप असते.\nहीरव्या रंगाचे डोळे असणारे लोक बुद्धिमान, उत्साहित आणि जागृत स्वभावाची असतात. ही लोक प्रत्येक काम उत्साहाने करतात, आणि ही लोक खुप सुंदर असतात.\nनीळे डोळे असणारे लोक खुप आकर्षक, शांत, तल्लग बुद्धिमत्ता असणारी आणि नात्यांवर खुप विश्वास ठेवणारी असतात. ही लोक नेहमी दुसऱ्यांना आनंदि ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते दयाळु आणि गंभीर असतात.\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0_%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2018-11-20T11:48:54Z", "digest": "sha1:FSPY34WOLLKXUBSK7HSIZDSVSYVY46SV", "length": 19453, "nlines": 242, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्नर हायझेनबर्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nवयाच्या ३२व्या वर्षी हायझेनबर्ग\nपूर्ण नाव वर्नर कार्ल हायझेनबर्ग\nजन्म डिसेंबर ५, इ.स. १९०१\nमृत्यू फेब्रुवारी १, इ.स. १९७६\nपुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक\nवर्नर कार्ल हायझेनबर्ग (डिसेंबर ५, इ.स. १९०१ - फेब्रुवारी १, इ.स. १९७६) हे जर्मनीचे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी पुंजभौतिकीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान केले. १९२७ मध्ये त्यांनी अनिश्चिततेचे तत्त्व मांडले.\nहायझेनबर्ग यांचा जन्म जर्मनीमधिल वुर्झबर्ग येथे झाला. जर्मनीतीलच म्युनिक विद्यापीठात तो शिकला.\nहायझेनबर्ग यांना मुख्यत्वे पुंजभौतिकीमधील अनिश्चिततेच्या सिद्धांताबद्दल ख्याती मिळाली आणि \"पुंज यामिकीच्या शोधाबद्दल\" १९३२ सालाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देखिल मिळाले. याखेरिज मिळालेल्या अनेक पारितोषिक आणि सन्मानांपैकी एक म्हणजे \"रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे मानाचे सदस्यत्व.\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील वर्नर हायझेनबर्ग यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअ · अँडर्स योनास अँग्स्ट्रॉम · फिलिप वॉरेन अँडरसन · आंद्रे-मरी अँपियर · अब्दुस सलाम · अलेक्सेइ अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह · अभय अष्टेकर · लुइस वॉल्टर अल्वारेझ ·\nआ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·\nॲ · एडवर्ड ॲपलटन\nए · लियो एसाकी\nऑ · फ्रँक ऑपनहाइमर\nओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम\nक · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग\nग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक\nच · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह\nज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की\nझ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके\nट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर\nड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर\nत · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ\nथ · जॉर्ज पेजेट थॉमसन\nन · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन\nप · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक\nफ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग\nब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक\nम · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर\nय · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू\nर · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन\nल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स\nव · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा\nश · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर\nस · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट\nह · रसेल अ‍ॅलन हल्से · थियोडोर डब्ल्यु. हान्श · वर्नर हायझेनबर्ग · आर्थर आर. फोन हिप्पेल · जेरार्ड एट हॉफ्ट · गुस्ताफ हेर्ट्झ · गुस्ताव लुडविग हेर्ट्झ · कार्ल हेर्मान ·\nइ.स. १९०१ मधील जन्म\nइ.स. १९७६ मधील मृत्यू\nव्हीआयएएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएलसीसीएन ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएसएनआय ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nजीएनडी ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएसईएलआयबीआर ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीएनएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएनएलए ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएटीएच ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१८ रोजी १७:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/photos/", "date_download": "2018-11-20T11:30:31Z", "digest": "sha1:5ZGFK5JSUKBXBBGR3TBV6IQK6DZJZ3UX", "length": 5071, "nlines": 151, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "फोटो - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसेंट्रल रेल्वेवर जम्बोब्लॉक; लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द\nद्राक्ष खाण्याचे काय आहेत आरोग्याला फायदे\nपाहा फोटो : राखी रिंगणातून थेट रुग्णालयात\nHappy Children’s Day: पाहा मराठी कलाकारांचे बालपण\n#Diwali2018 'बॉलीवूड'चं दिवाळी सेलिब्रेशन\nमहाकाय नरकासुराच्या दहनानंतर गोव्यात दिवाळीला प्रारंभ\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाची धमाल, पाहा फोटो\nभाजीपाल्याचे दर घसरले... ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचं दिवाळं\nमहाराष्ट्रात 'फ्लेमिंगो' या परदेशी पक्ष्यांचं आगमन\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/video/6173-madhya-pradesh-journalist-murder-live-caught-on-camera", "date_download": "2018-11-20T11:29:51Z", "digest": "sha1:L6UNVODP4A32ILYGXLUVQTIY757V32ZU", "length": 4881, "nlines": 135, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मध्य प्रदेशात पत्रकाराची निर्घृण हत्या - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमध्य प्रदेशात पत्रकाराची निर्घृण हत्या\nधुळ्यातील कुख्यात गुंड्याच्या हत्येचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद\n म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या\nपत्नीची गळा आवळून पतीने स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेतल्या\nतिचा गळा आवळून केली हत्या; मग दिला स्वत: चा जीव\nनगर पुन्हा हादरलं, राष्ट्रवादीच्या 2 कार्यकर्त्यांची हत्या\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/7123-indian-minister-gets-targeted-by-trolls-over-passport-case", "date_download": "2018-11-20T11:09:21Z", "digest": "sha1:HA7D5YON5ZLQ42R5RNV27CEA2GDHWWEX", "length": 8155, "nlines": 153, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पासपोर्टप्रकरणी सुषमा स्वराज झाल्या ट्रोल अन् केले रिट्विट - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपासपोर्टप्रकरणी सुषमा स्वराज झाल्या ट्रोल अन् केले रिट्विट\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nपरराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर सोशल मीडियातून पासपोर्ट प्रकरणावरून असभ्य भाषेत टीका करण्यात आली आहे.\nहिंदू-मुस्लिम दाम्पत्याला पासपोर्ट नाकारल्यामुळे काही दिवसांपूर्वी निर्माण झाला मोठा वाद\nत्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाकडून पासपोर्ट नाकारणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई\nयाच मुद्यावर सोशल मीडियावर सुषमा स्वराज यांना ट्रोल करण्यात आलं.\nया ट्रोलर्सने ट्वीट करताना भाजपलाही टॅग केले आहे.\nट्रोलर्सने असभ्य कमेंट्स करत केलेले ट्वीट सुषमा स्वराज यांनी रिट्विट केले आहेत.\nसुषमा स्वराज यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.\n“मी 17 जून ते 23 जून या काळात भारताबाहेरच होते.\nत्यावेळी येथे काय घडले याची मला काहीच कल्पना नव्हती.\nपण सोशल मीडियात करण्यात आलेल्या काही ट्वीट्समुळे मला सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.\nकाय आहे पासपोर्ट प्रकरण\nउत्तर प्रदेशातील हिंदू – मुस्लीम दांपत्याला एका अधिकाऱ्याकडून पासपोर्ट नाकारण्यात आला होता.\nमुस्लीम धर्मीय पतीला धर्म बदलायला सांगितलं गेल्याचंही बोललं जातं होत.\nहे सर्व प्रकरण समोर येताच पासपोर्ट नाकारणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं.\nतसंच त्या हिंदू-मुस्लीम दाम्पत्याला पासपोर्टही देण्यात आला होता.\nसोनू निगमनं केलं मुंडण, मौलविंच्या प्रत्युत्तरला आव्हान\n...म्हणून पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही – संजय ठाकूर\nसंजय निरुपम यांची ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका...\nहरियाणाच्या घटनेवर फरहान अखतरचं निषेधात्मक ट्विट...\n\"तर भारताने मालदिववर हल्ला करावा...\" स्वामींच्या ट्विटने खळबळ\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://moving-intellect.com/journeyCache/cacheIt?url=aHR0cHM6Ly90d2l0dGVyLmNvbS9oYXNodGFnL1N5cmlhP2xhbmc9bXI=", "date_download": "2018-11-20T11:16:06Z", "digest": "sha1:N5WQGEB72K3YYQ3BBBAAS2ZEMBRC7RCJ", "length": 28375, "nlines": 521, "source_domain": "moving-intellect.com", "title": "Twitter वर #Syriaविषयी बातमी", "raw_content": "आपल्या ब्राउझरमध्ये JavaScript अक्षम आहे असे आमच्या लक्षात आले आहे. आपल्याला पारंपारिक Twitter पुढे चालू ठेवायचे आहे\nहोम होम होम, चालू पृष्ठ.\nमुमेंट्स मुमेंट्स मुमेंट्स, चालू पृष्ठ.\nसत्यापित खातेसंरक्षित ट्विट @\nसत्यापित खातेसंरक्षित ट्विट @\nसत्यापित खातेसंरक्षित ट्विट @\nआधीपासूनच आपले खाते आहे\nआधीपासूनच आपले खाते आहे\nमला लक्षात ठेवा · पासवर्ड विसरलात\nTwitter वर नवीन आहात का\nकोणाकडूनही आपण फॉलो करत असलेले लोक\nगुणवत्ता फिल्टर चालू आहे गुणवत्ता फिल्टर बंद आहे\nTwitter वर नवीन आहात का\nआपली स्वतःची वैयक्तिकृत टाइमलाइन मिळविण्यासाठी आता साइन-अप करा\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n० reply ० पुन्हा ट्विट ० पसंती\nThe White Helmets‏सत्यापित खाते @SyriaCivilDef ८ मिनि८ मिनिटांपूर्वी\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n१ reply ६ पुन्हा ट्विट्स ७ पसंत्या\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n३ replies ९ पुन्हा ट्विट्स ४ पसंत्या\nAl-Masdar News‏सत्यापित खाते @TheArabSource १ ता१ तासापूर्वी\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n० reply १८ पुन्हा ट्विट्स २८ पसंत्या\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n० reply ८ पुन्हा ट्विट्स २० पसंत्या\nफॉलो करत आहे १,२२१\n@SyriaOfficial यांचे म्यूट बंद करा\n@SyriaOfficial यांना म्यूट करा\nफॉलो करा @SyriaOfficialयांना फॉलो करा\nफॉलो करत आहे @SyriaOfficial यांना फॉलो करत आहे\nअनफॉलो @SyriaOfficial यांना अनफॉलो करा\nअवरोधित केलेले @SyriaOfficial यांना अवरोधित केले\nअनावरोधित @SyriaOfficial अनब्लॉक करा\nप्रलंबित @SyriaOfficial यांची फॉलो करण्याची विनंती प्रलंबित\nरद्द करा @SyriaOfficial यांना फॉलो करण्याची आपली विनंती रद्द करा\nAl-Masdar News‏सत्यापित खाते @TheArabSource २ ता२ तासांपूर्वी\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n० reply २२ पुन्हा ट्विट्स ३३ पसंत्या\nThe White Helmets‏सत्यापित खाते @SyriaCivilDef २ ता२ तासांपूर्वी\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n० reply २३ पुन्हा ट्विट्स ४३ पसंत्या\nPress TV‏सत्यापित खाते @PressTV ३ ता३ तासांपूर्वी\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n२ replies १६ पुन्हा ट्विट्स ५४ पसंत्या\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n१ reply ७ पुन्हा ट्विट्स ३४ पसंत्या\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n१ reply १० पुन्हा ट्विट्स २९ पसंत्या\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n० reply १ पुन्हा ट्विट ३ पसंत्या\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n० reply ३ पुन्हा ट्विट्स ४ पसंत्या\nPress TV‏सत्यापित खाते @PressTV ८ ता८ तासांपूर्वी\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n० reply ११ पुन्हा ट्विट्स ३३ पसंत्या\nRussianEmbassyBrunei‏सत्यापित खाते @RusEmbBrunei ९ ता९ तासांपूर्वी\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n० reply ७ पुन्हा ट्विट्स २० पसंत्या\nSputnik‏सत्यापित खाते @SputnikInt ९ ता९ तासांपूर्वी\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n२ replies १५ पुन्हा ट्विट्स १८ पसंत्या\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n१ reply १३ पुन्हा ट्विट्स २३ पसंत्या\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n४ replies ४० पुन्हा ट्विट्स ६२ पसंत्या\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n० reply १ पुन्हा ट्विट ३ पसंत्या\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n४ replies १६ पुन्हा ट्विट्स ३६ पसंत्या\nRussia in USA 🇷🇺‏सत्यापित खाते @RusEmbUSA १४ ता१४ तासांपूर्वी\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\n३ replies २५ पुन्हा ट्विट्स ३९ पसंत्या\nपरत वर जा ↑\nलोड करण्या करता काही वेळ लागू शकतो.\nTwitter वरची क्षमता ओलांडली गेली आहे किंवा तात्पुरती अडचण अनुभवास येत आहे. पुन्हा प्रयत्न करा किंवा अधिक माहितीसाठी Twitter स्थिती येथे भेट द्या.\nएक ट्रेंड स्थान निवडा\nसत्यापित खातेसंरक्षित ट्विट @\nसत्यापित खातेसंरक्षित ट्विट @\nसत्यापित खातेसंरक्षित ट्विट @\nहे ट्विट प्रमोट करा\nआपण वेबवरून आणि तृतीय-पक्ष अनुप्रयोगांचा वापर करून आपल्या ट्विट्समध्ये स्थान माहिती समाविष्ट करू शकता, जसे की आपले शहर किंवा अचूक ठिकाण. आपल्याकडे कायम आपल्या ट्विटच्या स्थानाचा इतिहास हटवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अधिक जाणून घ्या\n100 अक्षरांच्या आत, पर्यायी\nसार्वजनिक · ही यादी कोणीही फॉलो करू शकते खाजगी · केवळ आपणच या यादीमध्ये प्रवेश मिळवू शकता\nट्विटवर लिंक प्रतिलिपीत करा\nही या ट्विटची URL आहे. मित्रांसोबत सहजपणे शेअर करण्यासाठी तिची प्रत करा.\nहे ट्विट एम्बेड करा\nखालील कोड कॉपी करून हे ट्विट आपल्या वेबसाईटवर समाविष्ट करा. अधिक जाणून घ्या\nखालील कोड कॉपी करून हा व्हिडिओ आपल्या वेबसाइटवर समाविष्ट करा. अधिक जाणून घ्या\nहमम, सर्व्हरपर्यंत पोहोचण्यात समस्या आली.\nपालक ट्विट समाविष्ट करा\nआपल्या वेबसाईट किंवा अनुप्रयोगामध्ये Twitter विषयक माहिती एम्बेड करून आपण Twitter विकसक करार आणि विकसक धोरण यांना मान्यता देता.\nआपण ही जाहिरात का पहात आहात\nTwitter वर लॉगइन करा\nमला लक्षात ठेवा · पासवर्ड विसरलात\nआपल्याकडे खाते नाही आहे\nTwitter साठी साइन अप करा\nTwitter वर नाही आहात साइन-अप करा, आपल्याला ज्यांची काळजी आहे त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांच्या ताज्या घडामोडींचा अपडेट मिळवा.\nआधीपासूनच आपले खाते आहे\nटू-वे (पाठविणे आणिप्राप्त करणे) लघु कोड्स:\n» इतर देशांसाठी SMS लघु कोड्स पहा\nमुख्य पृष्ठावर स्वागत आहे\nआपणास ज्याविषयी जाणून घ्यायचे आहे अशी त्वरित अद्यतने मिळविण्यासाठी आपण आपला बहुतांशी वेळ जिथे घालवू शकता अशी ही टाइमलाइन आहे.\nट्विट्स आपल्यासाठी काम करत नाहीत\nप्रोफाइल चित्रावर जा आणि कोणतेही खाते अनफॉलो करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.\nखूप कमी गोष्टींमधून खूप काही सांगा\nआपल्याला आवडणारे ट्विट दिसले तर हार्टवर टॅप करा - ज्या व्यक्तीने ते लिहिले आहे त्याला आपण त्याविषयी प्रेम व्यक्त केले आहे हे समजेल.\nआपल्या फॉलोअर्ससह अन्य कोणाचे ट्विट शेअर करण्याचा त्वरित मार्ग म्हणजे पुन्हा ट्विट करणे. त्वरित पाठविण्यासाठी प्रतीकावर टॅप करा.\nप्रत्युत्तराद्वारे कोणत्याही ट्विटविषयीचे आपले विचार समाविष्ट करा. आपला अत्यंत आवडीचा विषय शोधा आणि लगेच सुरुवात करा.\nअद्ययावत माहिती जाणून घ्या\nलोक आत्ता ज्याविषयी बोलत आहेत अशी त्वरित इन्साईट मिळवा.\nआपल्याला जे आवडते आहे त्यामधून अधिक मिळवा\nआपल्याला ज्याविषयी अधिक जाणून घ्यायचे आहे अशा विषयांची त्वरित अद्यतने मिळविण्यासाठी अधिक खाती फॉलो करा.\nकाय घडते आहे ते शोधा\nकोणत्याही विषयाशी संबंधित नवीनतम संभाषणे त्वरित पहा.\nमुमेंट कधीही गमावू नका\nताज्या घटना घडताक्षणी त्यांना त्वरित मिळवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.zjamber.com/mr/dog-toys-pet-puppy-chew-squeaker-squeaky-plush-sound-cute-rabbit-elephant-stuffed-dog-squeaking-toy.html", "date_download": "2018-11-20T11:35:12Z", "digest": "sha1:TJATF44IE7BO77AN6NSNT7ZFSBNLQD6Z", "length": 10757, "nlines": 234, "source_domain": "www.zjamber.com", "title": "चीन हंग्झहौ अंबर ट्रेडिंग - कुत्रा खेळणी पाळीव प्राणी पिल्ला खबर्या Squeaky छान ध्वनी सुंदर ससा हत्ती चोंदलेले कुत्रा Squeaking टॉय चर्वण", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकुत्रा छान उबदार सुट्टी हॅट गोंडस कार विविध प्रकारच्या ...\nनवीन सुंदर बनी मऊ छान खेळणी ससा चोंदलेले पशु ...\nकुत्रा खेळणी पाळीव प्राणी पिल्ला खबर्या Squeaky छान ध्वनी चर्वण ...\nलांब कान आज्ञाधारक ससा, महागडा खेळणी\nछान खेळण्यांचे तपकिरी गळपट्टा अस्वल\nछान खेळण्यांचे जमिनीच्या पृष्ठभागावर खत घालणे माकड\nकुत्रा छान उबदार सुट्टी हॅट गोंडस कार विविध प्रकारच्या ...\nमऊ टॉय कुत्रा, ख्रिसमस हॅट कुत्रा, लाल स्टार कुत्रा धारण\nकुत्रा खेळणी पाळीव प्राणी पिल्ला खबर्या Squeaky छान ध्वनी सुंदर ससा हत्ती चोंदलेले कुत्रा Squeaking टॉय चर्वण\nउत्पादन वर्गवारी: उत्सवाचे भेटी\nविक्री कृती: निर्यात, कारखाना, OEM, सेवा\nसाहित्य: 100% पॉलिस्टर फॅब्रिक + न विणलेल्या\nभरणा :: टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nखेळणी प्रकार: खेळणी चर्वण\nससा हत्ती आकार लहान कुत्रे चोंदलेले कुत्रा Squeaking टॉय पशु आकार\nआपल्या पाळीव प्राण्याचे तो चर्वण किंवा पिळून तेव्हा, तो, आवाज shrilling अतिशय मजेदार करू शकता.\nएक टॉय म्हणून आपल्या प्रिय पाळीव प्राण्याचे आदर्श भेट.\nसुंदर प्राणी नमुना डिझाइन त्याच्याशी खेळू आपल्या पाळीव प्राण्याचे आकर्षित करता येईल.\nया मऊ छान पाळीव प्राणी खेळणी गर्दी प्रीति करतो, तो कोणत्याही उडविणे एक चांगला पर्याय असेल.\nतो मजा आणि मनोरंजन साठी खूप कुत्रा आणेल.\nतो मऊ कुशीत घेण्यासारखे, आणि पूर्णपणे मोहक आहे.\nकृपया 1-3mm मॅन्युअल मापन झाल्यामुळे वेगळे आहे.\nमुळे भिन्न प्रदर्शन आणि विविध प्रकाश, चित्र आयटम प्रत्यक्ष रंग जुळणार नाही. धन्यवाद\nमागील: 4 रंग चोंदलेले कुत्रा गर्विष्ठ तरुण पाळीव प्राण्याचे कुत्रे पिल्ला साठी खेळण्यांचे च्यूइंग Squeaky खबर्या छान ध्वनी सुंदर मऊ छान चप्पल डिझाईन खेळणी चर्वण\nपुढे: छान खेळण्यांचे राखाडी अस्वल पोशाख gery शर्ट देखणा अस्वल मऊ खेळणी नवीन डिझाइन उच्च दर्जाचे आकार बसून 21cm एकूण 34cm\nख्रिसमस पाळीव प्राणी खेळण्यांचे\nसुंदर मोहक पेत्र टॉय\nकुत्रा पाळीव प्राणी खेळण्यांचे\nफॅशन सुंदर मोहक पाळीव प्राणी टॉय\nकुत्रा पाळीव प्राणी खेळणी\nडी साठी पाळीव प्राणी खेळणी ogs आणि मांजरे\nपाळीव प्राणी खेळणी महागडा\nमहागडा पशु पेत्र खेळण्यांचे\nछान कुत्रा पाळीव प्राणी टॉय\nपाळीव प्राणी छान खेळणी\nरबर पाळीव प्राणी खेळणी\nलवली 32 * 19cm पाळीव प्राणी पुरवठा सुंदर 'पपा बदक छान ...\nपाळीव कुत्रा भरीव खेळणी संवादी बेडूक गुरे करा ...\n30 * 9cm मनोरंजक किंचाळत बोलणे महागडा पाळीव कुत्रा खेळण्यांचे Duc ...\nकुत्रा पाळीव प्राणी पिल्ला छान ध्वनी कुत्रा खेळणी पेत्र पिल्ला Ch ...\nकुत्रे अंबाडी मा बिग बर्ड कापूस रोप Squeaking ...\nसुंदर लांडगा खेळणी चोंदलेले Squeaking प्राणी पाळीव प्राणी करण्यासाठी ...\nहंग्झहौ अँबर व्यापारी कं., लि\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2014: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/meeting-arranged-karhad-municipal-traders-plastic-ban-126579", "date_download": "2018-11-20T12:16:13Z", "digest": "sha1:2NH74CGKS43ZOGVZTZRGLM2OSQSOI6KT", "length": 10753, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "A meeting arranged Karhad Municipal with traders on plastic ban #PlasticBan कऱ्हाड पालिकेची व्यापाऱ्यांशी बैठक | eSakal", "raw_content": "\n#PlasticBan कऱ्हाड पालिकेची व्यापाऱ्यांशी बैठक\nबुधवार, 27 जून 2018\nप्लास्टीक बंदी कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी पालिकेने पालिकेत शहरातील व्यापाऱ्याची बैठक घेतली.\nकऱ्हाड - प्लास्टीक बंदी कायद्याची कऱ्हा़ड शहरात पालिका काटेकोर अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे आरोग्यदायी स्वच्छता ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील प्लास्टीक पालिकेकडे जमा करावे, असे आवाहन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी केले.\nप्लास्टीक बंदी कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी पालिकेने पालिकेत शहरातील व्यापाऱ्याची बैठक घेतली. त्या बैठकीत सौ. शिंदे बोलत होत्या. उपाध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे, आरोग्य सभापती प्रियांका यादव, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, माजी सभापती विजय वाटेगावकर, सभापती आशा मुळे उपस्थित होते. नगराध्यक्षा सौ. शिंदे म्हणाल्या, राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या कायद्याची कऱ्हाड पालिकाही काटेकोर अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे ती अंमलबजावणी होण्यापूर्वी आम्ही जागृतीसाठी बैठक घेवून प्लास्टीक जमा करण्याचे आवाहन करत आहोत. त्यास व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद द्यावा.\nज्येष्ठ नगरसेवक श्री. पावसकर म्हणाले शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टीक व्यापाऱ्यांनी मनापासून वापरणे टाळावे. आपल्याकडे शिल्लक असलेले प्लास्टीक पालिकेकडे जमा करावे. व्यापारी व पालिका यांच्या समन्वयाने स्वच्छता व प्लास्टीक निर्मुलनाचे काम चांगल्या पद्धतीने हाती घ्यावे. यावेळी मुख्याधिकारी श्री. डांगे यांनी प्लास्टीक बंदीच्या कायद्याची माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन केले. आरोग्य सभापती सौ. यादव यांनी व्यापाऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होवून शहर स्वच्छतेसाठी हातभार लावण्याचे आवाहन केले. माजी आरोग्य सभापती श्री. वाटेगावकर यांनी शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. त्यात व्यापाऱ्यांनीही सहभागी होवून नविन कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/", "date_download": "2018-11-20T11:38:41Z", "digest": "sha1:SVER4MORBPEJVYXFD4YG4FYVRZVLZLAS", "length": 6155, "nlines": 155, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Breaking News - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nका फासली शिवसैनिकांनी वनाधिकाऱ्याच्या तोंडाला राख \nशशी थरुर यांना मोदींचं प्रत्युत्तर\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nआठवड्याची सुरुवात आणि मुंबईकरांच्या डोक्याला ताप\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये धोका... तरूणीने उचललं 'हे' पाऊल\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nमिकी माऊस झाला @90\nतामिळनाडूत 'गज' चक्रीवादळाचे 2 बळी\nजाणून घ्या कसा असतो तुळशी विवाहाचा सोहळा\nमराठा मोर्चाच्या आंदोलकांचं उपोषण मागे, पण आता 'हा' इशारा\nटी 20 विश्वचषक: विजयाच्या हॅटट्रिकसह भारताची उपांत्य फेरीत धडक\nहिवाळी अधिवेशन 2018 : वाजपेयींचं स्वप्न आणि शिवसेनेची खंत\nतनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण \nथेट कोची विमानतळावरून तृप्ती देसाईंची फोनवरून प्रतिक्रिया\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Chief-Minister-Siddharamaiah/", "date_download": "2018-11-20T11:25:20Z", "digest": "sha1:PMHHJGNAX6DWBFMV66DB7TDT5EPTETXT", "length": 3913, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " म्हादईप्रश्‍नी पर्रीकर, येडिंचे नाटकः मुख्यमंत्र्यांचा आरोप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › म्हादईप्रश्‍नी पर्रीकर, येडिंचे नाटकः मुख्यमंत्र्यांचा आरोप\nम्हादईप्रश्‍नी पर्रीकर, येडिंचे नाटकः मुख्यमंत्र्यांचा आरोप\nम्हादाई पाणी वाटपाचा प्रश्‍न आपणच निकालात काढू शकतो असे सांगून त्या प्रश्‍नावर भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे राजकीय नाटक करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. गेल्या 30 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्‍न केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच मध्यस्थी करून निकालात काढू शकतात, असे सिद्धरामय्या यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.\nभारतीय लष्कराचे युद्ध कौशल्य अव्वल\n‘ग्लोब’जवळ कारला अचानक आग\nम्हादईप्रश्‍नी पर्रीकर, येडिंचे नाटकः मुख्यमंत्र्यांचा आरोप\nसर्जिकल स्ट्राईकचे ‘घातक’ घडतात बेळगावात\nप्रदूषणकारी कार्बन कारखाना अन्यत्र हलवा\nदंगलखोरांवरील कारवाईत हस्तक्षेप नाही\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/kabaddi-nationals-2017-18-maharashtra-beat-karnataka/", "date_download": "2018-11-20T11:22:24Z", "digest": "sha1:63QJUKB7CKBP22EKFEZCSSJ4LCTA7ZDK", "length": 15654, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "महाराष्ट्र राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nओवैसींकडून काँग्रेसचा भांडाफोड, एमआयएमला दिली होती 25 लाखाची ऑफर\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\nचीन तयार करतोय कृत्रिम सूर्य\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nमहाराष्ट्र राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत रिशांक देवाडीगाच्या महाराष्ट्र संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हैदराबाद येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकचा ३५-३४ असा एका गुणाने पराभव केला. याआधी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचा ४४-३६ असा पराभव करुन दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलयोगी सरकारने हज हाऊसही भगवे केले\nपुढीलमाजी संरक्षणमंत्र्यांच्या ड्रायव्हरने केली आत्महत्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nआम्ही ऑन ड्युटी आहोत आम्हाला सोडा; पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांची ट्रॅफिक पोलिसांना...\nसीबीआय अधिकारी वाद; सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढत 29 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली\nपत्नीला सोडल्यामुळे 25 प्रवासी हिंदुस्थानींचे पासपोर्ट सरकारकडून रद्द\nLIVE- विधानसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/one-dead-accident-near-yamage-17262", "date_download": "2018-11-20T12:16:00Z", "digest": "sha1:WPYC6GZ7ODPQ4FZS77RJMVDVQJYFX7VX", "length": 11645, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "one dead in accident near yamage यमगेजवळ अपघातात एक ठार | eSakal", "raw_content": "\nयमगेजवळ अपघातात एक ठार\nसोमवार, 21 नोव्हेंबर 2016\nमुरगूड : मुरगूड - निपाणी मार्गावर यमगे गावाच्या हद्दीतील कुंभार गेटजवळ अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रात्री साडेआठच्या सुमारास झाला. उमेश बच्चाराम माने (वय 45, रा. कोडणी ता. चिक्कोडी) असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे.\nमुरगूड : मुरगूड - निपाणी मार्गावर यमगे गावाच्या हद्दीतील कुंभार गेटजवळ अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रात्री साडेआठच्या सुमारास झाला. उमेश बच्चाराम माने (वय 45, रा. कोडणी ता. चिक्कोडी) असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे.\nअधिक माहिती अशी, की कोडणी (ता. चिक्कोडी) येथील उमेश बच्चाराम माने दुपारी राधानगरी येथील नातेवाइकांकडे मोटारसायकल (केए 23 ईएल 2549) वरून गेले होते. कोडणीकडे परत येत असताना मुरगूड - निपाणी मार्गावर आज रात्री साडेआठच्या सुमारास यमगे गावच्या हद्दीतील कुंभार गेटजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. त्यामध्ये त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. शेजारीच वस्ती असल्यामुळे अपघाताचा आवाज ऐकून नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. काहींनी त्यांच्या खिशामध्ये असलेल्या कागदपत्रावरून त्यांच्या गावाकडील नातेवाइकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली, तसेच पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली.\nथकीत बिलापोटी \"वाघूर'चा वीजपुरवठा चार तास खंडित\nजळगाव ः पाणीपुरवठा योजनांच्या थकीत बिलांच्या वसुलीसाठी \"महावितरण'कडून वीज कनेक्‍शन कट करण्याची कारवाई सुरू आहे. या कारवाई अंतर्गत थकीत बिलासाठी आज...\nदुर्घटनेनंतरही पाण्याच्या टाक्‍या ‘जैसे थे’\nपुणे - पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पडून एकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने त्या खोलीला कुलूप लावले आहे. मात्र...\nधरणांतील साठ्यात चिंताजनक घट\nभवानीनगर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, पुरंदर तालुके दुष्काळाची तीव्रता सहन करीत असतानाच त्यांच्यासाठी एक आणखी कटू बातमी आहे. अवघ्या वीस...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळ\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 23 ऑक्‍टोबरला राज्यातील 358 पैकी 179 तालुक्‍यांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली आणि नंतर 31 तारखेला 151 तालुक्‍यांत...\nमनपा कन्हान नदीतून घेणार अधिक पाणी\nमनपा कन्हान नदीतून घेणार अधिक पाणी नागपूर : जानेवारीनंतर शहरावर पाणीटंचाईचे संकट असून त्यावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावाधाव सुरू झाली....\nपथदिवे, पाण्याचा वीजपुरवठा होणार खंडीत\nनांदेड : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडे पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम महावितरण हाती घेणार आहे. ग्रामपंचायतींना त्वरीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/9/13/Actor-Digambar-Naik-has-two-ganpati-idols-during-ganesh-festival.html", "date_download": "2018-11-20T11:35:15Z", "digest": "sha1:5BJDJUHDRD7FDHPC6TQPHLSBBNCJ3OSY", "length": 4559, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " ...म्हणून दिगंबर नाईक आणतात दोन गणपती ...म्हणून दिगंबर नाईक आणतात दोन गणपती", "raw_content": "\n...म्हणून दिगंबर नाईक आणतात दोन गणपती\nमुंबई : आज गणेश चतुर्थी दिवशी घराघरात गणरायाचे आगमन झाले. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या घरीदेखील गणपती बाप्पा विराजमान झाले. अभिनेते दिगंबर नाईक यांच्या घरीही बाप्पा आले. पण वैशिष्ट्य म्हणजे दिगंबर नाईक यांच्या घरी दोन गणपतींची स्थापना झाली आहे. गेली अनेक वर्षे दिगंबर त्यांच्या घरी गणपतीच्या दोन मुर्त्या आणतात. महाएमटीबीशी संवाद साधताना दिगंबर नाईक यांनी यामागील कारण सांगितले.\nदिगंबर नाईक यांना या दोन गणपतींबद्दल विचारले असता “सगळ्यांच्या घरी एकच बाप्पा, आमच्या घरी मात्र दोन दोन बाप्पा” असे उत्तर ते हसत हसत देतात. नाईक यांच्या घरी गेली अनेक वर्षे ही परंपरा चालू आहे. लहानपणी त्यांनी आईला याबद्दल विचारले होते. परंतु गणपतीच्या दोन मुर्त्या घरी आणण्यामागील कारण हे त्यांच्या आजीला देखील माहित नव्हते, असे ते सांगतात. नाईक यांच्या घरी या दोन्ही गणपतींची यथासांग पूजा केली जाते. दोन गणपती आणण्यामागील कारण स्पष्ट नसले, तरीही दिगंबर यांनी ही त्यांच्या वाडवडिलांपासून चालत आलेली परंपरा आजवर कायम ठेवली आहे. तसेच यापुढे त्यांचा मुलगा ही परंपरा कायम ठेवेल, असा त्यांना विश्वास आहे. दिगंबर यांच्या गावच्या घरात ही परंपरा होती. आता दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मुंबईच्या घरी त्यांनी या दोन्ही गणपतींची स्थापना करण्यास सुरुवात केली आहे. “दोन्ही बाप्पांच्या येण्याने आमचा आनंद द्विगुणित होतो.” असे दिगंबर म्हणाले. नुकतेच दिगंबर नाईक यांचे ‘वस्त्रहरण’ हे नाटक रंगभूमीवर पुन्हा अवतरले आहे. तसेच झी मराठीवरील त्यांची ‘गाव गाता गजाली’ ही मालिका देखील पुन्हा सुरू होतेय. “हे सारे गणपती बाप्पांचे आशिर्वाद आहेत.” असे दिगंबर म्हणतात.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-citrus-advice-11312", "date_download": "2018-11-20T12:36:05Z", "digest": "sha1:IOVVB3IQ2QMNKDIHN5XA5RXKNHGIF3VL", "length": 21014, "nlines": 195, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, CITRUS ADVICE | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. एम. एस. लदानिया\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nफळगळची व काळी, पांढरी माशीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. दैनंदिन तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे (तापमान ३३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक) फळगळ दिसून येते. त्यामुळे तापमानाकडे लक्ष देऊन पुढील प्रकारे उपाययोजना व काळजी घेण्याची आवश्यकता आहे.\nसंत्राबागेत दिसतेय फळगळची समस्या\nसा मान्यतः ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात\nतापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. या तापमानाच्या स्थितीमध्ये बुरशींचा प्रादुर्भाव वाढतो. आंबे व मृग बहरांच्या बागांमध्ये फळगळ होताना दिसत आहे.\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nफळगळची व काळी, पांढरी माशीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. दैनंदिन तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे (तापमान ३३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक) फळगळ दिसून येते. त्यामुळे तापमानाकडे लक्ष देऊन पुढील प्रकारे उपाययोजना व काळजी घेण्याची आवश्यकता आहे.\nसंत्राबागेत दिसतेय फळगळची समस्या\nसा मान्यतः ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात\nतापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. या तापमानाच्या स्थितीमध्ये बुरशींचा प्रादुर्भाव वाढतो. आंबे व मृग बहरांच्या बागांमध्ये फळगळ होताना दिसत आहे.\nबुरशीनाशकांसोबत २-४ डी, जिबरेलिक आम्ल व युरिया, पोटॅशिअम नायट्रेटच्या फवारण्या घेणे आवश्यक आहे.\n1. जिबरेलिक आम्ल १.५ ग्रॅम अधिक बोरीक अॅसिड ३०० ग्रॅम अधिक कॅल्शिअम नायट्रेट १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी\n2. दुसरी फवारणी १५ दिवसांनंतर - २,४ डी हे १.५ ग्रॅम अधिक बोरीक अॅसिड ३०० ग्रॅम अधिक पोटॅशिअम नायट्रेट १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी\nकोरड्या, दमट वातावरणामध्ये कोळी (माइट्स) काही बागांमध्ये दिसत आहे. यात आंबे व मृग बहराची फळे लाल चट्ट्यांची होत आहेत. यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी गरजेची आहे. पाने व फळांवरील कोळी प्रादुर्भाव तपासण्यासाठी भिंगाचा वापर करावा. फवारणी प्रतिलिटर पाणी\nडायकोफॉल २ मिलि किंवा प्रोपरगाइट १.५ मिलि\nगेल्या १० -१२ वर्षांमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ग्रिनिंगचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी.\n२,४ डी हे १.५ ग्रॅम अधिक बोरीक अॅसिड ३०० ग्रॅम अधिक पोटॅशिअम नायट्रेट १.५ किलो अधिक स्ट्रेप्टोमायसीन* १० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी.\nआवश्यकतेनुसार १५ दिवसानंतर तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढील फवारणी करावी.\nझिंक सल्फेट, फेरस सल्फेट व मॅगनीज सल्फेट प्रत्येक १०० ग्रॅम प्रतिझाड देणे.\nझाडास नियमितपणे सिंचन सुरू ठेवावे.\nकाळी माशी, पांढरी माशीची समस्या\nअमरावती जिल्ह्यातील रासेगांव, नायगांव,\nबोर्डी, चमक, बोपापूर, हरम, टवलार, येवता (ता. अचलपूर) आणि नागपूर जिल्ह्यातील निमजी, मोहपा (ता. कळमेश्वर) येथील संत्रा व लिंबू बागेमध्ये पांढऱ्या व काळ्या माशीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या किडीची वाढ व प्रसार रोखण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.\nसातत्यपूर्ण पावसानंतर कोरडे वातावरण निर्माण झाले. परिणामी, झाडांवर नवीन पाने येत राहिल्याने काळी माशी आणि पांढरी माशी सारख्या रसशोषक कीडींना अंडी देण्याकरिता अनुकूल वातावरण राहिले. नुकतेच एका पानांच्या नमुन्यामध्ये ५० टक्के अंडी फुटलेली असल्याचे दिसून आले. ही स्थिती कीडनाशकांच्या वापरण्यासाठी योग्य आहे.\nकाळी माशीव्यतिरिक्त पांढरी माशीचे प्रौधही आढळले.\nकाळ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे पानावर सुटी मोल्ड या बुरशीची वाढ झाल्याचेही आढळले. याला स्थानिक भाषेमध्ये कोळशी म्हणतात. ही बुरशी संपूर्ण पानांवर पसरते.\nया काळ्या व पांढऱ्या माशीच्या प्रौढ मादी व गर्भवती स्थितीमध्ये अधिक संख्येने असताना फवारणीचे नियोजन करावे. त्यामुळे अंडी देण्याचे प्रमाण कमी होईल. फवारणी प्रतिलिटर पाणी\n१. इमिडाक्लोप्रीड (१७.८ एस.एल.) ०.५ मिली. किंवा\n२.अॅसीफेट (७५ डब्लूपी) १.२५ ग्रॅम किंवा\n३.डायमिथोएट (३० ईसी) २ मिली.\nफवारणी पानाच्या खालच्या बाजूस संपूर्ण झाड कव्हर होईल या पद्धतीने ५० टक्के अंडी फुटल्यानंतर करावी.\nमोठा घेर असलेल्या झाडांना ५ ते ७ लिटर द्रावणाची आवश्यकता असते.\nफवारणी कोरड्या वातावरणात करावी.\nपुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून करावी.\nया बुरशीच्या नियंत्रणासाठी स्टार्च द्रावण २ टक्के च्या फवारणीनंतर काॅपर आॅक्सिक्लोराइड ३ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी करावी.\nकीटकनाशकासोबत बुरशीनाशक मिसळण्याची शिफारस करण्यात येत नाही.\nकीडनाशकांचे प्रमाण हे नॅपसॅक पंपासाठीचे आहे.\n: डॉ. एम. एस. लदानिया, ०७१२-२५००२४९/६१५\n(राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)\nसंत्रा orange पांढरी माशी अमरावती सिंचन कीटकनाशक शेती अॅग्रोवन कीड-रोग नियंत्रण\nसंत्रा पानावर प्रौढ काळी व पांढरीमाशी. तसेच सुटी मोल्ड बुरशीचा प्रादुर्भाव.\nसंत्रा झाडाखाली गळलेली फळे दिसत आहेत.\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7781-bjp-mla-promises-to-kidnap-girls-for-men-if-they-reject-proposals", "date_download": "2018-11-20T11:08:03Z", "digest": "sha1:46HQADJV6THCXHYIIV7KDBV6SDUFKSP6", "length": 7652, "nlines": 144, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "राम कदम यांना वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजपाकडून विचारणा... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराम कदम यांना वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजपाकडून विचारणा...\nराम कदम यांना भाजपाकडून विचारणा\nसंपूर्ण भाषणाची सीडी खुलाशासाठी मागितली\nप्रदेश कार्यालयाकडून राम कदम यांना विचारणा\nराम कदम यांचे विधानामुळे पक्ष प्रतिमा मलीन होऊ नये यासाठी खबरदारी\nमुलगी पसंत असेल, तर पळवून आणण्यास मदत करू, असं वक्तव्य दहीहंडीच्या गर्दीसमोर आमदार राम कदम यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे... मात्र या वादग्रस्त वक्तव्यानंतर आमदार राम कदम यांनी खेद व्य़क्त केला आहे... ट्विटरच्या माध्यमातून राम कदमांनी जरी खेद व्यक्त केला असला तरी त्यांनी अजुनपर्य़ंत माफी न मागीतल्याने सर्वच स्तरातून राम कदमांवर टीका होत आहे...\nकोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. अर्धवट 54 सेकंदाचं विधान काही विरोधकांनी पसरवून संभ्रम निर्माण केला. त्यावेळेस मीडिया पत्रकार उपस्थित होते. त्यांनी आक्षेप घेतला नाही कारण त्यांनी संपूर्ण संभाषण ऐकले होते.\nकोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु नव्हता , दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो . अर्धवट 54 Sec विधान काही विरोधकांनी पसरवून सम्भ्रम निर्माण केला दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी दुपारी मीडिया पत्रकार उपस्थित होते . त्यानी आक्षेप घेतला नाही कारन त्यानी संपूर्ण संभाषण ऐकले होते\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nव्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार\nराहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक\nव्यंकय्या नायडू देशाचे 15वे उपराष्ट्रपती\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/dont-worry-if-marriage-getting-late/", "date_download": "2018-11-20T11:34:24Z", "digest": "sha1:NXI72TXZANHJBKTBJ5PEMTWKATCBZ5EA", "length": 26474, "nlines": 273, "source_domain": "www.saamana.com", "title": "लग्नाला विलंब होतो आहे?… मग हे वाचा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nओवैसींकडून काँग्रेसचा भांडाफोड, एमआयएमला दिली होती 25 लाखाची ऑफर\nअशी करा अंघोळ, राहा चिरतरुण, 44 वर्षाच्या मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nलग्नाला विलंब होतो आहे… मग हे वाचा\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद)\nएकदा शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागली की पालक मुलांसाठी स्थळ शोधायला सुरुवात करतात. काही व्यक्तींची कुंडली ह्या बाबतीत एवढी चांगली असते की स्थळ पाहायला सुरुवात केली आणि लग्न जमले परंतु काही व्यक्तींच्या कुंडलीत उशिरा विवाहाचे योग असल्याने त्यांना बऱ्याच प्रयत्नांती यश येते. ह्यावरच आजचा लेख –\n१) अमितच्या लग्नाच्या योगाबाबत मला त्याच्या आईवडिलांनी २०१५ च्या दरम्यान कुंडली दाखवली होती. कुंडलीत सुरू असलेली महादशा, गुरु सारख्या ग्रहांचे भ्रमण आणि संपूर्ण कुंडलीचा अभ्यास करून त्यांना तुमच्या मुलाचे लग्नाचे योग २०१७ सप्टेंबरनंतर आहेत असे सांगितले परंतु त्यांना ते कदाचित अपेक्षित नव्हते. त्यांचे म्हणणे,”एवढ्या उशिरा कसं लग्न होऊ शकतं तोपर्यंत तर अमित २९ वर्षांचा होईल. मग मनासारखी मुलगी जीवनसाथी म्हणून लाभणार नाही. तुम्ही त्या आधी लग्नाचे योग आहेत का ते तपासून पुन्हा सांगा आणि लवकर लग्न होण्यासाठी काही रत्न किंवा शांती असेल तर ती सुद्धा सुचवा.” त्यावर त्यांना माझे उत्तर असे होते,” लग्नाचे योग तर २०१७ चे दिसत आहेत. तुम्ही योग्य मुलगी शोधण्याचे प्रयत्न मात्र आता पासूनच करायला हवेत. मुलगी तर मनपसंतच असणार आहे. त्यासाठी कुठल्याही रत्नाची किंवा शांती करून घेण्याची गरज नाही.” त्यानंतर मधल्या काळात आमचे बोलणे होत होते. आलेली स्थळे आणि पसंत -नापसंत ह्या गोष्टींची माहिती ते मला देत होते. २०१५ आणि २०१६ असेच निघून गेले आता मात्र अमितच्या आई वडिलांना टेंशन आले. बोलण्यातून त्यांना पुन्हा धीर दिला. २०१७च्या मार्चमध्ये अमितला एक स्थळ पसंत असल्याची माहिती मिळाली. सगळी बोलणी होऊन एप्रिल महिन्यात अमितचा साखरपुडा झाला आणि त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात लग्नही झाले.\n२०१५ च्या फेब्रुवारी महिन्यांत जेंव्हा हीच गोष्ट अमितच्या आई -वडिलांना सांगितली तेंव्हा त्यांना ते अशक्य वाटले. किंबहुना त्यांना लग्न २०१५ किंवा २०१६ मध्ये होईल ह्यांबाबत खात्री होती. परंतु Destinyने ठरवल्याप्रमाणे लग्न २०१७लाच झाले.\n२) अमितसारखीच अजून एक कुंडली मानसीची (नाव बदलेले आहे ) वयाच्या २१-२२ व्या वर्षापासूनच लग्नासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. योग्य वर शोधण्याचा अथक प्रयत्नांना काही यश येत नव्हते. कुठे मुलगा पसंत होता परंतु कुंडली जुळत नाही. कुठे कुंडली छान जुळते परंतु मुलाचा पगार योग्य नाही. सगळं छान आहे परंतु मुलगा पायाने अधू आहे. असं काहीसं असतांनासुद्धा मानसीने लग्न करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु काही कारणामुळे ते फिस्कटले. मानसी मात्र अत्यंत आशावादी होती. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी तिला समोरून लग्नाची मागणी आली. योग्य वर, निर्व्यसनी, स्वतःचा व्यवसाय,सांपत्तिक स्थिती उत्तम, परदेशात राहणारा. सर्व योग्य होते. लग्न झाले आणि आज संसाराला १३ वर्ष पूर्ण झाली. मानसीचा संसार अगदी छान सुरु आहे.\nवयाच्या २८-२९व्या वर्षी लग्न होणे म्हणजे आजच्या पिढीसाठी उशिरा लग्न होणे नव्हे. कारण शिक्षण पूर्ण होऊन, नोकरी आणि पुन्हा उच्च शिक्षण पूर्ण करून सिथरस्थावर होईपर्यंत २८-२९ वय होतेच.परंतु वयाने तिशी ओलांडली की मग उशीर होतोय असं वाटायला लागतं.\nलग्न उशिरा होणं असं दिसून येतं का कुंडलीत हा प्रश्न मला सर्रास विचारला जातो. त्याच उत्तर हो असं आहे. कुंडलीत असणारे काही योग, ग्रहांच्या परिणामामुळे, महादशेमुळे लग्न योग्य वयांत न होणं असं होऊ शकतं.\n१) कुंडलीतील सप्तम स्थानावरून वैवाहिक जीवनाबद्दल कल्पना येते. ह्या सप्तम स्थान जर शनिची मकर किंवा कुंभ राशी असेल तर विवाह होण्यास विलंब होतो.\n२) सप्तम स्थानात स्वतः शनि असेल तर विवाह २८ वर्षाच्या आधी होऊ शकत नाही. काही ना काही लग्न कारणाने लांबणीवर जाते.\n३) सप्तम स्थानाच्या अधिपतीवर शनिची दृष्टी असणं किंवा सप्तम स्थानाचा अधिपती योग्य स्थानात नसणं.\n४) चंद्र हा मनाचा कारक आहे. कुठल्याही व्यक्तीचा स्वभाव त्याच्या चंद्र राशीवरून सांगता येणं सहज शक्य आहे. अशा ह्या चंद्रावर शनिची दृष्टी असता विवाह लवकर होत नाही.\n५) कुंडलीवरून होत असलेल्या सद्य ग्रहांच्या भ्रमणावरही विवाह कधी होणार हे अवलंबून आहे. गुरुचे भ्रमण हे विवाह होण्यासाठी उपयुक्त ठरते.\n६) सर्वात शेवटी कुंडलीला सुरू असलेली महादशा, अंतर्दशा ह्यांवरून लग्नाचे योग कधी हे सांगता येऊ शकतं. जर दशा Positive असतील तर लग्न होण्यास अडथळे येत नाहीत.\nसप्तम, लाभ, पंचम, द्वितीय, तृतीय स्थानाशी निगडीत जर दशा असतील तर विवाह लवकर होतो.\nविवाहाला विलंब होत असेल तर पालकांना टेंशन येतं परंतु सर्व पालकांना माझे हे सांगणे आहे की विवाह उशिरा होणे, लवकर होणे ह्या पेक्षा सध्याच्या घडीला तो विवाह टिकवणे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे योग्य जीवनसाथी मिळण्यासाठी विलंब होऊ शकतो. सध्याच्या पिढीच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या जशा अपेक्षा आहेत तशा समोरच्या व्यक्तीच्याही अपेक्षा आहेत. घाईने विवाह आणि घाईने काडीमोड ह्यापेक्षा विलंबाने विवाह परंतु सुखी संसार ह्यांपैकी कशाची निवड करायची ते तुम्हीच ठरवा.\nआपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा: [email protected]\nसंपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ यावेळातच फोन करणे)\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपाया पडल्याने सायकल मिळणार नाही….केंद्रीय मंत्र्याकडून दिव्यांगाचा अपमान\nपुढीलमांझींनी पुन्हा बोट बदलली, काँग्रेस आणि लालूंसोबत हातमिळवणी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअशी करा अंघोळ, राहा चिरतरुण, 44 वर्षाच्या मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nअशी करा अंघोळ, राहा चिरतरुण, 44 वर्षाच्या मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nआम्ही ऑन ड्युटी आहोत आम्हाला सोडा; पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांची ट्रॅफिक पोलिसांना...\nसीबीआय अधिकारी वाद; सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढत 29 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvrajpardeshi.com/2017/06/", "date_download": "2018-11-20T12:03:14Z", "digest": "sha1:ZRWQHNSS6N6M3JZ4M2VKUABW3BZMX5M3", "length": 1958, "nlines": 60, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "June 2017 - Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nमहाजन यांचा खडसेंना पुन्हा शह\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे अध्यक्ष असलेल्या जळगाव जिल्हा बँकेने संत मुक्ताई शुगर अॅण्ड एनर्जी (मुक्ताईनगर) या कारखा...\nनाथाभाऊ व सुरेशदादांचा राजकिय प्रवास अन् दुर्देवी योगायोग\n१८४३ शाळा, २ लाख विद्यार्थी व ८ हजार शिक्षकांची दररोज व्हॉट्सऍपवर हजेरी\nभाजपाला मिळालेल्या यशाचे श्रेय खडसेंचे का महाजनांचे\nकोंडीतून बाहेर पडण्यासाठी खडसेंची धडपड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/health-benefits-of-protein-rich-food-specially-for-woman-5979951.html", "date_download": "2018-11-20T11:23:12Z", "digest": "sha1:BZRM4HKKW6VXK3NWMEE57KUWAPDXSNAG", "length": 7653, "nlines": 186, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Health Benefits Of Protein Rich Food Specially For Woman | या 10 कारणांमुळे महिलांनी अवश्य खावेत हे प्रोटीनयुक्त पदार्थ, होतात फायदे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nया 10 कारणांमुळे महिलांनी अवश्य खावेत हे प्रोटीनयुक्त पदार्थ, होतात फायदे\nमहिलांमधील कमजोरी दूर करण्यात मदत करते प्रोटीन\nप्रोटीनयुक्त पदार्थ फक्त पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते, असे बरेचता मानले जाते. परंतु पुरुषांसोबतच महिलांसाठीसुध्दा हे फायदेशीर असते. यासाठी गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज, चंडीगढच्या डायटीशियन रीमा भाटिया महिलांना रोज प्रोटीन रिच डायट घेण्याचा सल्ला देतात. त्या महिलांसाठी महत्त्वाच्या असणा-या प्रोटीनयुक्त पदार्थांविषयी सांगत आहेत.\n1. प्रोटीनने महिलांना एनर्जी मिळते. यामुळे कमजोरी दूर होते.\nसोर्स : ओट्स, राजमा, नट्स\n2. प्रोटीन डायटने भूक कमी लागते. यामुळे महिलांचे वजन नियंत्रणात राहते.\nसोर्स : अंडे, दही, बींस\n3. प्रोटीनने ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव्ह होते. हे हार्ट प्रॉब्लमपासून महिलांचा बचाव करते.\nसोर्स : हरब-याची डाळ, तिळ, शेंगदाणे\n4. प्रोटीनने केस गळती कमी होते. यामुळे महिलांचे केस लांब आणि दाट होतात.\nसोर्स : सोयाबीन, चीज, फिश\n5. प्रोटीनने हाडे मजबूत होतात. हे जॉइंटपेनपासून बचाव करते.\nसोर्स : डाळ, पालक, दही\n6. प्रोटीनने ब्रेन अॅक्टिव्ह राहते. यामुळे मेमरी वाढते.\nसोर्स : पालक, टोफू, दूध\n8. प्रोटीन स्किनचे टिशूज रिपेयर करते. हे रिंकल्सपासून बचाव करते.\nसोर्स : काळे हरबरे, मुगडाळ, चीज\n9. यामुळे महिलांच्या मासपेश्या मजबूत होतात.\nसोर्स : बदाम, अंडी, सी फूड\n10. यामुळे ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल राहते. हे डायबिटीजपासून महिलांचा बचाव करते.\nसोर्स : काबुली चना, पनीर, डाळ\n11. यामुळे मूड चांगला राहतो. हे महिलांचा राग कंट्रोल करते.\nसोर्स : मूगडाळ, भोपळ्याचे बीज, राजमा\nआंबा, पपईच्या पानांद्वारे करा मधुमेह आणि डेंग्यूवर खात्रीलायक उपचार\nवजन कमी करण्याची इच्छा असल्यास आहारात असावेत हे 4 ड्रिंक\nहिवाळ्यातील खास फळ आहे सीताफळ, यामुळे दूर राहतात हे गंभीर आजार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://bigthoughts.co/ayurveda-tips-avoid-cancer/", "date_download": "2018-11-20T12:03:12Z", "digest": "sha1:IGVDTNNXMV6C6GNJNQ62OF5T3CU4BNSV", "length": 12042, "nlines": 209, "source_domain": "bigthoughts.co", "title": "How to Avoid Cancer? Tips from Ayurveda to avoid Cancer", "raw_content": "\nकॅन्सर होतो तरी कशामुळे\nआणि त्यावर उपाय काय\nमाधव आचार्यने पाठवलेला महत्त्वाचा लेख.-२\n१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे\nपोटाचा कॅन्सर होऊ शकतो.\n२) आठवड्यात चार पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत.\n३) चिकन खाताना कोंबडी चा पार्श्वभाग खाणे टाळावे.\n४) जेवणानंतर फळं खाणं टाळावं..\nजेवायच्या आधी खाल्लेली चालेल.\n५) मासिकपाळी च्या वेळी चहा पिणे टाळावे.\n६) थोडेसे सोयामिल्क साखर अंडं न टाकता घ्यावें.\n७) अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत.\n८) रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे.\nब्लॅडर स्टोन होत नाहीत.\n९) झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे\n१०) दारुमुळे डायबिटीस हायपर टेन्शन मध्ये वाढ होते\nम्हणून थोडीच दारु प्यावी. अथवा बंद ची करावी.\n११) अतिशय गरम पोस्ट खाऊ नयेत.\n१२) झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.\n१३) ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून\nकिमान १० ग्लास पाणी प्यावे.\n१४) दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.\n१५) इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी\nदिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये\n१६) तेलकट कमी खावे.कारण असे जेवण पचण्यासाठी\n५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.\n१७) सायंकाळी ५ नंतर कमी खावे.\n१८) केळी, द्राक्षे, स्पिनीच,भोपळा,पिच\nअशाप्रकारची सहा फळे खावीत.\n१९) कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते\nम्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.\nसुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी.\n२०) टमाटे वाफवून शिजवून खावेत.कच्चे टमाटे खाऊ नयेत.\nगरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते.\nरोज गरम लिंबूपाणी प्यावे.\nथंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते.\nकॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते.\nहे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.\nगरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे.\nकारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही. आणि\nलिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल\nउच्च रक्तदाब कमी करते.\nमुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो.\nआणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.\nDattatreya Yag - दत्त याग भारतातील मुख्य दत्त स्थानात\nइस बार छत्तीसगढ़ में 80% वोटिंग का लक्ष्य आइये लोकतंत्र के हित में मतदान अवश्य करें - दैनिक भास्कर\nNDTV की पड़ताल : वेस्टर्न-पेरीफेरल एक्सप्रेस-वे का पीएम ने किया उद्घाटन, लाइट का इंतजाम नहीं - NDTV Khabar\nCBI अधिकारी का आराेप - जांच में डोभाल और केंद्रीय मंत्री ने किया था हस्तक्षेप - प्रभात खबर\nTRAI ने थामा रिमोट, अब आप देख पाएंगे 130 रुपये में 100 चैनल\nHealth Tips from Dr. Swagat Todkar - डॉ.स्वागत तोडकर, कोल्हापुर यांच्या व्याख्यानातील काही आरोग्यदायी टिप्स\nGharguti Upchar in Marathi - नानाविध व्याधींवर घरगुती उपाय\nLove Poem for Wife - तू माझ्यासाठी काय आहेस\nभीमसेन कापूर - एक चमत्कारिक आयुर्वेदीक कापूर - Bhimsen Kapur\nNavnath Katha on Garbhgiri Hills – गर्भगिरी डोंगर गुरु मत्स्येंद्रनाथांच्या वात्सव्याचे पवित्र ठिकाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/amp/kisan-long-march-last-chance-for-govt/", "date_download": "2018-11-20T11:27:19Z", "digest": "sha1:4QNDJJKP6VXTO5JEMWU4KKI2IODHNE3X", "length": 6465, "nlines": 54, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Kisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nमुंबई: सरकारने वेळीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली नाही तर हा वणवा देशभरात पसरेल. मात्र, आता सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मांडले.\nसध्याच्या सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी आस्था उरलेली नाही, तेवढी संवेदनशीलता सरकारकडे उरलेली नाही. शेतकऱ्यांचा आजचा मोर्चा हा गेल्या अनेक महिन्यांच्या रागातून काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे दुखणे कोणातरी मांडायची गरज होती, लाल बावट्याने तो पुढाकार घेतला. मात्र, सरकारने आताही त्याची योग्य दखल घेतली नाही तर हा रागाचा हा वणवा देशभरात पसरेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला.\nसरकार आता शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत आहे. परंतु, सरकार इतकेच संवेदनशील असते तर उच्चस्तरीय मंत्रीगट नाशिकमध्येच गेला असता. यावरून शेतकरी इतकी पायपीट करून या मोर्चासाठी मुंबई आले, याची जराही फिकीर नसल्याचे स्पष्ट होते.\nआता केवळ आश्वासन देऊन या शेतकऱ्यांचे समाधान होणार नाही. सरकारने आता आपल्या निर्णयांना अंतिम रुप देण्याची गरज आहे. सरकारकडे त्यांची चूक सुधारण्याची शेवटची संधी आहे. शेतकऱ्यांविषयी निर्णय घ्यायला सरकारला कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. एकीकडे सरकार उद्योगपतींच्या कर्जामुळे बँकिंग व्यवस्थेत निर्माण झालेला तोटा भरून काढण्यासाठी 80 हजार कोटींचे फेरभांडवलीकरण केले. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार 22 हजार कोटी देऊ शकत नाही. राज्यकर्त्यांनी अशीच बघ्याची भूमिका घेतली तर नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल. त्याची जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nराज्याच्या शेतीची प्रकृती नाजूक\n६ मार्च रोजी एक लाख शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लॉंग मार्च, विधान भवनाला बेमुदत घेराव \nशेतीसाठी दिवसभर वीज मिळणार नाही – मुख्यमंत्री\nतूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी – मंत्री सुभाष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-then-not-possible-give-25-rupees-rate-maharashtra-11539", "date_download": "2018-11-20T12:31:10Z", "digest": "sha1:OI26OVIM45253XB7IZ7P7GB2JDDGQYUQ", "length": 16140, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, then not possible to give 25 rupees rate, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n...तर दूध उत्पादकांना २५ रुपये दर देणे अशक्य\n...तर दूध उत्पादकांना २५ रुपये दर देणे अशक्य\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nपुणे: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये देण्याबाबत अजूनही दुग्धविकास विभागाकडे हरकती येत आहेत. पिशवीबंद दुध व्यवसायात विक्रीसाठी किमान दर निश्चित न झाल्यास शेतकऱ्यांना शासनाप्रमाणे दर देता येणार नाही, अशी भूमिका दुग्ध व्यावसायिकांनी दुग्धविकास सचिवांसमोर घेतली आहे.\nराज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतरदेखील दूध खरेदी व विक्रीमध्ये जाणिवपूर्वक तफावत तयार केली जात आहे. बाजारात हेतुतः कमी दराने दूध विकून संभ्रम तयार केले जात असल्याचे पश्चिम महाराष्ट्रातील दुग्ध व्यावसायिकांनी आयुक्तांना लेखी कळविले आहे.\nपुणे: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये देण्याबाबत अजूनही दुग्धविकास विभागाकडे हरकती येत आहेत. पिशवीबंद दुध व्यवसायात विक्रीसाठी किमान दर निश्चित न झाल्यास शेतकऱ्यांना शासनाप्रमाणे दर देता येणार नाही, अशी भूमिका दुग्ध व्यावसायिकांनी दुग्धविकास सचिवांसमोर घेतली आहे.\nराज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतरदेखील दूध खरेदी व विक्रीमध्ये जाणिवपूर्वक तफावत तयार केली जात आहे. बाजारात हेतुतः कमी दराने दूध विकून संभ्रम तयार केले जात असल्याचे पश्चिम महाराष्ट्रातील दुग्ध व्यावसायिकांनी आयुक्तांना लेखी कळविले आहे.\n‘‘शेतकऱ्यांसाठी खरेदीदर वाढवून देण्याचे आदेश आल्यानंतर वितरकांचे दर वाढविणे व स्किम बंद करण्याबाबत प्लांटचालकांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला होता. मात्र, काही प्लान्टचालक अजूनही या निर्णयाची अंमलबजावणी करीत नाहीत. त्यामुळे डेअरी प्रकल्प अडचणीत आलेले आहेत,’’ असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.\nपावडर व भुकटी प्रकल्पाकडे अतिरिक्त दूध पाठविल्यानंतर या प्लांटचालकांकडून विविध कारणे दिली जातात व कमी भाव दिला जातो. ‘‘प्लांटचालक काहीही कारणे सांगून प्रतिलिटर वीस रुपये भाव गाय दुधाला देत आहेत. त्यामुळे सचिवांनी लक्ष घालून दूध वितरक, एजंट, घाऊक विक्रेते यांच्यासाठी समान दर निश्चित करण्याचे आदेश द्यावेत,’’ अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.\n‘‘दूध वितरक, एजंट, घाऊक विक्रेते यांच्यासाठी समान दर निश्चित न झाल्यास गाय दुधाला २५ रुपये भाव देता येणार नाही असे आम्ही शासनाला कळविले आहे. आमच्या भूमिकेबाबत अद्याप तरी कोणतीही पावले दुग्धविकास विभागाने टाकलेली नाही,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.\nदूध विभाग व्यवसाय महाराष्ट्र\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2018-11-20T11:13:39Z", "digest": "sha1:HE75K7N6K4IVQOZHTRJUNBWTMBNHME2S", "length": 3172, "nlines": 51, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुरुराज देशपांडेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nगुरुराज देशपांडेला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख गुरुराज देशपांडे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसुधा मूर्ती ‎ (← दुवे | संपादन)\nअक्षय पात्र फाउंडेशन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/sundeep-waslekar-writes-about-changing-politics-105191", "date_download": "2018-11-20T11:50:20Z", "digest": "sha1:KGY6HL3VFXNB4ZTIGRYFORVLMUGTMXIQ", "length": 26020, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "sundeep waslekar writes about changing politics स्वप्न की तक्रार? (संदीप वासलेकर) | eSakal", "raw_content": "\nरविवार, 25 मार्च 2018\nएकमेकांविरुद्ध केवळ तक्रारी करण्याऐवजी एकत्र येऊन देश घडवण्यासाठी माझ्या देशातले सर्वच नेते परिणामकारक योजना आखतील, असं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझं स्वप्न नक्कीच आहे. जेव्हा बहुसंख्य नागरिकांना व नेत्यांना असं स्वप्न प्रेरित करेल तेव्हा भारताची नवनिर्मिती होईल, याची मला खात्री आहे.\nएकमेकांविरुद्ध केवळ तक्रारी करण्याऐवजी एकत्र येऊन देश घडवण्यासाठी माझ्या देशातले सर्वच नेते परिणामकारक योजना आखतील, असं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझं स्वप्न नक्कीच आहे. जेव्हा बहुसंख्य नागरिकांना व नेत्यांना असं स्वप्न प्रेरित करेल तेव्हा भारताची नवनिर्मिती होईल, याची मला खात्री आहे.\nअलीकडं जगातले चार प्रमुख विचारवंत पुण्यात आले होते. त्यापैकी लॉर्ड ऑल्डरडाईस हे उत्तर आयर्लंडच्या संसदेतले माजी सभापती व सध्या ऑक्‍सफर्ड विद्यापीठातल्या एका संशोधन केंद्राचे संचालक आहेत. दनिलो टर्क हे स्लोवेनियाचे राष्ट्रपती होते. ते युनोचे सहाय्यक महासचिवही होते. मुस्तफा चेरिक हे बोस्नियाचे महाधर्मगुरू आहेत. आसिया बेनसाले अलौवी या मोरोक्कोच्या राजाच्या विशेष दूत आहेत. याशिवाय हे चौघंही विविध विद्यापीठांत अध्यापन करतात व शक्‍य होईल तेव्हा युवकांशी संवाद साधतात.\nपुण्यात असताना त्यांनी सूर्यदत्त शैक्षणिक संस्थेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तेव्हा जगाच्या विविध देशांतून आलेल्या, वेगवेगळ्या क्षेत्रांत कीर्ती मिळवलेल्या व अनेक प्रकारचं अनुभवसंपन्न जीवन जगत असणाऱ्या या चार विद्वानांनी भारतीय युवकांना एकच संदेश दिला : 'तुम्ही स्वप्न पाहा, तक्रार करू नका.'\nत्यांनी अमेरिकेतल्या डॉ. मार्टिन ल्यूथर किंग या नेत्याच्या I have a dream (माझं एक स्वप्न आहे) या भाषणाची आठवण करून दिली. टर्क म्हणाले : ''प्रत्येक देशात विषमता असते. समाजातल्या काही व्यक्तींना अथवा काही घटकांना, आपल्यावर अन्याय होत आहे, असं वाटतं. याला एकही देश अपवाद नाही.'' लॉर्ड ऑल्डरडाईस म्हणाले : ''कित्येक गोष्टी आपल्याला अमान्य असतात. अशा परिस्थितीत आपण समाजाचा व स्वत:चा नाश करायचा की समाजातल्या व जगातल्या घटकांमध्ये नव्या सकारात्मक संबंधांची साखळी बांधायची\nमुस्ताफा चेरिक म्हणाले : ''कोणताही समाज संपूर्ण दोषमुक्त नसतो, म्हणून आपण केवळ तक्रारच करायची ठरवलं तर ते सोपं असतं; परंतु तक्रार करण्यापेक्षा आपण जर नवनिर्माण कसं करायचं याविषयीचं स्वप्न पाहिलं व ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सुनियोजित प्रयत्न केले तर चांगले परिणाम होण्याची शक्‍यता असते.''\nडॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांनी 'माझं एक स्वप्न आहे' असं म्हटलं. हे स्वप्न सामाजिक ऐक्‍य, सलोखा, न्याय प्रस्थापित करण्याचं होतं. अमेरिकेतल्या लाखो युवकांनी त्यांना पाठिंबा दिला. जर त्याऐवजी त्यांनी 'माझी एक तक्रार आहे' असा आक्रोश केला असता, तर काही लोक त्यांच्याकडं काही काळ गेले असते; पण त्याचा दूरगामी परिणाम झाला असता का बराक ओबामा हे कृष्णवर्णीय राजकीय कार्यकर्ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्याचं श्रेय डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांच्या चळवळीलाच जातं.\nदक्षिण आफ्रिकेत असाच अनुभव आला. प्रथम काही वर्षं तिथल्या संघटना 'वर्णद्वेषाविरुद्ध आमची तक्रार आहे' असा नारा देत होत्या. त्यातून काही साध्य झालं नाही. काही वर्षांनी त्यांनी आपली दिशा बदलली व आपल्याला 'काय नको' यापेक्षा 'काय हवं' यावर भर दिला आणि 'नेल्सन मंडेला यांना मुक्त करा आणि त्यांच्या स्वप्नातला देश तयार करा' अशी घोषणा दिली. काही वर्षांत दक्षिण आफ्रिकेतून वर्णद्वेषावर आधारित राजवट संपुष्टात आली. एका नवीन समाजाची निर्मिती झाली.\nदक्षिण आफ्रिकेजवळच रवांडा नावाचा एक छोटा देश आहे. तिथं 25 वर्षांपूर्वी यादवी युद्ध झालं होतं. सुमारे 10 लाख लोकांची हत्या करण्यात आली. त्याबद्दल तुत्सी जमातीचे लोक हुतू जमातीविरुद्ध तक्रार करत. नंतर तिथं पॉल कंगामे नावाचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी आवाहन केलं : ''तुम्ही एकमेकांच्या जमातींविरुद्ध केवळ तक्रारी केल्या तर अजून एक हत्याकांड होईल. त्याऐवजी तुमचं भवितव्याबद्दल स्वप्न काय आहे ते मांडा व आपल्या स्वप्नातला नवा रवांडा कसा निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न करा.''\nसध्या रवांडा हा जगातला सर्वात स्वच्छ देश समजला जातो. तिथं प्लॅस्टिकवर बंदी आहे. रस्त्यात कचऱ्याचा तुकडाही दिसत नाही. पर्यावरण-संवर्धनामुळं हिरव्या झाडांची व स्वच्छ पाण्याची रेलचेल आहे. परदेशी आर्थिक गुंतवणूक वाढत आहे. पॉल कंगामे हे काही सर्व दृष्टीनं आदर्श राज्यकर्ते आहेत असं नाही. ते विरोध सहन करत नाहीत. मात्र, त्यांच्या 'तक्रार सोडून स्वप्न पाहा' या वृत्तीमुळं देशात सकारात्मक बदल होत आहेत हे मात्र खरं आहे. अर्थात केवळ स्वप्न पाहून काही साध्य होत नाही. त्यासाठी परिणामकारक नियोजन व प्रयत्न करणं आवश्‍यक असतं.\nजगातल्या विविध देशांतल्या अनुभवांवरून भारत प्रेरणा घेऊ शकतो. आपल्या इतिहासातही अनेक दाखले आहेत. छत्रपती शिवाजीमहाराजांनी मुघलांच्या जुलमाविरुद्ध केवळ तक्रार केली नाही, तर त्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्य खर्च केलं. महात्मा गांधींनी 'स्वातंत्र्य' हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी लोकांना प्रेरित केलं; पण जर ते 'ब्रिटिशांचा द्वेष करा' एवढंच म्हणून थांबले असते व आपल्या समाजाचं भवितव्य काय हवं, याबद्दल त्यांनी काही मार्ग दाखवला नसता तर कदाचित आपण आणखी काही वर्षं पारतंत्र्यात खितपत पडलो असतो.\nअलीकडच्या काळात भाजपनं 'अच्छे दिन' हे स्वप्न दाखवलं. एक सुरक्षित व संपन्न देश निर्माण करण्याची आशा दाखवली. परिणामी, समाजातल्या सर्व स्तरांतल्या लोकांनी भाजपाला भरघोस मतं देऊन केंद्रात सत्तारूढ केलं व अनेक राज्यांतही त्या पक्षाला सत्ता दिली.\nमात्र, गेल्या वर्ष-दीड वर्षात भाजपमधले अनेक नेते एक वेगळाच सूर आळवताना दिसतात : 'आमची अशी तक्रार आहे, की नेहरूंनी काश्‍मीरबद्दल चुकीचे निर्णय घेतले...आमची अशी तक्रार आहे, की कॉंग्रेस पक्षानं गेल्या 70 वर्षांत भारताचं सर्व दृष्टींनी नुकसान केलं...आमची अशी तक्रार आहे, की डॉ. मनमोहन सिंग यांच्या कालावधीत भ्रष्टाचार बोकाळला. आमची अशी तक्रार आहे की...' कॉंग्रेस पक्षाचे नेतेदेखील तक्रार करतात : 'आमची अशी तक्रार आहे, की इलेक्‍ट्रॉनिक मतदानाची यंत्रं खराब आहेत...आमची अशी तक्रार आहे, की आमचे नेते त्यांच्याकडं जातात...' आम आदमी पक्षही तक्रारीच्या राजकारणात पुढं आहे.\nएक सर्वसामान्य नागरिकाला भाजप, कॉंग्रेस अथवा इतर पक्ष आणि नेते यांच्याकडून काय अपेक्षा आहे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझं असं स्वप्न आहे की 'माझ्या देशातला शेतकरी श्रीमंत होईल व प्रत्येक युवक चांगला रोजगार, शिक्षण व प्रशिक्षण प्राप्त करेल व हे स्वप्न साकार होण्यासाठी पुढच्या 12 महिन्यांत, 24 महिन्यांत, 60 महिन्यांत काय साध्य करता येईल त्याचा आराखडा आपले नेते जाहीर करतील.'\nएक सर्वसामान्य नागरिकाचं असं स्वप्न आहे की 'दहशतवादी माझ्या देशावर हल्ला करण्याचा विचारच करणार नाहीत. दहशतवाद्यांनी हल्ला करून आमच्या जवानांना अथवा नागरिकांना मारलं तर त्यांच्यावर प्रतिहल्ला करून त्यांना पराभूत करणं हे साहजिकच आहे; पण मुळात दहशतवादी हल्ला करण्याचा विचारच मनात आणणार नाही, असा आपला देश असावा...' असं स्वप्न नागरिकांना प्रिय असेल तर त्यासाठी काय पावलं उचलता येतील व त्यांची परिणामकारकता कशी मोजता येईल, हे जाहीर करणं आवश्‍यक आहे.\nएक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझं असं स्वप्न आहे की 'प्रत्येक गावात व खेड्यात पाणी एवढं स्वच्छ असावं की ते नळातून घेतल्यावर न उकळता, न गाळता मी पिऊ शकेन.'\nआज सिंगापूरपासून ते स्वीडनपर्यंत सगळीकडं नळातून असंच स्वच्छ पाणी मिळतं. माझ्याही देशात असं निर्मळ जल मला मिळावं, असं सर्वसामान्य नागरिकाचं स्वप्न असायला हवं व उच्च दर्जाचं शिक्षण नगरपालिकेत आणि जिल्हा परिषदांच्या शाळेतून मिळावं व तिथं उद्योगपतींच्या मुलांपासून ते कामगारांच्या मुलांपर्यंत सर्वांनी एकत्र शिक्षण घ्यावं. युरोप खंडातल्या 25 देशांनी हे साध्य केलं आहे. माझ्याही देशात ते शक्‍य व्हावं, असं माझं एक नागरिक म्हणून स्वप्न आहे व त्यासाठी दरवर्षी काय पावलं उचलली जातील, यासंबंधी सुस्पष्ट व शिस्तबद्ध उपाययोजना मला पाहायची आहे.\nआपण नागरिक म्हणून उत्कृष्ट वैद्यकीय केंद्रं, अखंडित वीजपुरवठा, सुंदर रस्ते, नद्या व तळी प्रदूषित न करणारे कारखाने, चीनच्या व अमेरिकेच्या तुलनेनं प्रगत असणारी वैज्ञानिक केंद्रं यांची स्वप्नं पाहिली पाहिजेत. ही स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी काय काय प्रयत्न केले जातात, याची तपासणीही केली पाहिजे.\nमाझी कोणत्याही नेत्याविरुद्ध, कोणत्याही राजकीय पक्षाविरुद्ध काहीच तक्रार नाही. मी समाजमाध्यमांत इतरांबद्दल रोज तक्रारी करून मला काहीच साध्य होणार नाही. एकमेकांविरुद्ध केवळ तक्रारी करण्याऐवजी एकत्र येऊन देश घडवण्यासाठी माझ्या देशातले सर्वच नेते परिणामकारक योजना आखतील, असं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझं स्वप्न नक्कीच आहे. जेव्हा बहुसंख्य नागरिकांना व नेत्यांना असं स्वप्न प्रेरित करेल तेव्हा भारताची नवनिर्मिती होईल, याची मला खात्री आहे.\n'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr-clip.com/cat/2", "date_download": "2018-11-20T12:18:30Z", "digest": "sha1:CZQHNFHL4HOSWYITGVZBGINGSEKFX3P3", "length": 5942, "nlines": 141, "source_domain": "mr-clip.com", "title": "गाडी आणि वाहने - ऑनलाइन पहा, व्हिडिओ डाउनलोड करा", "raw_content": "गाडी आणि वाहने - ऑनलाइन पहा, व्हिडिओ डाउनलोड करा\nपाळीव प्राणी आणि पशूपक्षी\nकसे करावे आणि पद्धती\nवेळा पाहिला 1 489 2563 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 1 835 3262 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 532 2025 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 364 0504 दिवसांपूर्वी\nये है ट्रेन 18\nवेळा पाहिला 1 240 4255 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 1 117 47817 तासांपूर्वी\nवेळा पाहिला 206 3272 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 602 1504 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 345 4845 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 124 1903 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 132 319दिवसापूर्वी\nवेळा पाहिला 85 351दिवसापूर्वी\nट्रायल: मुरादाबाद-बरेली रेल मार्ग पर दौड़ी ट्रेन-18 II T-18 trial run on Bareilly-Moradabad section\nवेळा पाहिला 272 2882 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 161 553दिवसापूर्वी\nवेळा पाहिला 11 380 98626 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 5 038 95321 दिवसापूर्वी\nवेळा पाहिला 15 7087 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 60 3803 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 72 0163 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 204 7824 दिवसांपूर्वी\nGround Report: कहानी बुलेट ट्रेन की\nवेळा पाहिला 26 3292 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 162 2067 दिवसांपूर्वी\nकैसी है भारत की पहली हाईस्पीड ट्रेन \nवेळा पाहिला 39 308दिवसापूर्वी\nवेळा पाहिला 205 1508 दिवसांपूर्वी\nTop 5 Unusual Hi-Tech Shoes | जूते जो आपको बहुत तेज दौड़ने में मदद करेगे \nवेळा पाहिला 39 75010 दिवसांपूर्वी\nवेळा पाहिला 529 56021 दिवसापूर्वी\nAmritsar video अमृतसर का बो हादसा जो आपके रोंगटे खड़े कर देगा भयानक नजारा\nवेळा पाहिला 502 306महिन्यापूर्वी\nCopyright © 2018 MR-clip ऑनलाइन व्हिडिओ पोर्टल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Kedgon-stone-throw-case/", "date_download": "2018-11-20T12:27:32Z", "digest": "sha1:7EX2TDOCZ2QMNG2C34RVT4QH6CWQTV2C", "length": 5410, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कदमसह ११ शिवसैनिक शरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › कदमसह ११ शिवसैनिक शरण\nकदमसह ११ शिवसैनिक शरण\nकेडगाव येथील दगडफेक प्रकरणात आरोपी असलेले माजी शहरप्रमुख संभाजी कदम याच्यासह 11 जण काल (दि. 29) सकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांच्या अटकेची कार्यवाही पूर्ण करून दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांची जामीनावर सुटका केली.\nशरण आलेल्यांमध्ये शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, अभिषेक भोसले, विशाल वालकर, सचिन शिंदे, आशा निंबाळकर, कुणाल ऊर्फ बंटी खैरे, सागर थोरात, प्रशांत गायकवाड, आदिनाथ जाधव, उमेश काळे, तेजस गुंदेचा यांचा समावेश आहे.\nकेडगाव येथे दगडफेक करून पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेले शिवसेनेचे 11 जण सकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात हजर झाले. वैद्यकीय तपासणी करून पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी आरोपींच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर सर्व 11 जणांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एस. पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी गुन्ह्याच्या तपास करणे, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी अटक केलेल्या 11 जणांना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. आरोपीचे वकील म्हणाले की, आरोपी पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झालेले आहेत. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची आवश्यकता नाही.\nदोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी सर्व 11 जणांच्या जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर आरोपींना जामीन मंजूर केला. जातमुचलक्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आरोपींची सुटका करण्यात आली.\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nओबीसी मधील आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Emergency-inauguration-by-the-BJP-of-Tilari-Ghat-road/", "date_download": "2018-11-20T11:26:56Z", "digest": "sha1:CSV6VNU4TPMKRGV6DPDDPZ7A2GLFRKEM", "length": 4931, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिलारी घाट रस्त्याचे भाजपकडून तातडीने उद्घाटन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › तिलारी घाट रस्त्याचे भाजपकडून तातडीने उद्घाटन\nतिलारी घाट रस्त्याचे भाजपकडून तातडीने उद्घाटन\nसार्वजनिक बांधकाममंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी जिल्हा दौर्‍यात तिलारी घाटाच्या उद्घाटनासाठी मंत्री महोदयांची वाट बघू नका, तर रस्त्याचे उद्घाटन करा, असे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी सकाळी या घाटाचे भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी श्रीफळ वाढवून उद्घाटन केले. हे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार होते. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये या घाटाच्या उद्घाटनावरून श्रेयवाद रंगण्याची शक्यता आहे.\nतिलारी घाटाच्या दुरुस्तीसाठी तिलारी जलविद्युत केंद्र व पाटबंधारे खाते यांनी मिळून 3 कोटी 34 लाख रुपये निधी दिला. त्यानंतर 7 कि.मी.चा घाट सा.बां.विभाग कोल्हापूर यांच्याकडे वर्ग झाला आणि दिवाळीनंतर घाट दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. तीन महिने हा घाट दुरुस्तीमुळे बंद होता. घाटाचे डांबरीकरणाचे काम पूर्ण होऊन आठ दिवस झाले, असे असताना पालकमंत्री दीपक केसरकर यांना उद्घाटन करण्यास वेळ नसल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम लांबवणीवर पडला होता. शुक्रवारी ना. चंद्रकांत पाटील यांचे जि.प.सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी या घाटाबाबत लक्ष वेधताच त्यांनी तत्काळ कोल्हापूर व सिंधुदुर्ग बांधकाम विभागाला घाट खुला करा, असे आदेश दिल्याने भाजपच्या पदाधिकार्‍यांनी शनिवारी सकाळी श्रीफळ वाढवून घाट वाहतुकीस खुला केला.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Congress-aggressive-at-Jat-Panchayat-meeting/", "date_download": "2018-11-20T12:04:41Z", "digest": "sha1:URBRAREUS7WIHH2NDHFT2GYC4UFHAYLT", "length": 7432, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जत पंचायत बैठकीत काँग्रेस आक्रमक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जत पंचायत बैठकीत काँग्रेस आक्रमक\nजत पंचायत बैठकीत काँग्रेस आक्रमक\nशहरातील महामार्गावरील खड्डे, आरोग्य सेवेचा बोजवारा, दाखल्यांसाठी होणारी हेळसांड या विषयावरून जत पंचायत समिती सभेत काँग्रेस सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण रुग्णालय व महसूल विभागाच्या कारभाराचा पंचनामा केला. सभापती मंगल जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. बैठकीस उपसभापती शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी संजय चिल्‍लाळ, सदस्य मनोज जगताप, दिग्वीजय चव्हाण, अ‍ॅड. अडव्याप्पा घेरडे, श्रीदेवी जावीर, अर्चना पाटील, महादेवी तावशी, रवींद्र सावंत आदी उपस्थित होते.\nशहरात सोलनकर चौक ते मार्केट यार्ड या दरम्यान महामार्गावर असंख्य खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे. पावसाळ्यात या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा विषय दिग्विजय चव्हाण यांनी मांडला. त्याला अन्य सदस्यांनी पाठिंबा दिला. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवानंद बोलीशेट्टी म्हणाले की, हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित केला आहे. त्यामुळे त्याची दुरूस्ती आम्हास करता येत नाही. मात्र सदस्य अधिकच आक्रमक झाले. महामार्ग अधिकार्‍यांना पत्र पाठविण्याचा निर्णय झाला.\nबसर्गी येथील शेतकर्‍याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचा विषय तावशी यांनी मांडला होता. या विषयावरून ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकार्‍यांना सदस्यांनी धारेवर धरले. रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेवर बोगस डॉक्टर नेमला असल्याचा विषयही सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. चव्हाण, सावंत यांनी कारवाईची मागणी केली.महसूल विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी दाखले वेळेवर मिळत नाहीत. महसूलचे अधिकारी बैठकीस उपस्थित रहात नसल्याचा विषय चव्हाण यांनी मांडला. त्यानंतर निवासी नायब तहसीलदार शेट्यापगोळ यांना बोलावून घेण्यात आले. सावंत, अ‍ॅड. घेरडे, श्रीदेवी जावीर यांनी शालेय विद्यार्थ्यांची दाखल्यासाठी अडवणूक होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावत शेट्ट्यापगोळ यांनी सर्व सेतू कार्यालयास सक्‍त सूचना दिल्याचे सांगितले.\nसदस्या कविता खोत गैरहजर\nपंचायत समितीच्या कारभारावर नाराजी व्यक्‍त करीत राजीनामा दिलेल्या सदस्या कविता कांताप्पा खोत या सभेस उपस्थित नव्हत्या. त्यांची गैरहजेरी दिवसभर पंचायत समिती परिसरात चर्चेचा विषय बनली होती. राजीनाम्याबाबत सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी गटविकास अधिकार्‍यांना विचारणा केली. मात्र राजीनामा विहित नमुन्यात दिला नसल्याचे सांगून त्यांनी या विषयास बगल दिली.\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण \nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/virat-kohlis-explanation-given-on-the-statement-of-leaving-the-country-5980020.html", "date_download": "2018-11-20T11:09:19Z", "digest": "sha1:RHBPC4W27BF6MV4ILFWA6WOQJQXMVFPA", "length": 7985, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Virat Kohli's explanation given on the statement of leaving the country | देश सोडण्याच्या वक्तव्यावर विराट कोहलीने दिले स्पष्टीकरण", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदेश सोडण्याच्या वक्तव्यावर विराट कोहलीने दिले स्पष्टीकरण\nयानंतर विराटच्या या वक्तव्यावर टिकेची झोड उठली होती.\nदिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या देश सोडण्याच्या वक्तव्यावरून नाराज प्रेक्षकांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला अाहे. तो म्हणाला, सर्वांना आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य आहे. जर तुम्हाला भारतीय क्रिकेटपटूंना खेळताना बघणे आवडत नसेल तर तुम्ही देश सोडायला हवा, असे विराटने एका चाहत्याला उत्तर देताना म्हटले होते. यानंतर विराटच्या या वक्तव्यावर टिकेची झोड उठली होती.\nआता आपल्या वक्तव्यामुळे वातावरण चांगलेच तापत आहे, असे बघून विराटने सारवासारव करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याने गुरुवारी मला कोणालाही दुखवायचे नव्हते. चाहत्यांनी त्यांच्या वक्तव्यात कशाप्रकारे ‘या भारतीय’ शब्दाचा वापर केला होता, आणखी काहीच नाही. मी प्रत्येकाची आवड आणि स्वातंत्र्याचा सन्मान करतो. त्याबाबत मला काहीच बोलायचे नाही. माझ्या वक्तव्यावर गंभीर न होता दिवाळीसारख्या सणाचा आनंद घ्या. सर्वांसाठी प्रेम व शांती, अशा शब्दांत ट्विट केले.\nविराटने सोमवारी त्याच्या ३० व्या जन्मदिनाच्या निमित्ताने विराट कोहली आॅफिशियल अॅप सादर केला. यादरम्यान एका चाहत्याने त्याला चर्चेदरम्यान विराट एक ओव्हर रेटेड फलंदाज आहे. मला त्याच्या फलंदाजीत फारकाही िदसत नाही. मला इंग्लंड व आॅस्ट्रेलियाचे फलंदाज या भारतीय फलंदाजांपेक्षा जास्त आवडतात असे वक्तव्य केले होते. याला उत्तर देताना माझ्यावर टिकेचा कोणताही परिणाम होत नाही. परंतु, जर भारतातच राहत असून जर कोणाला भारतीय खेळाडूं आवडत नसतील तर त्याने देश सोडायला हवा, मला असे वाटत नाही की तू भारतात राहावे, असे काेहली म्हणाला होता.\nराष्ट्रकुल स्पर्धेपासून प्रकल्प रखडला, एक दशक भ्रष्टाचाराने ग्रासले : मोदी\nनिर्यातीवर भर : मोबाइल उद्योगात 47 लाख नोकऱ्या: हँडसेट उद्योगाने विकासाच्या शक्यतांवर सरकारला दिला अहवाल\nटीव्ही, फ्रिजसारख्या वस्तू 10% पर्यंत महाग हाेण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nagar-gram-quintal-3750-rupes-11307", "date_download": "2018-11-20T12:18:35Z", "digest": "sha1:U7RYTY67GOJ4QNS3RJCAVD5CG5XQDANL", "length": 14616, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Nagar in Gram per quintal 3750 rupes | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nनगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. हरभऱ्याला ३६५० ते ३७५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मूग, मठ, उडीद, तुरीची आवक होत आहे. मात्र, सर्वसाधारण भुसारची बाजार समितीत सध्या आवक, तसेच भाजीपाल्याची आवक आणि दर स्थिर आहेत.\nनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. हरभऱ्याला ३६५० ते ३७५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मूग, मठ, उडीद, तुरीची आवक होत आहे. मात्र, सर्वसाधारण भुसारची बाजार समितीत सध्या आवक, तसेच भाजीपाल्याची आवक आणि दर स्थिर आहेत.\nनगर बाजार गेल्या आठवडाभरात आवकेवर आंदोलनाचा काहीसा परिणाम झाला आहे. ज्वारीची ७४ क्विंटलची आवक झालेली असून, ज्वारीला १९०० ते १९८५ रुपये दर मिळाला. बाजरीची ८९ क्विंटलची आवक झालेली असून, बाजरीला १३५० ते १५५१ रुपये दर मिळाला आहे. मुगाची ८४ क्विंटलची आवक झालेली असून, मुगाला ४०७७ ते ५२५६ रुपये दर मिळाला, तर उडिदाची २९ क्विंटलची आवक होऊन ३५०० रुपये दर मिळाला. गव्हाची आवकही बाजार समितीत बऱ्यापैकी होत आहे. गव्हाची ३३५ क्विटंलची आवक झाली असून, गव्हाला १९०० ते २१७५ रुपये दर मिळाला. मठाची ३० क्विंटलची आवक झाली.\nमठाला ५५०० ते ६५०० रुपये दर मिळाला. एक हजार ७७ गुळडागाची आवक झाली. गुळडागाला २६०० ते ३२०० रुपये दर मिळाला. बाजार समितीत कोबी, वांगी, फ्लावर, भुईमूग शेंग, दोडके, भेंडी, टोमॅटो, काकडी, बटाटे, हिरवी मिरची, पालक, मेथी, कोथिंबिरीची बऱ्यापैकी आवक होत आहे. भाजीपाल्याचे दर गेल्या\nपंधरा दिवसांच्या तुलनेत स्थिर आहेत. या आठवड्यात झालेल्या अांदोलनामुळे एक दिवस बाजार समितीमधील व्यवहार बंद होते. आंदोलनाचा आवकेवर परिणाम झाला असल्याचे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.\nनगर बाजार समिती agriculture market committee मूग उडीद आंदोलन agitation ज्वारी jowar भुईमूग groundnut कोथिंबिर\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/spain-bishop-apologise-after-ganes-idol-entered-in-church/", "date_download": "2018-11-20T11:46:47Z", "digest": "sha1:CYE3ORDF46AB73ICXQT4AL2QLWL5RXVH", "length": 15228, "nlines": 242, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्पेनच्या चर्चमधील गणपतीचे पूर्ण सत्य; बिशपची माफी- राजीनामा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा\nपुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nमुख्यपृष्ठ विशेष बाप्पा विशेष\nस्पेनच्या चर्चमधील गणपतीचे पूर्ण सत्य; बिशपची माफी- राजीनामा\nगणेशोत्सवादरम्यान सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ स्पेनमधील एका चर्चचा असून त्यात गणपतीची मूर्ती ठेवलेली दिसत आहे. स्पेनमध्ये स्थानिक हिंदूनी गणेशोत्सव साजरा करण्याचा ठरवला आणि गणपतीची मिरवणूक काढली. एका चर्चच्या बिशपने ही मूर्ती चर्चमध्ये ठेवून दोन देवांची भेट घडवू असा दावा या व्हायरल मेसेजमध्ये करण्याता आला आहे. यातील काही अंश खरा असल्याचे निदर्शनास आले आहे. पण त्यानंतर झालेले वाद फार कमी जणांना माहित आहे.\nगेल्या वर्षी २७ ऑगस्ट रोजी स्पेनमध्ये स्थानिक हिंदूं समुदयाने गणेशोत्सव साजरा केला होता. या निमित्ताने गणपतीची मूर्ती अवर लेडी ऑफ आफ्रिका कॅथेड्रल चर्चमध्ये ठेवण्यात आली होती. याची परवानगी खुद्द फादर जुआन केस्ट्रो यांनी दिली होती. त्यांनी स्वतः चर्चची दारे उघडली आणि गणेश भक्तांचे स्वागत केले होते.\nपण त्यानंतर चर्चच्या व्यवस्थापनाने फादरची याप्रकरणी चांगलीच कान उघडणी करून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतर चर्चचे बिशप राफाएल झोरनोझा बॉय यांनी एक पत्र जाहीर करून या प्रकरणाबद्दल खेद व्यक्त केला. तसेच असे करणे म्हणजे चूक आहे, यात फक्त आपण हिंदूंबद्दल आदर व्यक्त करायचा होता असे नमूद केले होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलवीज कंत्राटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, आंदोलनाविना पगार वेळेत जमा\nपुढीलअण्णांच्या बहुतांश मागण्या मान्य, जलसंपदामंत्री महाजन यांची माहिती\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nघरपोच दारु देणाऱ्या वाईन शॉपला 18.9 लाखांचा दंड\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/angry-youth-sets-own-bike-on-fire-after-traffic-police-stops-for-enquiry-5979614.html", "date_download": "2018-11-20T12:00:17Z", "digest": "sha1:P3FPFTFYDXNGCRBRZS33WPW4W532AH54", "length": 6904, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "angry youth sets own bike on fire after traffic police stops for enquiry | ट्रॅफिक पोलिसांनी अडवल्यावर इतका संतापला की स्वतःची गाडीच पेटवली; म्हणाला, आता करून घ्या चेकिंग", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nट्रॅफिक पोलिसांनी अडवल्यावर इतका संतापला की स्वतःची गाडीच पेटवली; म्हणाला, आता करून घ्या चेकिंग\nआरोपी युवक दुग्ध विक्रीचा व्यवसाय करतो.\nगुरुग्राम - ट्रॅफिक पोलिसांनी अडवल्याचा एका युवकाला इतका राग आला की त्याने आपल्याच गाडीला आग लावली. गुरुग्रामच्या रेलवे रोड परिसरात मंगळवारी दुपारी एक बाइकस्वार युवकाला पोलिसांनी चेकिंगसाठी अडवले होते. त्यावर तो इतका भडकला होता. मूक दर्शक होऊन पोलिसांना हे दृश्य पाहावे लागले. यानंतर युवक घटनास्थळावरून निघून गेला. ट्रॅफिक पोलिस निरीक्षक रमेश कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, त्या युवकाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nआरोपी युवक दुग्ध विक्रीचा व्यवसाय करतो. त्याला पोलिसांनी सामान्य चौकशीसाठी अडवले होते तेव्हा त्याच्याकडे बाइकची कागदपत्रे नव्हती. यावरून पोलिसांनी त्याला जाब विचारला आणि दोघांमध्ये वाद झाला. काही वेळातच त्याने खिशातून लाइटर काढला आणि बाइकचे पेट्रोल पाइप ओढून त्याला आग लावली. बाइकसमोर नंबर प्लेटवर कपडा लावून झाकण्यात आले होते. तर मागे ओम शनि देवाय नम: HR26 -जाट असे लिहिले होते. ही गाडी चोरीची होती का याचाही तपास केला जात आहे.\nमतदानाच्या आधी मुख्यमंत्री शिवराज सिंगचा हा फोटो होत आहे व्हायरल, खाण्याच्या ताटात दिसत आहे मीट.....\nMurder: पोलिस पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा पती, कत्तीने वार करून केली निर्घृण हत्या\nछत्तीसगड : दुसऱ्या टप्प्यात 4 वाजेपर्यंत 58.47 टक्के मतदान, काँग्रेसची ईव्हीएममध्ये छेडछाडीटी तक्रार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.punekarnews.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-20T11:57:06Z", "digest": "sha1:DSYL7MC24MA363KT75FIPY32YTGA37OL", "length": 5265, "nlines": 86, "source_domain": "www.punekarnews.in", "title": "मुख्यमंत्र्यांकडून मल्ल राहुल यांचे कौतुक – Punekar News", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांकडून मल्ल राहुल यांचे कौतुक\nमुख्यमंत्र्यांकडून मल्ल राहुल यांचे कौतुक\nमुंबई, दि. 26 : राहुल आवारे ऑलिंपिकचे मैदानही जिंका. त्यासाठी प्रशिक्षणासह आवश्यक त्या सर्व सुविधांसाठी शासन खंबीर पाठबळ देईल, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या राहुल आवारे यांना आज येथे गौरविले.\nयावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे,जलसंपदामंत्री गिरीष महाजन आदी उपस्थित होते.\nऑस्ट्रेलियामध्ये गोल्डकोस्ट येथे नुकत्याच पार पडलेल्या २१ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहुल आवारे यांनी ५७ किलो वजनी गटात फ्रि-स्टाईल प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. या यशासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मल्ल राहुल यांचे कौतुक केले. ते म्हणाले,महाराष्ट्रासाठी हे यश अभिमानास्पद आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांत पदक पटकाविणाऱ्या क्रीडापटूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीचा निर्णय यापूर्वीच आम्ही घेतला आहे. त्यामुळे आता राहुल यांनी २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेच्या तयारीला लागावे आणि ऑलिंपिकचे मैदानही जिंकावे. या स्पर्धेच्या तयारीसाठी प्रशिक्षणासह आवश्यक त्या सर्व सुविधांसाठी शासन खंबीर पाठबळ देईल.\nयावेळी मल्ल राहुल यांनीही कुस्तीमध्ये यापुढेही चमकदार कामगिरी व्हावी यासाठी मेहनत घेईन, एवढ्यावरच थांबणार नाही, असे आश्वस्त केले.\nयावेळी राहुल यांचे प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल काका पवार,दिलीप भरणे, दत्ता गायकवाड, गोविंद पवार आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mahadev-janakar-comment-alliance-with-bjp/", "date_download": "2018-11-20T11:39:43Z", "digest": "sha1:J3454T46NYBWSU26DS7STATHQ56E7YXH", "length": 7918, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसोबतच युती करणार - महादेव जानकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसोबतच युती करणार – महादेव जानकर\nसातारा : शरद पवार निवृत्त होत आले तरी माणला पाणी देण्याची भाषा करत आहेत. पाणी पळवण्याच्या पाठीमागे जनता आजही जात आहे, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. हल्लाबोल यात्रेची खिल्ली उडवत जनता आमच्याच पाठीमागे राहून आम्हालाच मते देईल. राज्य सरकारने शेतक-यांसाठी अनेक चांगल्या योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करणार असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले.\nदहिवडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास राष्ट्रीय अध्यक्ष एस. एम. अक्कीसागर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होेते. जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाची लढाई उपेक्षित लोकांना अपेक्षित ठिकाणी नेण्याची असून पशुसंवर्धनचे बजेट 140 वरून 7 हजार 500 कोटींवर गेले आहे. दुधाचे दर 7 रुपये प्रति लिटर दर वाढवले असून दूध डेअरीवाल्यांनी दुधाला 25 रुपये दर लिटरला देणे बंधनकारक आहे. यासाठी 4 रुपये सबसिडी देण्यात येणार आहे. पक्षाला जातीचे लेबल लावू नका. आगामी काळात भाजप, रासप, शेतकरी संघटना व आरपीआय या सर्वांची युती कायम राहील व आमचीच सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/archive/201312?type%5Bwebform%5D=webform&type%5Bmiscellaneous%5D=miscellaneous&type%5Bhelp%5D=help&type%5Babout%5D=about&type%5Btupdates%5D=tupdates", "date_download": "2018-11-20T11:22:30Z", "digest": "sha1:GSAMGCJJNXJRSKPDLQQBAAG57RWZOIXV", "length": 15221, "nlines": 120, "source_domain": "aisiakshare.com", "title": " December 2013 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nBook pageWebformऑलिंपिक २०१२कलादालनकविताकौलचर्चाविषयछोट्यांसाठीजपमाळकथापाककृतीबातमीभटकंतीमाहितीमौजमजारिकामे धागेललितवगैरेवाविप्रविकीपानांसाठीविशेषविशेषांकसंस्थळाची माहितीसध्या कायसध्या काय ...समीक्षा\nललित गणितज्ञांच्या अद्भुत कथा - 2: आधी भक्कम पाया प्रभाकर नानावटी 22 सोमवार, 02/12/2013 - 11:26\nचर्चाविषय संसद: हिवाळी अधिवेशन २०१३ ऋषिकेश 32 मंगळवार, 03/12/2013 - 10:16\nमाहिती मुंबईतील काही रस्ते आणि जागा - भाग 3 अरविंद कोल्हटकर 25 रविवार, 08/12/2013 - 00:30\nविकीपानांसाठी समलैंगिकता राजेश घासकडवी 29 गुरुवार, 12/12/2013 - 02:14\nमाहिती ऐसी अक्षरे सांस्कृतिक कट्टा १ - पुणे फिल्म फेस्टिवल राजेश घासकडवी 51 शनिवार, 21/12/2013 - 23:48\nचर्चाविषय फंडामेंटल अनालिसिस उपाशी बोका 9 रविवार, 22/12/2013 - 10:27\nपाककृती कॉकटेल लाउंज : क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail) सोकाजीरावत्रिलोकेकर 4 शुक्रवार, 27/12/2013 - 15:07\nललित मैत्रीण : जगण्यातली, मनातली आणि कवितेतली उत्पल 108 सोमवार, 30/12/2013 - 11:43\nकलादालन अफ़लातुन चित्रकार Salvador Dali आणि त्याची विलक्षण Paintings भाग २ मुग्धमयुर 7 बुधवार, 18/12/2013 - 18:23\nमौजमजा फ्लेक्स - एक उदयोन्मुख सशक्त बहुजातविधा (भाग १) राजेश घासकडवी 64 गुरुवार, 05/12/2013 - 01:11\nललित अश्वत्थामा, व्यासांचा आणि जीएंचा\nललित गणितज्ञांच्या अद्भुत कथा -3 : शून्यातून विश्व प्रभाकर नानावटी 53 सोमवार, 16/12/2013 - 12:20\nललित डॉ. आंबेडकर, बुद्ध आणि मार्क्स अतुल ठाकुर 29 सोमवार, 16/12/2013 - 15:56\nललित घड्याळ मिलिंद 6 शनिवार, 28/12/2013 - 11:47\nमाहिती चला तयारी करा , फ़ार थोडे दिवस आहेत आपल्या हातात , २१ डीसेंबर जवळ येतोय कुमारकौस्तुभ 23 मंगळवार, 10/12/2013 - 12:59\nबातमी 'गाय' चे चोवीस कोटींचे चित्र, आणि साबरमतीच्या संताचे टमरेल चित्रगुप्त 11 सोमवार, 23/12/2013 - 21:47\nललित पायाखाली अजो१२३ 27 सोमवार, 30/12/2013 - 16:07\nमौजमजा वेळात वेळ काढून ... ३_१४ विक्षिप्त अदिती 74 बुधवार, 04/12/2013 - 20:40\nकलादालन अफ़लातुन चित्रकार Salvador Dali आणि त्याची विलक्षण Paintings भाग १ मुग्धमयुर 8 बुधवार, 18/12/2013 - 17:59\nभटकंती असा(गेलो) मी आसामी. बॅटमॅन 28 शुक्रवार, 27/12/2013 - 03:36\nचर्चाविषय मिनीमम वेज ( किमान वेतन) अर्थ 41 मंगळवार, 24/12/2013 - 05:59\nललित बिटकॉईन गोगोल 26 सोमवार, 02/12/2013 - 23:40\nललित धाव्वीची परिक्षा अजो१२३ 33 सोमवार, 09/12/2013 - 16:12\nमाहिती हठं विना राजयोगं अतुल ठाकुर 25 सोमवार, 02/12/2013 - 10:15\nचर्चाविषय 'घरकामाच्या गोष्टी' - आवाहन उत्पल 43 बुधवार, 04/12/2013 - 09:32\nमौजमजा तुम्ही कुणाला घ्याल मेघना भुस्कुटे 146 बुधवार, 04/12/2013 - 12:59\nबातमी एक अकल्पनीय गुप्त खजिना चंद्रशेखर 11 सोमवार, 09/12/2013 - 15:21\nललित चावडीवरच्या गप्पा - 'आप'आपली मते सोकाजीरावत्रिलोकेकर 5 मंगळवार, 10/12/2013 - 15:01\nमौजमजा कांदा संस्थानात स्वप्नदोषावर बंदी ३_१४ विक्षिप्त अदिती 26 गुरुवार, 12/12/2013 - 04:55\nकविता मी तुझा चंद्र झालो चायवाला 6 गुरुवार, 12/12/2013 - 11:16\nललित और नही बस और नही… अतुल ठाकुर 47 गुरुवार, 12/12/2013 - 19:41\nचर्चाविषय २०१४च्या निवडणूका आणि आपण अनुप ढेरे 31 शुक्रवार, 13/12/2013 - 15:21\nललित टीव्ही: नॉस्टाल्जिया, नौटंकी आणि निरीक्षणं मेघना भुस्कुटे 42 रविवार, 15/12/2013 - 00:39\nचर्चाविषय कॉन्झर्वेटिव विचार व मुक्त अर्थव्यवस्था अरविंद कोल्हटकर 23 रविवार, 15/12/2013 - 02:58\nललित डुबरगेंडा अजो१२३ 76 रविवार, 15/12/2013 - 11:25\nचर्चाविषय आपण नकळत कोणा CULT च्या जाळ्यात अडकला आहात का \nचर्चाविषय आपण नकळत कोणा CULT च्या जाळ्यात अडकला आहात का ( दुसरा व अंतिम भाग ) मुग्धमयुर 23 सोमवार, 16/12/2013 - 20:27\nचर्चाविषय सासू-सूनेचे नाते ............सार... 76 सोमवार, 16/12/2013 - 20:39\nमौजमजा मिथुन-धनु - \"लिव्ह इन रिलेशनशिप\" ............सार... 18 बुधवार, 18/12/2013 - 06:52\nमौजमजा रशियन साहित्य व संस्कृतीचा आरंभ : 'प्राथमिक शाळेचा वृत्तान्त' आणि राजपुत्र व्लादिमिर खोडसाळ 10 गुरुवार, 19/12/2013 - 11:52\nबातमी बॅन्का, ए.टी.एम.यंत्रे आणि रोख रक्कम काढणे चंद्रशेखर 8 गुरुवार, 19/12/2013 - 16:11\nकविता ब्रेकिंग न्यूजची आस अभिमन्यू 1 मंगळवार, 24/12/2013 - 04:23\nललित पुण्यातला हिवाळा चंद्रशेखर 62 बुधवार, 25/12/2013 - 15:27\nचर्चाविषय शुल्बसूत्रांमधील भूमिति - एक धावती ओळख. भाग ३. अरविंद कोल्हटकर 3 शुक्रवार, 27/12/2013 - 00:08\nसमीक्षा लास्ट ट्रेन फ्रॉम गनहिल…एकाकी संघर्षाची अविस्मरणिय कथा अतुल ठाकुर 4 रविवार, 29/12/2013 - 12:54\nबातमी दुध (अगोदरच्या भडक शीर्षकासाठी सर्वांची जाहीर माफी मागतो ) कुमारकौस्तुभ 62 सोमवार, 30/12/2013 - 15:39\nमाहिती मुघल - ए- आझम : एक कलाकृती बनताना.. पूर्ण विजार 14 रविवार, 01/12/2013 - 12:42\nचर्चाविषय दलित चळवळ आजची सतीश वाघमारे 29 सोमवार, 02/12/2013 - 02:27\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : ब्रिटिशांविरोधात बंड पुकारणारा म्हैसूरसम्राट टिपू सुलतान (१७५०), अंतराळशास्त्रज्ञ एडविन हबल (१८८९), सिनेदिग्दर्शक हेन्री-जॉर्ज क्लूझो (१९०७), सिनेदिग्दर्शक कॉन इचिकावा (१९१५), नोबेलविजेती लेखिका नादीन गॉर्डिमर (१९२३), गणितज्ज्ञ बन्वा मँडेलब्रॉट (१९२४)\nमृत्युदिवस : लेखक लिओ टॉलस्टॉय (१९१०), लेखक व समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे (१९७३), चित्रकार जॉर्जिओ द किरिको (१९७८), कवी फैझ अहमद फैझ (१९८४), गायिका हिराबाई बडोदेकर (१९८९)\nआंतरराष्ट्रीय प्रवाही लिंगअस्मितास्मृती दिन\n१९०२ : द. आफ्रिकेतल्या भारतीयांच्या हक्कासाठीच्या लढ्यात भाग घेण्यासाठी महात्मा गांधी पुन्हा एकदा द. आफ्रिकेला गेले.\n१९४७ : नाझींविरुद्ध 'न्युरेंबर्ग खटले' सुरू झाले.\n१९५५ : पॉली उम्रीगर ह्यांचे न्यू झीलंडविरुद्धच्या कसोटीत द्विशतक; क्रिकेटमध्ये पहिले भारतीय द्विशतक.\n१९५९ : संयुक्त राष्ट्रांतर्फे बालहक्क जाहीरनामा संमत. यामुळे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय बालक दिन' म्हणून पाळला जातो.\n१९६२ : अमेरिकेने क्यूबावरची नाकेबंदी उठवली. 'क्यूबन मिसाइल क्रायसिस'ची अधिकृत अखेर.\n१९७४ : अमेरिकेतील बडी कंपनी 'ए टी अँड टी' विरुद्ध सरकारतर्फे 'अ‍ॅन्टीट्रस्ट' तक्रार दाखल. खटल्याअखेर कंपनीचे विभाजन झाले.\n१९७५ : स्पेनचा हुकुमशहा जनरल फ्रँको मृत.\n१९८५ : मायक्रोसॉफ्ट विंडोज १.० उपलब्ध.\n१९९८ : रिटा हेस्टर या कृष्णवर्णीय प्रवाही लिंगअस्मितेच्या (ट्रान्सजेंडर) व्यक्तीची हत्या; हा दिवस आता 'आंतरराष्ट्रीय प्रवाही लिंगअस्मितास्मृती दिन' म्हणून पाळला जातो.\n२००९ : सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०,००० धावा काढणारा पहिला क्रिकेटपटू ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/8/22/Green-Kolhapur-will-be-implemented-through-Jungle-Rehabilitation-Mission-.html", "date_download": "2018-11-20T11:42:33Z", "digest": "sha1:3HYCYKK5SDEP5JPTAY6ASPFOMJNAHWTA", "length": 4005, "nlines": 9, "source_domain": "mahamtb.com", "title": " जंगल पुनर्निर्माण अभियानातून ग्रीन कोल्हापूर साकारले जाईल - सुधीर मुनगंटीवार जंगल पुनर्निर्माण अभियानातून ग्रीन कोल्हापूर साकारले जाईल - सुधीर मुनगंटीवार", "raw_content": "\nजंगल पुनर्निर्माण अभियानातून ग्रीन कोल्हापूर साकारले जाईल - सुधीर मुनगंटीवार\nकोल्हापूर: राजर्षि छत्रपती शाहू प्रेरित पारंपारिक जंगली वृक्ष व जंगल पुनर्निर्माण अभियान या लोक सहभागातून होत असलेल्या सव्वा लाख वृक्ष लागवडीच्या अभियानामध्ये सहभागी होण्याचा हा क्षण आपल्यासाठीही आनंदाचा व अभिमानाचा आहे, असे सांगून या अभियानातून ग्रीन कोल्हापूर साकारले जाईल असा विश्वास, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार त्यांनी व्यक्त केला.\nवन विभाग आणि जंगल पुननिर्माण अभियान यांच्यातर्फे सुरु करण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुयेवाडी येथे राजर्षि छत्रपती शाहू प्रेरित पारंपारिक जंगली वृक्ष व जंगल पुनर्निर्माण अभियानाचे उदघाटन सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. आज याठिकाणी विविध प्रकारची जंगली वृक्षांची १२०० रोपे लावण्यात आली.\nराजर्षि छत्रपती शाहू प्रेरित पारंपारिक जंगली वृक्ष व जंगल पुननिर्माण अभियान अंतर्गत सव्वा लाख जंगली वृक्ष रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. सव्वा लाख वृक्ष लागवडीच्या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन निर्मिती होईल आणि प्रदुषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास या समस्यांवर उपाय होईल. त्यामुळे या अभियानाला आपण मनापासून शुभ कामना देत आहे. या उपक्रमात वन विभाग संपूर्णपणे सहभागी असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आपण सर्वांनी मिळून हा उपक्रम यशस्वी करु या आणि पिढ्यानपिढ्यांसाठी घनदाट जंगलांची निर्मिती करु या असे आवाहनही मुनगंटीवार यांनी यावेळी केले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-solapur-receives-artificial-rain-11356", "date_download": "2018-11-20T12:28:15Z", "digest": "sha1:II6XVQQ75PAAWXXLNJRDP6LCUXZJK2LY", "length": 15296, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Solapur receives artificial rain | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापूरात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी\nसोलापूरात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी\nगुरुवार, 16 ऑगस्ट 2018\nसोलापूर - सोलापुरात मागील चार दिवसांपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येत आहे. रडार च्या माध्यमातून आकाशातील पाण्याच्या ढगांचा वेध घेऊन क्षार फवारले जात आहेत. त्या प्रयोगाला बुधवारी, यश आले आणि सोलापूरात तब्बल दोन - अडीच तास हलका पाऊस पडला. त्यामुळे वाया जात असलेल्या खरीप पिकांना दिलासा मिळाला.\nमागील ३०-३५ दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे अक्कलकोट, माढा, करमाळा, सांगोला, मोहोळ, मंगळवेढा, बार्शी या तालुक्यांतील फुलोऱ्यात आलेली खरीप पिके वाया जात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उडीद, मूग, सोयाबीन या पिकांचा समावेश आहे.\nसोलापूर - सोलापुरात मागील चार दिवसांपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येत आहे. रडार च्या माध्यमातून आकाशातील पाण्याच्या ढगांचा वेध घेऊन क्षार फवारले जात आहेत. त्या प्रयोगाला बुधवारी, यश आले आणि सोलापूरात तब्बल दोन - अडीच तास हलका पाऊस पडला. त्यामुळे वाया जात असलेल्या खरीप पिकांना दिलासा मिळाला.\nमागील ३०-३५ दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे अक्कलकोट, माढा, करमाळा, सांगोला, मोहोळ, मंगळवेढा, बार्शी या तालुक्यांतील फुलोऱ्यात आलेली खरीप पिके वाया जात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उडीद, मूग, सोयाबीन या पिकांचा समावेश आहे.\nसोलापूरच्या २०० किलोमीटर परिसरात सप्टेंबर महिन्यापर्यंत २४० तास कृत्रिम पावसाचा प्रयोग होतोय. त्यातील आता सुमारे ७२ तास संपले आहेत. मात्र, मागील दोन-तीन दिवसांपासून सोलापूर परिसरात पाण्याचे ढग निर्माण होत आहेत. कृत्रिम पाऊस पडण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने दोन 'एअरक्राफ्ट' विमानांच्या सहाय्याने त्या ढगांवर क्षारांची फवारणी करण्यात येत आहे.\nकृत्रिम पावसाच्या सर्व प्रक्रिया पार पाडल्या आहेत. क्षारांची फवारणीही केली असून पडलेला व पडणारा पाऊस कृत्रिम कि नैसर्गिक हे आत्ताच सांगणे कठिण आहे. परंतु, कृत्रिम पावसासाठी बुधवारी, सकाळपासून वातावरण पोषक होते. त्याची माहिती मिळताच अवकाशातील पाण्याच्या ढगांवर सर्व प्रयोग केले.\n- डॉ. शिवसाई दिक्षित, वैज्ञानिक\nसोलापूर पूर ऊस पाऊस खरीप उडीद मूग सोयाबीन\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/masala-pav-recipe-in-marathi/", "date_download": "2018-11-20T11:08:11Z", "digest": "sha1:QWGI64E3MZQEDJBIVEWWLXVHDEMAEILO", "length": 15874, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "मसाला पाव | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nओवैसींकडून काँग्रेसचा भांडाफोड, एमआयएमला दिली होती 25 लाखाची ऑफर\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\nचीन तयार करतोय कृत्रिम सूर्य\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nसाहित्य : २ चमचे लोणी, २ चमचे लसणाची पेस्ट, १ बारीक चिरलेला कांदा, १ शिमला मिरची, ४ टोमॅटो, २ चमचे पाव-भाजी मसाला, २ चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, चिरलेली कोथिंबीर.\nकृती : तव्यावर २ चमचे लोणी घालायचे. त्यावर २ चमचे लसणाची पेस्ट परतून घ्यायची. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरचीचे छोटे तुकडे, चिरलेले टोमॅटो घालून पुन्हा परतून घ्यावे. वरून २-२ चमचे पावभाजी मसला आणि लाल तिखट घालून मिसळून घ्यावे. यामध्ये चवीनुसार मीठ घालावे. त्यानंतर सर्व मिश्रण तव्यावरच हलकेसे पावभाजीसारखे स्मॅश करावे. नंतर पावाला लोणी लावून ते तव्यावर गरम करावेत. त्यामध्ये तयार केलेली भाजी भरावी. वरूनही हाच मसाला लावा. त्यावर आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलएका क्लिकवर मिळणार आरोपीची कुंडली\nपुढीलविशेष लेख: आषाढस्य प्रथम दिवसे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nआम्ही ऑन ड्युटी आहोत आम्हाला सोडा; पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांची ट्रॅफिक पोलिसांना...\nसीबीआय अधिकारी वाद; सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढत 29 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली\nपत्नीला सोडल्यामुळे 25 प्रवासी हिंदुस्थानींचे पासपोर्ट सरकारकडून रद्द\nLIVE- विधानसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/amroha-police-helps-poor-children-on-diwali-5980175.html", "date_download": "2018-11-20T11:35:34Z", "digest": "sha1:3KXKB665NIC5UQ6V7HY4PMJHKXTVYWG6", "length": 11316, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "amroha police helps poor children on diwali | 'आम्ही तर दिवे विकत आहोत कोणी घेतच नाहीये काका..हे बोल ऐकून पोलिसही झाले भावुक..", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n'आम्ही तर दिवे विकत आहोत कोणी घेतच नाहीये काका..हे बोल ऐकून पोलिसही झाले भावुक..\nफोटो एका युझरने त्याच्या फेसबुक वॉल वरून केला होता शेअर\nनॅशनल डेस्क- निष्ठुर मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशमधील पोलिसांचा मानवी चेहरा दिवाळी निमित्त सर्वांसमोर आला. उत्तर प्रदेश येथील अमरोहा भागात दिवे विकणाऱ्या मुलांना त्यांनी मदत करून अनेकांची माने जिंकली. त्याचे फोटोज देखील सोशल मीडियावर ठिकठिकाणी व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये दोन लहान मुले मातीपासून बनविलेले दिवे विकतांन आणि त्यांच्या समोर उभे पोलिस आपल्याला दिसतात. हा फोटो एका युझरने त्याच्या फेसबुक वॉल वरून शेअर केला होता.त्यानंतर तो सर्वांसमोर आला आणि लोकांनी त्यांचे तोंडभर कौतुकही केले. सर्वांत आधी हे वृत्त भास्कर डॉट कॉम. ने आपल्या संकेतस्थाळावर पब्लिश केले होते. या पोस्ट मुळे फक्त फेसबुक पेज वर एका दिवसात जवळपास एक लाखांहून अधिक लाईक्स आणि 11 हजारांपेक्षाही अधिक शेअर मिळाले होते.\nकाय लिहले होते यूझरने ...\nएका यूझर ने आपल्या वॉल वर लिहले - दिवाळी निमित्त सजलेल्या बाजारपेठेत परवाने तपासात दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलीसांची एक तुकडी बाजार पेठेत येते जिचे नेतृत्व नीरज कुमार करत असतात. सर्व दुकानदारांना आपली दुकाने व्यवस्थित अखत्यारीत भागात लावण्या संदर्भात त्यांना ते सूचना देत असतात.तेवढ्यात त्यांची नजर दोन मुलांकडे जाते.\nजे जमिनीवर बसून गिऱ्हाईक येण्याची वाट पाहत बसलेले असतात. सर्वांनाच पोलिसांना पाहून असे वाटते की, त्या बिचाऱ्या मुलांना आता ते तेथून हुसकावून लावतात की काय सकाळपासून त्यांचे दिवे विकलेही गेले नाही तोच त्यांना आता येथून रस्त्यात बसण्याच्या कारणावरून हुसकावून दिले जाईल.\nपोलिसांना मुले म्हणाली आम्ही गरीब आहोत साहेब दिवाळी कशी साजरी करणार ...\nनीराज कुमार मुलांजवळ जातात त्यांना त्यांचे नाव विचारतात. घरच्यां विषयी विचारपूस करतात . मुले अगदी केविलवाणे तोंड करून त्यांना म्हणतात आम्ही तर दिवे विकत आहोत पण कोणी खरेदी करायला येतच नाहीये. जेंव्हा दिवे विकले जातील आम्ही येथून लगेच निघून जावू. काका,आम्ही खूप वेळेपासून येथे बसलो आहोत हो पण कोणी आमच्याकडून विकतच घेतच नाहीये आमचे दिवे, आम्ही तर गरीब आहोत दिवे विकले गेले नाही तर आम्ही दिवाळी देखील साजरी नाही करू शकत. मुलांचे त्यावेळचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे. त्यातून त्यांना केवळ काही पैशांचीच अशा होती जेणेकरून मिळणाऱ्या मिळकतीतून ते दिवाळी साजरी करू शकतील.\nनीरज कुमार म्हणाले आम्ही खरेदी करतो सर्व दिवे...\nनीरज कुमार मुलांना म्हणाले काय आहे दिव्यांची किंमत मला विकत घ्यायचे आहेत सांगा त्यांनी दिवे विकत घेतले. त्यांच्याबरोबर सर्व सहकाऱ्यांनी देखील मुलांकडून दिवे विकत घेतले आणि नीरज कुमार स्वतः त्यांच्या बाजूला येऊन थांबले. येणाऱ्या जाणाऱ्यांना दिवे खरेदी करण्यास सांगू लागले. काही वेळातच त्यांनी मुलांचे सर्व दिवे विकून दिले. जसे जसे मुलांचे दिवे विकले जावू लागले तसे तसे मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित होत होता. त्यांचे सर्व दिवे विकल्यानंतर नीराजकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलांना दिवाळीची भेट म्हणून आणखी पैसे देखील दिले. पोलिसांच्या लहानशा मदतीने. मुलांची दिवाली खऱ्या अर्थाने हॅपी ठरली घरी गेल्यांनंतर किती आनंदी झाले असतील मुले याचा आपण अंदाजही नाही लावू शकत.\nलालू यादव प्रकृती अस्वास्थ्यामुळे न्यायालयात राहिले गैरहजर\nसबरीमाला परिसरात पोलिसांची दडपशाही, 68 भाविकांना अटक\nमतांसाठी कुणी घासताेय भांडी, तर कुणी धरताेय लाेकांचे पाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/the-improvement-of-36-lions-rescued-from-the-deadly-virus-is-now-improved-5979562.html", "date_download": "2018-11-20T11:25:40Z", "digest": "sha1:YZQTGYETF6VDGZ3LBRBXMVUOHJF4YQ6R", "length": 8727, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The improvement of 36 lions rescued from the deadly virus is now improved | घातक विषाणू हल्ल्यातून सुटका केलेल्या 36 सिंहांच्या प्रकृतीत आता होतेय सुधारणा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nघातक विषाणू हल्ल्यातून सुटका केलेल्या 36 सिंहांच्या प्रकृतीत आता होतेय सुधारणा\nसीडीव्हीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी त्यांना लस दिली जात आहे.\nअहमदाबाद - गुजरातच्या गीर अभयारण्यात विषाणूच्या संसर्गात १७ सिंह मृत्युमुखी पडल्यानंतर तेथून सुटका केलेल्या ३६ सिंहांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे, पण त्यांना आणखी काही दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल, अशी माहिती एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी दिली. अमरेली जिल्ह्यातील गीर वन विभागाच्या दालखानिया परिक्षेत्रात कॅनाइन डिस्टेम्पर व्हायरसचा (सीडीव्ही) संसर्ग झाला होता. त्यामुळे सप्टेंबरच्या मध्यात तेथील २३ पैकी १७ सिंहांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या भागातून ३६ सिंहांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले होते. सुटका करण्यात आलेल्या या सिंहांना राज्य वन विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या तीन वेगवेगळ्या भागात ठेवण्यात आले आहे. सीडीव्हीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी त्यांना लस दिली जात आहे.\nयाबाबत माहिती देताना जुनागढ येथील मुख्य वन संरक्षक दुष्यंत वासवादा म्हणाले की, ‘सप्टेंबरअखेरपासून सिंहांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. या सिंहांना तीन आठवड्यांच्या अंतराने बुस्टर डोस देण्यात येत आहेत. लस विविध टप्प्यांत दिली जात आहे. ती एका डोसमध्ये दिली जात नाही. एकदा का टप्पा पूर्ण झाला की मग त्यांना पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी पाठवायचे की नाही याबाबत विचार केला जाईल. त्यानंतरच त्याबाबतचा निर्णय होईल. लसीकरण प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा आम्ही करत आहोत.’ गीर अभयारण्यातील एका विशिष्ट भागात २३ सिंह मृतावस्थेत आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यावरून राज्य सरकार अडचणीत आले होते. या २३ सिंहांपैकी १७ सिंहांचा मृत्यू सीडीव्हीच्या संसर्गामुळेच झाला होता, या वृत्ताला चाचण्यांतून दुजोरा मिळाला होता.\nपूर्व आफ्रिकेतील ३० टक्के सिंह विषाणूचे बळी\nसीडीव्ही हा धोकादायक विषाणू मानला जातो. पूर्व आफ्रिकेतील जंगलांतील सिंहांच्या एकूण संख्येपैकी ३० टक्के सिंहांचा मृत्यू या विषाणूच्या संसर्गामुळे झाल्याचे म्हटले जात आहे.\nलालू यादव प्रकृती अस्वास्थ्यामुळे न्यायालयात राहिले गैरहजर\nसबरीमाला परिसरात पोलिसांची दडपशाही, 68 भाविकांना अटक\nमतांसाठी कुणी घासताेय भांडी, तर कुणी धरताेय लाेकांचे पाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvrajpardeshi.com/2016/09/", "date_download": "2018-11-20T12:03:10Z", "digest": "sha1:2MWL4ON45TENTOOYA2WR4RTZJVRWND5P", "length": 2062, "nlines": 60, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "September 2016 - Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nकेंद्र सरकार आणि पेट्रोलियम कंपन्यांची लॉबिंग\nऐन सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर स्थिर अ...\nकेंद्र सरकार आणि पेट्रोलियम कंपन्यांची लॉबिंग Reviewed by Yuvraj Pardeshi on 23:50 Rating: 5\nनाथाभाऊ व सुरेशदादांचा राजकिय प्रवास अन् दुर्देवी योगायोग\n१८४३ शाळा, २ लाख विद्यार्थी व ८ हजार शिक्षकांची दररोज व्हॉट्सऍपवर हजेरी\nभाजपाला मिळालेल्या यशाचे श्रेय खडसेंचे का महाजनांचे\nकोंडीतून बाहेर पडण्यासाठी खडसेंची धडपड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2018-11-20T12:07:40Z", "digest": "sha1:KROZ5PWZIGQ6F7FJAQ3XTVA2ZDZ2CQXW", "length": 5169, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेक्टर - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहेक्टर हे क्षेत्रफळ मोजण्याचे एकक आहे. सहसा जमिनीचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी हे एकक वापरतात. मेट्रिक परिमाणांमधील मीटर या एककाशी हेक्टर अशा रितीने समीकरणबद्ध आहे :\n१०० मीटर X १०० मीटर = १ हेक्टर = १०००० वर्ग मीटर आणि\n१०० आर = १ हेक्टर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/6855-karnataka-election-results-congress-troll-on-social-media", "date_download": "2018-11-20T11:22:57Z", "digest": "sha1:URLABURYUPNHPL4ES26OR77GLMMKSZIG", "length": 6181, "nlines": 137, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सोशल मीडियावर काँग्रेस ट्रोल - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसोशल मीडियावर काँग्रेस ट्रोल\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीचं हळू हळू चित्र रंगू लागलं होतं. निवडणुकीचे निकाल येणे सुरु होताच सोशल मीडियावर सुरुवातीला काँग्रेस- भाजप यांच्यात ट्रोल करण्यास काँटे की टक्कर सुरु होती. त्यानंतर मात्र काँग्रेसलाही ट्रोल करण्यास सुरुवात झाली.\nहळूहळू काँग्रेस पिछाडीवर जाण्यास सुरुवात झाली आणि अनेक जणांनी काँग्रेसवरही जोरदार टीका करण्यास सुरवात केली. फेसबुक, ट्विटर वर राहुल गांधी यांना ट्रोल केलं पाहूयात काय आहेत नेमके ते जोक्स......\nराहुल गांधीला ट्रोलरर्सने केले हैराण, सोशल मीडियावर Jokesचा भडीमार - http://bit.ly/2IlJlBW\nहिटलरपासून नेमकी प्रेरणा कुणी घेतली- स्मृती इराणींचा राहुल गांधींना टोला\nहल्ला घडविणारे त्याची निंदा कशी करतील- राहुल गांधींच पंतप्रधान मोदींवर टिकास्त्र\nराहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक\nराहुल गांधी येणार मराठवाड्याचा दौऱ्यावर\nराहुल गांधी, हिंदुत्व आणि गुजरात निवडणूक\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/6/15/Vismrutit-gelelya-mhani-ani-wakprachar-part-22.html", "date_download": "2018-11-20T12:01:02Z", "digest": "sha1:XTOTDOAUSVFN3DFOVCM3FNKW3SZ6GAGP", "length": 13821, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २२ विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २२", "raw_content": "\nविस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २२\nअवंती : मेधाकाकू, उद्यापासून शाळा सुरू.... आणि पावसाची शाळाही सुरू झालेली आहे चार दिवसांपूर्वीच... आणि पावसाची शाळाही सुरू झालेली आहे चार दिवसांपूर्वीच... आणि आता आपली दोघींची शाळा भरली आहे...\nमेधाकाकू : अवंती, अलीकडेच आपल्या या म्हणींच्या गप्पांच्या मधेच एक फ्रेंच मनोविश्लेषणवादी सिद्घांतकार जॅक लाकाँ (Jacques Lacan -1901-81) याचे पुस्तक वाचायला घेतले आहे. डॉ कार्ल गुस्ताव यंग याच्या सारखाच हा सुद्धा डॉ सिग्मंड फ्रॉईड या नामवंत मनोविश्लेषकाचा चाहता. या मनोविज्ञान विश्लेषक लेखकाने जगभरातील कुठल्याही संस्कृतीमधील-विविध भाषातीलं प्रचलित गद्य आणि पद्य अशा विविध पारंपरिक रचना, साहित्यकृती आणि त्यामधून समाजाला नकळत जाणवणारे अबोध अर्थ इत्यादींचा विचार केला. याच अभ्यासामध्ये त्याने अशा संहिता आणि वाचक ह्यांच्यातील परस्पर संबंध ह्याचाही अभ्यास मांडला... १९५९ मध्ये पॅरिस येथे त्याने ‘नीओ-फ्रॉइडियन’ ( नव-फ्रॉइडवादी ) गटाची स्थापना केली आणि त्याचवेळी त्याने डॉ सिग्मंड फ्रॉईड याच्या “सामूहिक अबोध” म्हणजेच (कलेक्टिव्ह अन्‌कॉन्शस) या संकल्पनेचा विस्तार करणारे लेखन केले. आता तू म्हणशील इतका वेगळा विषय, मी आज अचानक का घेतलाय आपल्या गप्पांमधे तर, त्याला कारणही तितकेच संयुक्तिक आहे. ते म्हणजे आपल्या पारंपारिक मराठी म्हणी - वाकप्रचार आणि मराठी समाजमन.\nअवंती : अरेच्या... मेधाकाकू, असे दिसताय की मी शाळेत वरच्या इयत्तेत गेल्याबरोबर तू या अभ्यासातही वरच्या इयत्तेत घातलेलं दिसताय. सही है यार काकू.. मस्त मस्त.. म्हणून हा धडा जरा पुढचा आहेसे दिसताय मला. मेधाकाकू, मला सांग, या संहिता आणि वाचक यांचा परस्पर संबंध म्हणजे नक्की काय सांगतोय हा लेखक...\nमेधाकाकू : क्या बात है भीडू... एकदम सही प्रश्न विचारलायस. हा लेखक नेमके तेच सांगतोय जे आपण गेले सहा महिने या विषयाबद्दल बोलतोय. म्हणी आणि वाकप्रचारांचा आपल्या समाजातला-समाजश्रुती मधला संदर्भ आपण शोधतोय.. कालच्या अभ्यासात आपण पहिले की अन्न-धान्य-आहार-जेवण-भोजन ही आपली प्राथमिक गरज. जगभरातल्या सगळ्याच संस्कृतींमध्ये सारखीच असणार आहे. अनेक शतकांपासून या विषयातले अनुभवाचे विचार प्रत्येक संस्कृतींमधील रचना आणि साहित्यात नोंदले गेले आहेत, एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे दिले जात आहेत आणि विद्यमान समाजावर याचा निश्चित परिणाम होत असतो. या फ्रेंच मनोविश्लेषणवादी सिद्घांतकार जॅक लाकाँ याने असा विस्तृत विचार मांडला आणि नेमका हाच आपल्या जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय आहे.....आता ही अनेक शतके प्रचलित म्हण काय सांगते या तीन शब्दात.....आता ही अनेक शतके प्रचलित म्हण काय सांगते या तीन शब्दात... अंतकालापेक्षा मध्यान्ह काल कठीण.\nअवंती : मेधाकाकू, अंतकाल म्हणजे मृत्यू जवळ येणे... असा अर्थ मला महित्ये पण मध्यान्हकाल म्हणजे काय असेल बरे. काही टोटल लागत नाहीये मला...\nमेधाकाकू : अंतकालापेक्षा मध्यान्ह काल कठीण. आता असे बघ अवंती की, मध्यान्ह काल म्हणजे आपल्या भारतीय कुटुंब व्यवस्थेत भोजनाची- जेवणाची वेळ... तू आजचा आपला कुटुंब व्यवहार पाहू नको. तू साधारण शंभर वर्षे मागे जा ज्या काळात प्रत्येक भारतीय कुटुंब आपल्या मध्यान्ह भोजनाचा म्हणजे दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेत असे. कारण भोजन हे जणू आवश्यक तरीही पवित्र कार्य होते... असे भोजन सामूहिक नसावे कारण पुरुष मंडळी कामावर असताना घरातल्या स्त्रिया असे भोजन घेऊन मध्यान्ह काळात त्यांच्या कामाच्या ठिकणी जात असत... असे भोजन सामूहिक नसावे कारण पुरुष मंडळी कामावर असताना घरातल्या स्त्रिया असे भोजन घेऊन मध्यान्ह काळात त्यांच्या कामाच्या ठिकणी जात असत... आता या शब्दाची जोड अंतकाळाशी का जोडली असावी ते आपण बघूया. शेती प्रमुख व्यवसाय होता तरीही आपल्या समाजात, एकत्र कुटुंब व्यवस्थेत, सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या घरांमध्ये रोज मिळणार्‍या मजुरीवरच कुटुंबाची गुजराण होत असे. अशा रोज साथीला असणार्‍या परिस्थितीवर एखादा हताश कुटुंब प्रमुख रोज पुटपुटत असावा. एकदाच येणारे मरण अंतकाल परवडला पण रोज येणारा मध्यान्हकाल नकोरे देवा... आता या शब्दाची जोड अंतकाळाशी का जोडली असावी ते आपण बघूया. शेती प्रमुख व्यवसाय होता तरीही आपल्या समाजात, एकत्र कुटुंब व्यवस्थेत, सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या घरांमध्ये रोज मिळणार्‍या मजुरीवरच कुटुंबाची गुजराण होत असे. अशा रोज साथीला असणार्‍या परिस्थितीवर एखादा हताश कुटुंब प्रमुख रोज पुटपुटत असावा. एकदाच येणारे मरण अंतकाल परवडला पण रोज येणारा मध्यान्हकाल नकोरे देवा... अवंती आता इथे... जॅक लाकाँ म्हणतात... ती हीच जागा आहे जिथे अनेक शतके, प्रत्येक व्यक्तीची स्वत:ची विचार धारणा निर्माण होत असावी. हे आहे मौखिक परंपरेतून आलेले बुद्धिवैभव ग्रंथांमधला ज्ञानसंचय. आपल्या आजच्या वाकप्रचारसारखे आणि मग एकमेकांच्या नकळत, समाजश्रुती आणि वैयक्तिक स्मृतींमधून निर्माण होणारी संपूर्ण समाजाची विचार धारणा. यालाच त्यांनी “सामूहिक अबोध” म्हणजेच “कलेक्टिव्ह अन्‌कॉन्शस” असा शब्द प्रयोग वापरला आहे. हाच तुझ्या प्रश्नाचा उलगडा म्हणजे “संहिता आणि वाचक यांचा परस्पर संबंध” ...\nअवंती : ओहो – ओके ... मेधाकाकू, जगभर किती विलक्षण प्रवास करतोय आपण या म्हणींच्या-वाकप्रचारांच्या अभ्यासात... पण तुझी एक गोष्ट थोडीशी खटकत्ये आज...सांगू का ...एरवी तू संत साहित्यातले धृष्टांत नेहमी देतेस आज नेमका हा फ्रेंच लेखक का आठवलाय तुला.\nमेधाकाकू : अरेच्या असे आहे का... ओके... मी नक्की सांगेन समजाऊन उद्याच्या गप्पांमधे. पण आधी आजचा अभ्यास आणि मग गप्पा... या वाकप्रचारात सांगितल्या प्रमाणेच...\nअधी अननं मग तननं.\nअसे बघ अवंती की, आपल्या या मराठी भाषेच्या अलंकारामधे फक्त सुविचार किंवा मार्गदर्शक तत्वे समाज प्रबोधनासाठी नोंदवली आहेत इतकेच याचे महत्व नाहीये. तुलना करताना - धृष्टांत देताना - साम्य किंवा भेद दाखवताना किंवा चातुर्य - विवेकाचा सल्ला देताना – योग्य व्यवहार शिकवताना विनोद निर्मिती मिश्किल कोटी निरुपद्रवी पण बोचणारी टीका... अशा सगळ्या छटांचा वापर या म्हणींच्या रचनेत केलेला आपल्याला दिसतो. या बरोबरच उपमा-रूपक-अन्योक्ति-विरोधाभास-अतिशयोक्ति-अनन्वय-भ्रांतिमान आणि श्लेष असे विविध भाषा अलंकार दर्शन या वाकप्रचारातून आपल्याला होते ज्यातून भावार्थ आणि गूढार्थ संकेत मिळतात. अधी अननं मग तननं, अशी मिश्किल कोटी करणारा हा वाकप्रचार द्वयार्थी सुद्धा आहे. आधी पोटोबा... असे सुचवताना शरीरं आद्यम हे माहीत असून सुद्धा अधी अननं (आधी भोजन) असा सल्ला देतोय. तर वेगळ्या चष्म्यातून पाहणारा पेहलवान म्हणतोय... पठ्ठ्या आधी उत्तम खुराक घ्यावा तरच शक्तिवान शरीराची जोपासना करता येईल...\nअवंती : मेधाकाकू... एकदम सही आजचा अभ्यास... आज तू माझी उत्सुकता वाढवली आहेस, आता उद्याचा दिवस कधी एकदा उगावतोय असे झालंय मला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-pimpalgaon-pan-barshi-solapur-11699", "date_download": "2018-11-20T12:28:27Z", "digest": "sha1:M62KFMAN62SSKCG3VYA2GFG7NBKZYS2P", "length": 25635, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, Pimpalgaon pan, Barshi, Solapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘कॅलसिंग'तंत्राने द्राक्ष रोपनिर्मितीचा प्रयोग\n‘कॅलसिंग'तंत्राने द्राक्ष रोपनिर्मितीचा प्रयोग\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nपिंपळगाव पान (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील प्रयोगशील द्राक्ष उत्पादक नितीन घावटे यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर अत्याधुनिक द्राक्ष रोपवाटिका तयार केली आहे. या रोपवाटिकेमध्ये त्यांनी द्राक्ष रोपांची निर्मिती करण्यासाठी कॅलसिंग तंत्राचा अवलंब केला आहे. या रोपांना विशिष्ट वातावरणात वाढविले जाते. या तंत्राने पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी कालावधीत दर्जेदार रोपनिर्मिती करणे शक्य आहे, असा त्यांना विश्वास वाटतो.\nपिंपळगाव पान (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील प्रयोगशील द्राक्ष उत्पादक नितीन घावटे यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर अत्याधुनिक द्राक्ष रोपवाटिका तयार केली आहे. या रोपवाटिकेमध्ये त्यांनी द्राक्ष रोपांची निर्मिती करण्यासाठी कॅलसिंग तंत्राचा अवलंब केला आहे. या रोपांना विशिष्ट वातावरणात वाढविले जाते. या तंत्राने पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी कालावधीत दर्जेदार रोपनिर्मिती करणे शक्य आहे, असा त्यांना विश्वास वाटतो.\nसोलापूर-बार्शी महामार्गावरील वैरागपासून आत वीस किलोमीटरवर पिंपळगाव पान या गावशिवारात नितीन घावटे यांची द्राक्षशेतीची प्रयोगशाळा विस्तारली आहे. त्यांची वडिलोपार्जित दोन एकर शेती होती. पारंपरिक पिकाच्या एेवजी नितीन आणि त्याचे मोठे बंधू सचिन या दोघांनी मोठ्या कष्टाने द्राक्षशेतीला सुरवात केली. गेल्या बारा वर्षांत द्राक्ष शेतीमध्ये सुधारित तंत्राचा वापर आणि विविध जातींची लागवड करत दर्जेदार उत्पादनावर लक्ष केंद्रित केले. शेतीमधील नवीन तंत्राच्या वापरासाठी त्यांना त्यांचे भाऊजी तुकाराम सुरवसे यांचे चांगले मार्गदर्शन मिळते. गेल्या बारा वर्षांत द्राक्षातील अभ्यासामुळे प्रत्येक टप्यात बागेचे त्यांनी काटेकोर नियोजन करत उत्पादनात सातत्य राखले आहे.\nनिरीक्षणशक्तीच्या या बळावरच गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी द्राक्ष रोपवाटिकेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला. सध्या त्यांनी द्राक्ष रोपनिर्मितीसाठी कॅलसिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी पुण्यातील काही आधुनिक रोपवाटिका तसेच हॉलंड, इटाली या देशातील रोपवाटिकांना भेटी दिल्या. तेथे त्यांना रोपनिर्मितीसाठी कॅलसिंग तंत्रज्ञानाची माहिती झाली. त्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर द्राक्ष रोपांच्या निर्मितीसाठी केला आहे. सन २००३ पासून नितीन आणि सचिनने घरच्या शेतीत लक्ष घातले. त्या वेळी थोडेसे द्राक्ष लागवडीचे क्षेत्र होते. परंतु, द्राक्ष बागेचे योग्य नियोजन, गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत त्यांनी वेगळेपण जपले आहे.\nयाबाबत नितीन नितीन घावटे म्हणाले की, आम्ही टप्प्याटप्प्याने द्राक्ष लागवड क्षेत्र वाढवत गेलो. सध्या माझी पंधरा एकरांवर द्राक्ष लागवड आहे. बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन सुपर सोनाका, माणिक चमन, थॉमसन क्लोन, नानासाहेब जंबो या जातींची लागवड आम्ही केलेली आहे. द्राक्ष बागेचे हंगामानुसार योग्य नियोजन, योग्य कालावधीत छाटणी, माती पाणी परीक्षणानुसार खतमात्रांचे नियोजन, वेळेवर कीड, रोगांचे नियंत्रणावर लक्ष केंद्रीत करून आम्ही एकरी सरासरी १८ टन द्राक्ष उत्पादन घेतो. जातीनुसार आणि बाजारपेठेनुसार आम्हाला सरासरी प्रति किलो ४० ते ५० रुपये दर मिळतो. ट्रॅक्‍टर, ब्लोअर यासारख्या यंत्रांचा जास्तीत जास्त वापर करतो. कमीत कमी मनुष्यबळावर बागेचे व्यवस्थापन करण्यावर आमचा भर आहे.\nकॅलसिंग तंत्राने द्राक्ष रोपनिर्मिती\nपारंपरिक पद्धतीने द्राक्ष रोपनिर्मिती करण्याबरोबरीने गेल्यावर्षीपासून नितीन घावटे यांनी द्राक्ष रोपांच्या निर्मितीसाठी कॅलसिंग तंत्राचा वापर एक प्रयोग म्हणून सुरू केला आहे. या तंत्रज्ञानाचा अभ्यासासाठी त्यांनी हॉलंड, इटलीचा दौरादेखील केला. येथील तंत्रज्ञान रोपांच्या निर्मितीत वापरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या रोपनिर्मितीबाबत नितीन घावटे म्हणाले की, खुल्या जागेवर तयार केलेल्या रुटस्टॉक रोपातून १८ ते २० इंचाच्या दर्जेदार काड्या काढल्या जातात. त्यानंतर पाचर कलम पद्धतीने त्यावर आपल्याला हव्या असणाऱ्या जातीचे कलम केले जाते. त्यानंतर कलम केलेली काडी नेट पॉटमध्ये लावली जाते. या कलम केलेल्या काड्या पॉलिहाऊसमध्ये योग्य आर्द्रता आणि विशिष्ट वातावरणात ठेवल्या जातात. नेट पॉटमध्ये साधारणपणे २७ दिवसांमध्ये काडीला मुळ्या फुटतात. त्यानंतर मुळ्या फुटलेल्या काड्या पाच किलो माती असलेल्या मोठ्या पिशवीत लावल्या जातात. मातीमुळे मुळांची तसेच कलमाचीदेखील जोमदार वाढ होते.\nमातीच्या पिशवीत ही रोपे चांगल्या प्रकारे रूजतात. रोपवाढीच्या टप्प्यात योग्य काळजी घेतल्याने रोपे सशक्त होतात. ही रोपे साठ दिवसांत तयार होतात. साधारणपणे तीन महिन्यांच्या कालावधीत ही रोपे मुख्य शेतात लागवडीसाठी दिली जातात. यामुळे शेतकऱ्यांचा काही प्रमाणात रोप व्यवस्थापनाचा खर्च वाचणार आहे. सध्या आम्ही शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन सुपर सोनाका, माणिक चमन, नानासाहेब जम्बो, थॉमसन क्‍लोन, शरद सीडलेस या जातींची रोपे तयार करत आहोत. नेहमीच्या पद्धतीपेक्षा लवकर ही रोपे तयार होत असल्याने निश्चितपणे या नवीन तंत्रज्ञानाचा वापर येत्या काळात वाढणार आहे. येत्या काळात पाचर कलम करण्यासाठी परदेशातून यंत्र आम्ही आणत आहोत. त्यामुळे मजुरांची बचत होईल.\nतीन एकरांवर केली लागवड\nनितीन घावटे यांनी स्वतःच्या तीन एकर क्षेत्रावर कॅलसिंग तंत्राने निर्मिती केलेल्या रोपांची लागवड केली आहे. याबाबत ते म्हणाले की, आम्ही पहिल्यांदाच या रोपाची लागवड आमच्या शेतीमध्ये केलेली आहे. सध्या रोपांची वाढ चांगली झाली आहे. रोपवाटिकेत रोपांची योग्य काळजी घेतली असल्याने पारंपरिक रोपांच्यापेक्षा नवीन रोपांचा वाढीचा वेग चांगला आहे. आॅक्टोबर महिन्यात या नवीन रोपांच्या लागवडीपासून पहिले द्राक्ष उत्पादन सुरू होईल. उत्पादन आल्यानंतर या रोपांच्या लागवडीचे फायदे कळून येतील.\nयोग्य व्यवस्थापनातून चांगले उत्पादन शक्य\nसाधारणपणे जानेवारी, फेब्रुवारीमध्ये रोपवाटिकेत तयार झालेली रोपे शेतात लावली जातात. त्यानंतर खोड, ओलांडा, मालकाडी तयार होण्यासाठी सप्टेंबर, आॅक्टोबर हा महिना येतो. मालकाडी तयार होऊन काडी परिपक्व होण्यास सप्टेंबर शेवट ते २० आॅक्टोबरचा कालावधी येतो. नवीन लागवड केलेल्या बागेत पहिल्यावर्षी फळछाटणी उशीरा म्हणजेच आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर घेतली जाते. त्यानंतर साधारणपणे फळ काढणीपर्यंत जातीनुसार १४० ते १५० दिवसांचा कालावधी लागतो.\n- डॉ. आर. जी. सोमकुवर,\nराष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे\nकॅलसिंग पद्धतीने तयार केलेल्या द्राक्ष रोपांची लागवड.\nनियंत्रित वातावरणात कॅलसिंग पद्धतीने तयार केलेली द्राक्ष रोपे.\nनियंत्रित वातावरणात कॅलसिंग पद्धतीने तयार केलेली द्राक्ष रोपे.\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/mantrochhar/", "date_download": "2018-11-20T12:17:18Z", "digest": "sha1:57AKV4YSNH5ILVFGM24SZQH5ZSXMIQTV", "length": 16148, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "मंत्रोच्चार दूर करतो शरीराचा थकवा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा दणका,दुरावस्था झालेल्या रस्त्याची डागडुजी\nएमआयडीसीतील अग्निशमन केंद्राचे उद्घाटन रखडले\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nफुंडे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nमंत्रोच्चार दूर करतो शरीराचा थकवा\nशरीरात वाताचा प्रभाव वाढल्यास झोप लागत नाही. यासाठी वातावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.\nध्यान आणि मंत्राच्या उच्चारणामुळे आणि मंत्राच्या प्रभावाने त्यांची झोपेची समस्या दूर होईल.\nझोप लागण्याकरिता ‘मी शांत आणि स्थिर आहे’, ‘जगही शांत झोपले आहे, ‘मी माझ्या झोपेचं स्वागत करत आहे’ अशा सूचना मनाला द्याव्यात.\n‘सा ता ना मा’ हा मंत्र म्हटल्याने पेशींना विश्रांती मिळते. थकवा दूर होतो.\n‘हर हर मुकुंदे’ हा मंत्र म्हटल्याने मनाला शांतता मिळून शांत झोप लागते.\n‘अंग संग वाहेगुरू’ या मंत्रामुळे बुद्धी आणि शरीराला आराम मिळतो.\nरात्री झोपताना सगळ्याच प्रकारच्या समस्यांचे निराकरण व्हावे याकरिता ‘ॐ गं गणपतये नमः’ हा मंत्र जपावा. यामुळे वाईट स्वप्नही पडत नाहीत.\n* भूत-पिशाच्ची भीती वाटत असल्यास मारुतीचा ‘शाबर मंत्र’ जपावा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलगुरूपुष्यामृत… जगणे शुभ करा \nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/tips-for-diabeties/", "date_download": "2018-11-20T11:21:34Z", "digest": "sha1:L3JWBCSHCYQBOMCFRNBXFR6MAFFBUCQB", "length": 17628, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "मधुमेहासाठी टीप्स | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nओवैसींकडून काँग्रेसचा भांडाफोड, एमआयएमला दिली होती 25 लाखाची ऑफर\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\nचीन तयार करतोय कृत्रिम सूर्य\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nफणसाच्या पानांचा रस मधुमेहींसाठी गुणकारी मानला जातो. तो नियमित प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.\nपानकोबी आणि फरसबी याचा रस एकत्र करून तो नियमित प्यावा. या रसाने मधुमेह नियंत्रणात राहतो.\nमधुमेह नियंत्रणात ठेवायचा असेल तर लिंबाच्या कोकळ्य़ा पानांचा रस प्यायल्यानेही त्याचा फायदा होतो.\nमधमेहींसाठी चूर्णही फार प्रभावी मानली जातात. त्यासाठी बेलाच्या आणि सीताफळाच्या पानांचे चूर्ण तयार करून ते नियमित घ्यावे. त्याने\nमधुमेही रुग्णांसाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खाण्यापिण्याचे पथ्य सांभाळणे. त्याच्या जोडीला योगासने करणे. याचबरोबर दररोज चालायला जाणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गकताकर उघडय़ा पायांनी चालणे. या गोष्टी नियमित केल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो.\nरात्री काबुली चणे भिजत घालावेत आणि सकाळी ते पाणी प्यायल्याने रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते.\nभेंडीची भाजी मधुमेहींसाठी गुणकारी मानली जाते. त्या भाजीचा जास्तीत जास्त जेवणात समावेश करावा किंवा दोन-तीन भेंडी उभी मध्ये कापून रात्री पाण्यात भिजत ठेकावी आणि सकाळी उठल्याकर ते पाणी प्यावे.\nत्याने मधुमेहींना फायदा होतो.\nमधुमेहींसाठी दालचिनी आणि लवंग खूप गुणकारी आहे. त्यासाठी दोन ग्रॅम दालचिनी चूर्ण आणि एक लकंग पाण्यात उकळून ते पाणी काही वेळाने प्या. नियमित सकाळ-संध्याकाळ हे पाणी प्यायल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनिरामय जगण्यासाठी… किडनी फेल्युअर मागची कारणे\nपुढीलस्मशानभूमीत स्वच्छतेसाठी कामगारच मिळेनात, पालिका प्रशासनाची कबुली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nचालणं एक चांगला व्यायाम\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nआम्ही ऑन ड्युटी आहोत आम्हाला सोडा; पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांची ट्रॅफिक पोलिसांना...\nसीबीआय अधिकारी वाद; सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढत 29 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली\nपत्नीला सोडल्यामुळे 25 प्रवासी हिंदुस्थानींचे पासपोर्ट सरकारकडून रद्द\nLIVE- विधानसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/13/Article-on-Selvakumar-Varadhrajan-by-Tushar-Ovhal-.html", "date_download": "2018-11-20T12:09:56Z", "digest": "sha1:QRXMQOPE6V4VEGJGTEOBH2PPMRXJSMUM", "length": 8578, "nlines": 11, "source_domain": "mahamtb.com", "title": " खेड्याकडे नेणारा सेल्वाकुमार... खेड्याकडे नेणारा सेल्वाकुमार...", "raw_content": "\nशेतीतून नफा कमावला जातो, यावर आज बरेच जण विश्वास ठेवणार नाही. पण, योग्य मेहनत घेतली तर शेती ही फक्त नफा कमावणारी नव्हे, तर रोजगाराची संधी निर्माण करणारीही व्यवस्था होऊ शकते, हे सिध्द केलंय सेल्वाकुमार यांनी...\nशेती हा आतबट्‌ट्याचा व्यवहार झाला आहे. शेतीत आता पूर्वीसारखा राम उरला नाही, ही वाक्यं हल्ली सतत कानी पडत असतात. लहरी हवामान, शेतमालाला न मिळणारा हमीभाव यांसारख्या गोष्टींनी हा समज तर अजून दृढ केला. पण, शेती हा व्यवसाय आहे. त्याच्याकडे हल्ली आपण आर्थिकदृष्ट्या कमी आणि राजकीयदृष्ट्या जास्त पाहतो. शेती हा व्यवसाय नफ्यातही चालतो. त्यासाठी फक्त मेहनतीची नव्हे, तर योग्य मेहनतीची गरज असते. शेतीतून फक्त नफा नाही, तर रोजगार निर्मितीही होऊ शकते, हे सिद्ध केलंय कोईम्बतूरच्या सेल्वाकुमार वरधराजन यांनी. सेल्वाकुमार यांचे काम तसे साधे, पण कमालीचा नफा देणारे. सेल्वाकुमार यांनी शेतकरी आणि ग्राहक यांच्यातली दरी मिटवली. यामुळे शेतकर्‍यांना आपल्या उत्पादनासाठी योग्य भाव तर मिळालाच, पण ग्राहकांना वाजवी दरात चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळाल्या.\nसेल्वाकुमार यांना शाळेपासून शेतीच्या कामात रस होता. सेल्वाकुमार यांचे आजोबा पिकवलेल्या भाज्या मंडईत विकत. मंडईत १ किलो टोमॅटोला ८ रुपये भाव मिळायचा, तो थेट ग्राहकांना विकल्यास १२ रुपये भाव मिळायचा. सेल्वाकुमार स्वतः दारोदारी जाऊन आपल्या शेतातली भाजी विकत. सेल्वाकुमार यांनी कला विभागात पदवी मिळवल्यानंतर व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि बंगळुरूमध्ये नोकरी धरली. या काळात त्यांचे लग्न झाले आणि त्यांना मुलगी झाली. त्यांची मुलगी दोन वर्षांची झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मुलीला बाहेरचे दूध देण्यास सांगितले. सेल्वाकुमार यांच्या पत्नीने काही दिवस बाहेरचे दूधही सुरू केले, पण ते भेसळयुक्त असल्याचे त्यांच्या पतीला सांगितले. आपल्या मुलीलासुद्धा शुद्ध दूध मिळावे म्हणून त्यांनी विचार केला आणि त्यातून उभा राहिला ‘लेमॅन ऍग्रो’चा डोलारा. ‘लेमॅन ऍग्रो’ची त्रिसूत्री म्हणजे शेतकर्‍यांची प्रगती, ग्रामीण युवकांना रोजगार आणि शहरी ग्राहकांचा फायदा. यानुसार सेल्वाकुमार परत कोईम्बतूरला आले आणि शेतीला सुरुवात केली. त्यांनी काही शेतकर्‍यांना हाताशी घेतले. सेल्वाकुमार यांच्या संस्थेतून भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ शहरी भागातल्या ग्राहकांना घरपोच विकले जातात. ज्या वस्तू सेल्वाकुमार यांच्याकडून विकल्या जातात, त्या नाशवंत असतात. आणि या पदार्थात हल्ली कमालीची भेसळ आढळते. ही गोष्ट हेरून सेल्वाकुमार सर्व भाज्या सेंद्रिय पद्धतीने पिकवतात. शहरी मध्यमवर्गीय पैसा खर्च करण्यास तयार असतो, पण वाजवी दरात योग्य पदार्थ त्यांना मिळत नाही आणि त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. ही उणीव कमी करण्यात सेल्वाकुमार यांना यश आले.\nआज शहरात एक पदवीधर तरुण सुरुवातीस १०-१५ हजारांची नोकरी करतो. पण, सेल्वाकुमार यांच्याकडे १७ युवक काम करतात आणि त्यांना महिना ३५ हजार रुपये पगार मिळतो. त्यांचे काम साधे, सरळ आहे. सेल्वाकुमार त्यांना दुचाकी देतात. सकाळी चार तास आणि संध्याकाळी तीन तास हे युवक या दुचाकीवरून शेतमालाची विक्री करून येतात. मधल्या काळात शेतीची कामे करतात. खरा भारत खेड्यात वसतो अशी गांधींची धारणा होती म्हणून ते म्हणत की, ‘‘खेड्याकडे चला.’’ कारण, शहरांवर जर लोकसंख्येचा ताण आला, तर सार्वजनिक सेवांवर ताण येतो. गांधींची ’खेड्याकडे चला’ ही संकल्पना सेल्वाकुमार यांनी यशस्वी करून दाखवली. सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील युवकांपुढे मोठ पेच आहे. रोजगार नसल्यामुळे ते संभ्रमात आहेत. अशा युवकांनी सेल्वाकुमारचा आदर्श घेणे गरजेचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/A-13-year-old-girl-threatens-to-Rape-in-aurangabad/", "date_download": "2018-11-20T11:28:22Z", "digest": "sha1:ZCQLOZDZ4NT4KSTNHOXLJ2USOY3VQYFB", "length": 5443, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 13 वर्षांच्या मुलीला ‘तो’ देतोय ‘रेप’ची धमकी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › 13 वर्षांच्या मुलीला ‘तो’ देतोय ‘रेप’ची धमकी\n13 वर्षांच्या मुलीला ‘तो’ देतोय ‘रेप’ची धमकी\nदेशभर अल्पवयीन मुलींच्या छेडछाड, बलात्कार आणि खुनाच्या घटनांमुळे आधीच जगात भारताची मान शरमेने खाली गेली आहे. त्यात भर म्हणून की काय अजूनही अल्पवयीन मुलींच्या छेडछाडीच्या घटना घडत आहेत. शहरातील सिटी चौकात 13 वर्षीय मुलीला एकाने अश्‍लील शिवीगाळ करून चक्‍क बलात्काराची (रेप करण्याची) धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. या प्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली, परंतु आजारपणाचे कारण पुढे आल्याने न्यायालयाने त्याला तत्काळ जामीन मंजूर केला.\nया प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईने सिटी चौक ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी शेख सलीम शेख इब्राहिम (रा. शहाबाजार, काचीवाडा) याला अटक करण्यात आली होती. त्याने अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून तिची छेड काढली. तिला अश्‍लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. तसेच, भयंकर म्हणजे त्याने अल्पवयीन मुलीला चक्‍क बलात्काराची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास अधिकारी महिला उपनिरीक्षक ए. एन. पाटील यांनी आरोपी शेख सलीम याला अटक केली होती.\nअल्पवयीन मुलींच्या छेडछाडीचे अनेक गुन्हे शहरात घडतात. हे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी उपाययोजनाही केल्या. मात्र, जवळचे मित्र, नातेवाईकच आरोपीच्या पिंजर्‍यात असल्याने या घटनांना रोखणे पोलिसांनाही पूर्णपणे शक्य नाही. दरम्यान, सध्या कठुआ आणि उन्नाव येथील घटनांमुळे रोज प्रकरण चिघळत चालले आहे. या घटनांच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच आणखी अशाच घटना समोर येताना दिसत आहेत.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-drugs-connection-in-Belgaum/", "date_download": "2018-11-20T11:30:17Z", "digest": "sha1:TQ5MXXHBJMSFRELOZVHC5TXHA5AOMNWX", "length": 8686, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेळगाव ड्रग्जचे इंटरनॅशनल कनेक्शन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बेळगाव ड्रग्जचे इंटरनॅशनल कनेक्शन\nबेळगाव ड्रग्जचे इंटरनॅशनल कनेक्शन\nबेळगाव : श्रीकांत काकतीकर\nबेळगावात अधूनमधून अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिस कारवाईचा फार्स सुरू असतो. प्रत्यक्षात महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेले बेळगाव कुख्यात्य गुन्हेगारांबरोबरच ड्रग्ज माफियांसाठी सुरक्षित स्थान बनले आहे. 2007 साली शहरात उघड झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जमाफिया प्रकरणाची पाळेमुळे परदेशापर्यंत पोहोचल्याचे उघडकीस आले होते. यानंतरही देशाच्या विविध भागातून शहरात अमली पदार्थांची रेलचेल कायम आहे.\n2007 साली ड्रग्जमाफिया प्रकरणात आकाश देसाई या नावाने खळबळ निर्माण केली. टिळकवाडी पोलिसांना निनावी फोनव्दारे एका बंगल्यातील संशयास्पद हालचालींची माहिती देण्यात आली होती. त्यावेळच्या पोलिस अधिकार्‍यांनाही निनावी फोनव्दारे मिळालेल्या माहितीची शहनिशा करण्यासाठी जाताना एका आंतराष्ट्रीय माफिया प्रकरणाचा उलगडा होणार असल्याची कल्पना नव्हती.\nटिळकवाडी पोलिसांनी चन्नम्मानगर व हिंदवाडी येथील बंगल्याची झडती घेण्याचे काम केले. त्यावेळी कोट्यवधी रुपयांचे मारीजुवा व हशीश त्या बंगल्यात सापडले. कारवाईसाठी गेलेल्या पोलिस अधिकार्‍यालाही प्रथमत: हाती लागलेल्या नशिल्या पदार्थांच्या किमतीचा अंदाज आला नाही.\nतत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख हेमंत निंबाळकर यांना ज्यावेळी टिळकवाडी पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळाली, यावेळी त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. निंबाळकर यांना आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफिया प्रकरणाचा शहरात पर्दाफाश झाल्याच्या माहितीने हादरवून सोडले. 2007 साली बेळगावात उघड झालेल्या या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आकाश देसाईचे नाव पुढे आले.आकाशसह अन्य चौघांना त्यावेळी अटक करण्यात आली. आकाश आणि त्याच्या साथीदारांकडून कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली. अफगाणिस्तान, पाकिस्तान येथून नेपाळच्या डांग जिल्यातून दिल्ली, गोवामार्गे माराजुवाना, हशीश व अन्य अमली पदार्थ बेळगावला पाठविले जात असत.\nनेपाळ येथून ते ड्रग्ज बेळगावला आणण्याच्या कामासाठी दोघे काम करत होते. गोव्यात आलेला माल बेळगावला व पुढे परदेशात पाठविण्याच्या कामात गोव्याचा सज्जन गुंतला होता. परदेशातून बेळगावात आलेले ड्रग्ज पुन्हा परदेशात पाठवण्यासाठी आकाश आणि त्याच्या साथीदारांनी फिल्मीस्टाईल फंडा वापरला होता. बेळगावात आणण्यात येणार्‍या ड्रग्जची पाकिटे फोटोफ्रेममध्ये दडवण्यात येत असत. फोटोफ्रेमवर कार्बनफिल्मचे वेस्टन लावले जात असे. त्यावर परदेशात फोटोफ्रेम पाठवल्या जात असल्याचे आकर्षक पॅकिंंग होत असे.\nधातुशोधक यंत्राला कार्बनफिल्ममुळे फोटोफ्रेममध्ये घातलेल्या अमली पाकिटांचा सुगावाच लागत नसे. हा सारा प्रकार गुमनामपणे सुरू होता. बेळगावातील फोटोफ्रेममधून युरोप, द. आफ्रिका, मलेशिया व आखाती देशात मारीजुआना, हशीश व अन्य अमली पदार्थाची तस्करी केली जात असे. यातून आकाश व त्याच्या साथीदारांनी गडगंज कमाई केली. आकाशकडे 45 लाखांची कार तर 18 लाख रुपयांची दुचाकी पोलिसांना सापडली. या ड्रग्जमाफिया प्रकरणात 2007 सालची कारवाई सर्वात मोठी धक्कादायक घटना मानली गेली.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Three-manual-chargesheets-Published-by-BJP/", "date_download": "2018-11-20T12:07:59Z", "digest": "sha1:KRY7RDNB7AI2A23762XPXZKZJE7PCW6W", "length": 7146, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपचे चार्जशीट, सिद्धरामय्यांचा पलटवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › भाजपचे चार्जशीट, सिद्धरामय्यांचा पलटवार\nभाजपचे चार्जशीट, सिद्धरामय्यांचा पलटवार\nकाँग्रेसकडून शेवटचे मोठे राज्य हस्तगत करण्यासाठी उत्सुक असलेल्या भाजपने शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना काँग्रेसला जबाबदार धरले आहे. अन्‍नदात्या शेतकर्‍यांना दु:ख, कर्नाटकात कायद्याची अधोगती आणि सिद्धरामय्या सरकार बंगळूरचे कारस्थानकार, अशी शीर्षके असलेल्या तीन पुस्तिका आरोपपत्रांच्या रूपात रविवारी भाजपने प्रकाशित केल्या.\nकेंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा आणि डी. व्ही. सदानंद गौडा या तीन नेत्यांच्या हस्ते तीन आरोप पत्रांचे अनावरण करण्यात आले. मल्लेश्‍वरम्मध्ये हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता.\nगेल्या 5 वर्षात कर्नाटकात सुमारे साडेतीन हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याला सर्वस्वी सिद्धरामय्या सरकार जबाबदार असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. तोच आरोप आज पुस्तिकेच्या रुपात करण्यात आला. याशिवाय गेल्या 5 वर्षात भाजपच्या 23 कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. ही कायद्याची अधोगती असून यालाही सिद्धरामय्याच जबाबदार असल्याची टीका भाजपने केली आहे.\nगुत्तेदारांच्या प्रवेशाने भाजपमध्ये कलह\nगुलबर्ग्याचे प्रभावी नेते मलिकय्या गुत्तेदार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला असून अनेक भाजप नेते माझ्या संपर्कात आहेत, असा दावा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.\nचामुंडेश्‍वरी मतदार संघाच्या दौर्‍यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. गुत्तेदार हे काही राज्यस्तरावरचे नेते नाहीत. शिवाय त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गुलबर्गा जिल्ह्यातील स्थानिक भाजप नेत्यांनी काय करावे. त्यांचे राजकीय भवितव्य काय. त्यांचे राजकीय भवितव्य काय यामुळे त्यानेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला असून प्रवेश देण्याबाबत चर्चा सुरू आहे.\nभाजपने कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस बहुमत मिळविणारच. भाजपलाही त्याची जाणीव झाली आहे. त्यामुळेच त्यांनी काँग्रेस नेत्यांना आपल्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण त्यांना त्यात यश येणार नाही, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.\nआयजीपी धमकीप्रकरणी चौघे ताब्यात\nविजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू\nआधी वडाप वाहनांना नियम लागू करा\nशॉर्टसर्किटने घराला आग, बैल ठार\nम.ए.समिती कार्यकर्त्यांवरील दोषारोप निश्‍चिती लांबणीवर\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Ambedkar-memorial-contract/", "date_download": "2018-11-20T12:31:18Z", "digest": "sha1:SSRRJ2SXKC6AJTH4SQ4DAEUF2ENBCMID", "length": 7084, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 'या' कंपनीला मिळाले आंबेडकर स्मारकाचे कंत्राट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'या' कंपनीला मिळाले आंबेडकर स्मारकाचे कंत्राट\n'या' कंपनीला मिळाले आंबेडकर स्मारकाचे कंत्राट\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यकारिणी समितीची बैठक आज नागपूरमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये दादर येथील इंदू मिल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बांधकाम करण्यासाठी मे. शाहपुरजी पालनजी आणि को.प्रा.लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच डी.एन.नगर ते बीकेसी या मेट्रो-2 ब च्या व्हाया डक्ट आणि स्थानकांच्या बांधकामाकरिता मे. सिम्प्लेक्स इन्फ्रा लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मंडाले येथील मेट्रो डेपोकरता सविस्तर संकल्पचित्र सल्लागार आणि कंत्राटदार म्हणून अनुक्रमे मे. सिसट्रा एमव्ही कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि मे. एमबीझेड-युक्रेन आणि मे आरसीसी इन्फ्रा व्हेनचर्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nप्राधिकरणाने काढलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये शाहपुरजी पालनजी या एकाच कंपनीने निविदा सादर केली आहे. प्राधिकरणाने या स्मारकासाठी 622 कोटी रूपयांची निविदा काढल्या असताना शाहपुरजी पालनजी कंपनीने 783 कोटी खर्चाची निविदा सादर केली आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण ही आपल्या पिढीसाठी लाभलेला आशीर्वाद आहे आणि हाच आशीर्वाद पुढील पिढीकरता देखील महत्त्वाचा ठरणार आहे. आमचे हे भाग्य आहे की त्यांचा हा वारस या भव्य सामरकाच्या रूपात असाच पुढे राहणार आहे, असे प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यु.पी.एस मदान यावेळी म्हणाले. तसेच मेट्रो-2 ब च्या बाबतीत सांगायचे झाल्यास येत्या वर्षात या प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात होण्याच्या दृष्टीने कंत्राटदार आणि सल्लागारांची नियुक्ती ही एक मोठी झेप आहे. प्रवाशांची सुविधा लक्षात घेता ही मार्गिका इतर मेट्रो मार्गिकेप्रमाणेच महत्त्वाची ठरेल, असेही मदान यावेळी म्हणाले.\nबक्षीस स्वरूपात मिळालेले चार कोटी वापरायचे कसे\n‘ठाकरे’ चित्रपटात नवाझुद्दीन बाळासाहेबांच्या भूमिकेत (व्हिडिओ)\nजेजे, सेंटजॉर्ज, जीटी, कामा रुग्णालये महागणार\nसेनाप्रमुखांचे व्यक्‍तिमत्व एका चित्रपटात सामावणारे नाही\nसंजय पांडे, बिपीन बिहारी महासंचालकपदी\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nओबीसी मधील आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/MNS-supporter-Shishir-Shinde-will-enter-in-Shiv-Sena/", "date_download": "2018-11-20T11:26:45Z", "digest": "sha1:MU6QFZHEV55ZL2NW47JHNQAIRN5UMT6B", "length": 4293, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनसेला धक्का; शिशिर शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेला धक्का; शिशिर शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार\nमनसेला धक्का; शिशिर शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nराज ठाकरे यांच्या महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्‍का बसणार आहे. मनसे नेते शिशिर शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. १९ जून रोजी शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्‍याची माहिती समोर आली आहे. आगामी २०१९ च्या निवडणुका लक्षात घेता शिंदे यांच्या प्रवेशाचा मनसेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.\nयाआधीच मनसेच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश आहे. कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची गळती लागलेल्या मनसेसाठी शिंदे यांच्या प्रवेशामुळे मोठा धक्का बसला आहे.\nराज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून शिशिर शिंदे यांना ओळखले जायचे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या नेत्यांमध्ये शिशिर शिंदेंचा समावेश होता. ते मनसेचे आमदार म्हणून निवडूनही आले होते. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. गेल्या वर्षी मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांना डावलण्यात आले. तेव्हापासून शिशिर शिंदे नाराज असल्याचे वृत्त होते.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Suspension-of-recruitment-in-Tarapur-Nuclear-Power-Project/", "date_download": "2018-11-20T11:24:26Z", "digest": "sha1:3AH7WISW3N2AMEX53DUQ7TMKNO2BUKTQ", "length": 4633, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील भरतीस स्थगिती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील भरतीस स्थगिती\nतारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील भरतीस स्थगिती\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nपालघर येथील तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात सुरू असलेली तृतीय श्रेणीतील नोकरभरतीला स्थगिती तसेच स्थानिक प्रकल्पबाधित विद्यार्थ्यांना संधी देण्याचा सकारात्मक विचार केला जाईल, अशी ग्वाही अणुऊर्जा प्रकल्प महाप्रबंधक सतीश कुमार शर्मा यांनी दिली.\nप्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी भाजपचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी मुंबईतील अणुशक्तीनगर येथे शर्मा यांची भेट घेतली असता, या भेटीदरम्यान शर्मा यांनी हे आश्‍वासन दिले.खासदार गावित यांनी स्थानिकांच्या नोकरभरतीबाबत आग्रही मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत गावित यांनी तृतीय श्रेणीतील कामगार भरतीत स्थानिक प्रकल्प बाधित विद्यार्थ्यांना संधीसाठी आग्रही मागणी केली. शासनाच्या प्रकल्पबाधित नोकरभरती धोरणानुसार 80 टक्के जागा विस्थापित झालेल्या लोकांच्या भरल्या पाहिजे. नोकरभरतीमधील प्रश्‍नपत्रिकांमध्ये वैकल्पिक भाषा म्हणून मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. तसेच सध्याची भरतीप्रक्रिया तत्काळ रद्द करून नव्याने भरतीप्रक्रिया राबवावी अशी मागणीही त्यांनी केली. संबंधित सर्व मागण्या केंद्र सरकारकडे पाठवून पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन शर्मा यांनी दिले.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Neutral-cut-of-Maoists-in-pune/", "date_download": "2018-11-20T12:15:14Z", "digest": "sha1:QOHKLHYWYJJXQSJCWINR3MTGI56UF7TW", "length": 9268, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माओवाद्यांचा घातपाताचा कट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › माओवाद्यांचा घातपाताचा कट\nदेशातील राजकीय व्यवस्था उलथून टाकण्यासाठी विविध संघटना व पदाधिकारी यांच्यावर हल्ले करण्याचे तसेच देशातील सर्वोच्च राजकीय पदाधिकारी यांना लक्ष्य करून घातपात करण्याचा कट सीपीआय माओवादी या संघटनेचे सदस्य करत असल्याचे सबळ पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे, फरिदाबाद, नवी दिल्ली, हैदराबाद व रांची या शहरांमध्ये एकूण नऊ ठिकाणी छापे टाकण्यात आले. हार्डडिस्क, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, मेमरीकार्ड, मोबाईल फोन, सिमकार्ड, तसेच गुन्ह्याशी संबंध दर्शवणारे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्याच्या आतापर्यंतच्या तपासात त्यांच्या विरोधातच सबळ पुरावे मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आलेली आहे, असे सहपोलिस आयुक्‍त शिवाजी बोडखे व पोलिस उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.\nविश्रामबाग पोलिस ठाण्यात आठ जानेवारी रोजी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याचा तपास करताना अटक केलेले आरोपी आणि प्रतिबंधक संघटना सीपीआय माओवादी यांच्यात संबंध दर्शविणारे विविध पुरावे तपासात मिळून आले आहेत. या तपासात एल्गार परिषदेच्या आयोजनापूर्वी सीपीआय माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेकडून कबीर कला मंचच्या सदस्यांना यापूर्वी अटक केलेल्या आरोपींमार्फत एल्गार परिषदेच्या प्रसार आणि आयोजनासाठी निधी पुरविण्यात आलेला आहे. त्यांच्यातील ई-मेल्स, पत्र, बैठकांतील ठराव आणि बंदी असलेल्या सीपीआय माओवादी संघटनेचे सदस्य आणि अटक केलेल्यांमध्ये झालेल्या कम्युनिकेशनचे पुरावे मिळाले आहेत. त्यांनी सीपीआय माओवादीच्या कार्यप्रणालीप्रमाणे ऑल इंडिया युनायटेड फ्रंट तयार करण्याचा कट रचल्याचे सबळ पुरावे जप्त इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमधील माहितीचे विश्‍लेषण केल्यानंतर समोर आले आहे, असे त्यांनी सांगितले.\nबंदी घातलेली संघटना सीपीआय माओवादी संघटनेने त्यांच्या रणनीतीचा भाग म्हणून देशात कायद्याने प्रस्थापित केलेली राज्यव्यस्था उलथून टाकण्याच्या दृष्टीने आणि त्या उद्देशाने अखिल भारतीय युनायटेड फ्रंटच्या माध्यमातून विविध कारवाया करण्याचा कट रचला आहे. अशा प्रकारची संघटना तयार करण्याचा ठराव सीपीआय माओवादी या संघटनेच्या ईस्टर्न रीजिनल ब्युरोच्या बैठकीत संमत झाला. त्याचा पुरावा उपलब्ध आहे. ईस्टर्न रीजिनल ब्युरो हा सीपीआय माओवादी या संघटनेचा एक भूमिगत गट आहे. या गटाचा भाग म्हणून महाराष्ट्रातही असा एक फ्रंट तयार करण्याच्या दृष्टीने पुणे येथे 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.\nया कटात वरावरा राव, अरुण परेरा, वर्नन गोन्सालविस, सुधा भारद्वाज व गौतम नवलखा यांचा सहभाग असल्याचा ठोस पुरावा आहे. या बेकायदेशीर कृत्यांसाठी निधी जमवणे, शहरी भागातील नक्षल केडर्सकडून तरुणांना भडकवणे, शस्त्रांची जमवाजमव करणे यांचे पुरावे जमविले आहेत. या कटात सीपीआय माओवादी संघटनेच्या वरिष्ठ सदस्यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. सुरक्षा दलातील अधिकारी, कर्मचारी व निरपराध नागरिकांचा मृत्यू घडवून आणण्याच्या दहशतवादी कृत्यांमध्ये ते सहभागी आहेत. गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीपीआय माओवादी संघटनेचे वरिष्ठ सदस्य, तसेच हिंसाचार घडविणार्‍या इतर बंदी असलेल्या संघटना यांचे परस्पर संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Dairy-Development-Minister-Mahadevrao-Jankar/", "date_download": "2018-11-20T11:24:23Z", "digest": "sha1:QTLL7C3WLQNM4IDNW4EDFDSXBGOC3ERO", "length": 6542, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सहकारी दूध संघांवरील कारवाई मागे : ना. जानकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सहकारी दूध संघांवरील कारवाई मागे : ना. जानकर\nसहकारी दूध संघांवरील कारवाई मागे : ना. जानकर\nसहकारी दूध संघांवरील कारवाई राज्य शासन मागे घेत असून यासंदर्भात त्रिसदस्यीय समिती निर्णय घेईल. तूर्त दि. 1 डिसेंबरपासून करण्यात येणारे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन दुग्ध विकासमंत्री ना. महादेवराव जानकर यांनी बुधवारी औरंगाबाद येथे बैठकी दरम्यान केले. दूध खरेदी दराबाबत निर्णय घेऊ, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.\nया बैठकीची माहिती दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष व राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी दिली. ती अशी ः बैठकीस अध्यक्ष पाटील, गोपाळराव मस्के, महानंदच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, खा. रणजित मोहिते-पाटील यांच्यासह राज्यातील दूध संघांचे अध्यक्ष उपस्थित होते. ना. जानकर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.\nशासनाने सहकारी दूध संघांना दूध खरेदीचा दर प्रतिलिटर 27 रुपये देण्याची सक्ती केली होती. कारवाईचा इशारा दिला होता. शासनाच्या या निर्णयाविरोधात काही संघांनी न्यायालयात धाव घेऊन या होणार्‍या कारवाईस स्थगिती घेतली आहे. दरम्यानच्या काळात सहकारी दूध संघांच्या पदाधिकार्‍यांनी ना.जानकर यांची भेट घेऊन चर्चा केली.\nदूध खरेदीसाठी प्रतिलिटर 7 रुपये अनुदान द्यावे, शासनाने अतिरिक्त दूध खरेदी करावे, शालेय पोषण आहारामध्ये दूध भुकटीचा समावेश करावा, दूध पावडरीसाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान द्यावे अशा मागण्या शिष्टमंडळाने केल्या. ना. जानकर यांनी सहकारी दूध संघावरील कारवाई मागे घेत असल्याचे जाहीर केले.\nना. जानकर म्हणाले, दूध खरेदीबाबत निर्णय घेण्यासाठी दुग्ध विकास खात्याचे सचिव, आयुक्त व दूध महासंघाचे कार्यकारी संचालक यांची त्रिसदस्यीय समिती गठण केली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल.\nवाळू तस्कराकडून तलाठ्यास मारहाण\nतपास अहवाल आज वरिष्ठांकडे सादर होणार\nशिरशी खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरास अटक\nराजकीय दबावाखाली काम केल्यास गय नाही\nसांगली : नांगरे-पाटील, शिंदे, काळेंवर गुन्हा दाखल करा\nशेतकरी संघटनेचे उडीद फेक आंदोलन\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Due-to-lack-of-beneficiary-agriculture-department-funds-have-been-diverted/", "date_download": "2018-11-20T11:24:17Z", "digest": "sha1:BSDBTX3LHZP65VWERFFDECAQ4P47LB5R", "length": 5597, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लाभार्थी नसल्याने कृषी खात्याचा निधी वळविला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › लाभार्थी नसल्याने कृषी खात्याचा निधी वळविला\nलाभार्थी नसल्याने कृषी खात्याचा निधी वळविला\nजिल्हा परिषदेकडून घेण्यात येणार्‍या काही योजनांसाठी लाभार्थीच मिळत नसल्याने मागणी नसणार्‍या योजनेतील 36 लाख 70 हजार रुपयांचा अन्य योजनांकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जि.प. कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती मल्‍लिकार्जुन पाटील यांनी दिली.\nसभापती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा परिषदेत कृषी समितीची सभा घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. ताडपत्री, स्प्रे पंप, शेंगाफोडणी मशीन यासाठी निधीची तरतूद असतानाही लाभार्थ्यांची मागणी नसल्याने या योजनेसाठी तरतूद असलेला हा निधी रोटावेटरसाठी वर्ग करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.\nस्प्रे पंपासाठी 400 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असताना 261 अर्ज आले आहेत. थ्री पिस्टन पंपासाठी 507 लाभार्थी उद्दिष्ट असताना 407 लाभार्थ्यांचे अर्ज आले आहेत. डबलपिस्टन पंपाकरीता 250 लाभार्थी उद्दिष्ट असताना 118 अर्ज प्राप्‍त झाले आहेत. शेंगाफोडणी मशीनसाठी 158 लाभार्थी उद्दिष्ट असताना 44 अर्ज प्राप्‍त झाले आहेत. त्यामुळे या योजनांचा निधी रोटावेटरसाठी वर्ग करण्यात आला आहे. रोटावेटरसाठी 80 चे उद्दिष्ट असतताना 194 लाभार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे या योजनेसाठी हा निधी वाढविण्यात आला आहे. या बैठकीत विविध योजनांसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली. या समितीच्या बैठकीस समितीचे सदस्य गणेश पाटील, शुभांगी उबाळे, दिनकर नाईकनवरे, संगीता मोटे आदी उपस्थित होते. लाभार्थ्यांची यादी मंजूर केल्याने या लाभार्थ्यांनी पत्र मिळताच 15 दिवसांत संबंधित वस्तू खरेदी करुन त्याची पावती पंचायत समितीकडे सादर करावी, असे आवाहन सभापती पाटील यांनी केले आहे.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Parel-Workshop-Ask-To-Making-Broad-Gauge-LHB-Coaches-Kurdwadi-Workshop-Solapur/", "date_download": "2018-11-20T11:34:27Z", "digest": "sha1:PJMBYARXXLZLFV5TBYR3KK5EWLHE6NSE", "length": 5536, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नॅरोगेज डिझेल इंजिनच्या कामाबाबत विचारणा : दडस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › नॅरोगेज डिझेल इंजिनच्या कामाबाबत विचारणा : दडस\nनॅरोगेज डिझेल इंजिनच्या कामाबाबत विचारणा : दडस\nपरेल वर्कशॉपमधील नॅरोगेज डिझेल इंजिन तसेच ब्रॉडगेज एलएचबी कोचेसची बोगी तयार करण्याबाबत रेल्वे बोर्डाकडून विचारणा झाली असल्याचे कुर्डुवाडी वर्कशॉपचे प्रबंधक विजयसिंह दडस यांनी सांगितले. 4 हजार 500 कामगारांच्या स्थलांतराबाबत निर्माण झालेला संभ्रम यामुळे दूर झाला आहे. परेल (मुंबई) येथील बंद करण्यात आलेल्या वर्कशॉपमधील 4 हजार 500 कामगार कुर्डुवाडी वर्कशॉपकडे स्थलांतरीत होणार असल्याची माहिती प्रसिध्द झाली होती. या वृत्तामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली होती.\nयाबाबत प्रबंधक विजयसिंह दडस यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, कामगार स्थलांतराचे वृत्त खोटे आहे. त्याबाबत कुर्डुवाडी वर्कशॉप प्रशासनाकडे कोणतीही माहिती नाही. वास्तविक वर्कशॉप बंद करण्याचे अथवा त्याठिकाणचे काम इतरत्र देण्याचे अधिकार रेल्वे बोर्डाला आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे परेल वर्कशॉपकडे साधारण 2200 कामगारांचे मनुष्यबळ आहे. असे असताना साडेचार हजार कामगार आले कोठून ते कळत नाही. पूर्ण परेल वर्कशॉप बंद होणार नाही. या वर्कशॉपमधील नॅरोगेज डिझेल इंजिन तसेच ब्रॉडगेज कोचचा खालील सांगाडा तयार करण्याच्या कामाबाबत कुर्डुवाडी वर्कशॉपला विचारणा झाली आहे. हे काम कुर्डुवाडीतील सध्याच्या 285 मनुष्यबळातच होऊ शकते, असे प्रबंधक दडस यांनी स्पष्ट केले. सध्या वर्कशॉपमध्ये वार्षिक 360 वॅगनचे उद्दिष्ट पूर्ण होत आहे. नॅरोगेज वॅगनचे 22 चे उद्दिष्ट आहे. 18 वॅगन पूर्ण झाल्या आहेत. 47 करोड रुपयांच्या निधीतून विस्तारीकरणाचे काम ‘राईट्स’ कंपनीकडून योग्य पध्दतीने होत असल्याचे त्यांनी सांगितले.\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/ST-Corporations-profit-of-16-crores-in-ashadhi-yatra/", "date_download": "2018-11-20T11:25:26Z", "digest": "sha1:TR4U7Z4ISN5CJEDTRGHZQJXHD66KWQTX", "length": 5629, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एस.टी. महामंडळाला विठोबा पावला! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › एस.टी. महामंडळाला विठोबा पावला\nएस.टी. महामंडळाला विठोबा पावला\nसोलापूर : इरफान शेख\nऐन आषाढी वारीत मराठा समाजाच्या आंदोलनाचे एस.टी.वर सावट होते. सोलापूरसह राज्यात अनेक ठिकाणी या आंदोलनात एस.टी. टार्गेट झाली असली तरी गतवर्षीच्या तुलनेत महामंडळाला यंदा विठोबा पावला आहे. यावर्षी आषाढी वारीत महामंडळाचे उत्पन्न तब्बल 16 कोटींवर गेले आहे, तर सोलापूर विभागाचे उत्पन्नही दुपटीने वाढले आहे.\nदिवाळी, गणपती उत्सव, तुळजापूर यात्रा, आषाढी, कार्तिकी वारी यासह राज्यातील विविध यात्रांच्या माध्यमातून एस.टी. प्रशासनाला जादा वाहतुकीमुळे उत्पन्नामध्ये वाढ होत असते. यासाठी एस.टी. प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येते. यंदाही एस.टी. प्रशासनाकडून आषाढीसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. पण याच कालावधीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये शेकडो एस.टी. गाड्यांचे नुकसान झाले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आंदोलनाच्या सावटामुळे यंदाच्या उत्पन्नावर परिणाम होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. परंतु, महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.\nसोलापूर विभागाला आषाढी यात्रा कालावधीमध्ये गतवर्षी 42 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. त्या तुलनेत यंदा 80 लाख 57 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी 57 हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. यंदा प्रवाशांची संख्या वाढून 96 हजारांवर गेली आहे. यंदा सोलापूर विभागाला 40 लाख रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले आहे, तर प्रवाशांची संख्या तीस हजारांनी वाढली आहे.\nयाचबरोबर सोलापूर डेपोचे यंदाचे उत्पन्न चौदा लाख रुपये आहे, तर 19 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. मागील वर्षी सोलापूर विभागाला 9 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते, तर 21 हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. जरी प्रवाशांची संख्या घटली असली तरी तिकीट दरवाढीमुळे यंदाचे उत्पन्न वाढले आहे.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/solapur-universitys-name-will-change-as-ahilyabai-holkar-290445.html", "date_download": "2018-11-20T11:51:24Z", "digest": "sha1:EOTKXKZENQXLODVMEIYI6YDJFESPVPHD", "length": 13715, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं देणार नाव, तावडेंची घोषणा", "raw_content": "\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nसोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं देणार नाव, तावडेंची घोषणा\n३१ मे २०१८ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात नामविस्तार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.\nसोलापूर, २० मे : सोलापूर विद्यापीठाचा 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ' असा नामविस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मे २०१८ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात नामविस्तार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. मंत्रालयात शनिवारी शिवा संघटनेच्यावतीनं वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिनिधी आणि धनगर समाजाचे प्रतिनिधींच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तावडे यांनी ही माहिती दिलीय.\nया बैठकीस धनगर समाज विकासपरिषदेचे अध्यक्ष गणेश हाके, राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतले, यशवंत उद्योजकचे अध्यक्ष ललित बंडगर, शिवा महिला आघाडीच्या अध्यक्ष वैशाली लाठे, शिवा संघटनेचे अध्यक्ष शिवा बिराजदार आदिसह समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nयावेळी दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी सामंजस्याने समाजाच्या हिताचा निर्णय घेतल्याने तावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार उपसमिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेण्यात आला असल्याचे श्री तावडे यांनी यावेळी सांगितले. तसेच, सोलापूर विमानतळास महात्मा बसवेश्वर विमानतळ असे नाव देण्याचा निर्णय आणि सोलापूर रेल्वे स्टेशनला श्री सिद्धेश्वर रेल्वे टर्मिनस असे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासन रेल्वे प्रशासनास पाठविणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nछत्तीसगडमध्ये अखेरच्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात, १२ लाख पोलीस तैनात\nया आहेत आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80/news/page-7/", "date_download": "2018-11-20T11:58:48Z", "digest": "sha1:E5HNYK46CASYHJQJYRPSWYY6WIBJHYAK", "length": 10153, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अरुण जेटली- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nअरुण जेटलींकडे संरक्षण मंत्रालयाचा जादा कार्यभार\nहेलिकाॅप्टरमध्ये चढताना अरुण जेटली घसरले, किरकोळ जखमी\nसत्ताधाऱ्यांचे विचारच चुकीचे, गुरमेहर प्रकरणी शरद पवारांचं टीकास्त्र\n...तर बजेट हवंच कशाला \nआता तुम्हाला किती टॅक्स भरावा लागणार \nहा शेरो-शायरींचा अर्थसंकल्प - राहुल गांधी\nहे होणार स्वस्त, हे होणार महाग \nऐतिहासिक शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा अर्थसंकल्प - मुख्यमंत्री\nराजकीय पक्षांना कॅशलेस 'धडा'\nजेटलीचं रेल्वे बजेटही सुसाट,आॅनलाईन तिकीट बुकिंगवर सेवाकर नाही\nअरुण जेटलींच्या भाषणातील ठळक मुद्दे\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/celebrity/", "date_download": "2018-11-20T12:00:10Z", "digest": "sha1:HKIJK2CMWCUYAGQ2NEWQNPYWSQJDTU6Q", "length": 10906, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Celebrity- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nऐश्वर्याच्या लुकपुढे करिना पडली फिकी; अॅवॉर्ड फंक्शनला आणखी कोण झळकलं बघा\nयंदा लक्स गोल्डन रोज अॅवॉर्डला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी कलाकारांचा हटके अंदाज पहायला मिळाला.\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nलाईफस्टाईल Nov 14, 2018\n'हे' सेलिब्रिटी आहेत मधुमेहानं त्रस्त\nशिवसेनेच्या नगरसेवकपुत्राने वाढदिवसाच्या पार्टीत केला हवेत गोळीबार\nदिवाळीमध्ये संजय दत्तचं 'खलनायक' रूप, मीडियाला केली शिवीगाळ, Video व्हायरल\nVIDEO: ...आणि त्यांच्यात अशी जुंपली की सगळे बघतच राहिले\nनाइट ड्रेसवर प्रियांकानं घातले हिल्स, तुम्ही Photos पाहिलेत\nभारतीय क्रिकेटर्सनी अशी साजरी केली दिवाळी, सचिनचा दिसला अनोखा अंदाज\nमहाराष्ट्र Nov 8, 2018\nVIDEO- बारामतीत शरद पवार कुटुंबियांनी अशी साजरी केली दिवाळी\nफोटो गॅलरी Nov 8, 2018\nपंढरपूरकरांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली दिवाळी\nकेदारनाथमध्ये पंतप्रधानांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी\nदिवाळीत राणादा करतो फराळ बनवायला मदत\nदिवाळीत इरफान खानच्या फॅन्ससाठी चांगली बातमी\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/uddhav-thackery/news/page-8/", "date_download": "2018-11-20T11:21:08Z", "digest": "sha1:LHY2RIPKSKCP6XYLF7PLO45RONTFE5LU", "length": 10489, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Uddhav Thackery- News18 Lokmat Official Website Page-8", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\n...यांच्यापेक्षा दिलदार शत्रू बरा -उद्धव ठाकरे\nपालिका निवडणुकीत सेनेचं 'एकला चलो रे' \nराज ठाकरेही मनसे शाखांना देणार भेट\nयुती तोडा मग आम्ही सर्जिकल स्ट्राईक दाखवतो -उद्धव ठाकरे\nमुख्यमंत्र्यांचं काम उत्तमच,पण गृहखातं स्वतंत्र असावं-उद्धव ठाकरे\nपोलिसांच्या सुरक्षेप्रश्नी उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट\n, सेनेच्या गुजरातीत जाहिराती\nअडचणीच्या काळात बाळासाहेब शत्रूला खिंडीत गाठत नव्हते -मुख्यमंत्री\nसेना मंत्र्यांसाठी उद्धव ठाकरे 'वर्षा'वर, प्रलंबित कामाची यादी सोपवली मुख्यमंत्र्यांकडे \nसेना नेत्यांची नाराजी दूर होणार, मुख्यमंत्री-उद्धव ठाकरेंची 'वर्षा'वर बैठक\nऐश्वर्य हा माझा मुलगा नाही, जयदेव ठाकरेंचा गौप्यस्फोट \nउद्धवने बाळासाहेबांना अंधारात ठेवून प्रॉपर्टीच्या कागदांवर सह्या घेतल्या-जयदेव ठाकरे\nशिवसेनेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन, उद्धव ठाकरे आज काय बोलणार \nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/4634-tukaram-mundhe-on-pmpl", "date_download": "2018-11-20T11:11:41Z", "digest": "sha1:PIOONYGHQGEUQC3TWP5Y7X2HEGP6TUAU", "length": 5445, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "तुकाराम मुंढेंची पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना दादागिरी; व्हिडिओ व्हायरल - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nतुकाराम मुंढेंची पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना दादागिरी; व्हिडिओ व्हायरल\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nपुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढेंचा हेकेखोर आणि हुकूमीपणा पुन्हा एकदा समोर आलंय.\nतुकाराम मुंढे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यामध्ये ते पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांवर ओरडताना पाहायला मिळताय.\nपीएमपीएमएल कर्मचारी भरतीची संदर्भात यादी प्रसिद्ध केल्यानंतर पूर्वीपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डावलण्याच आल्याने हे कर्माचारी स्वारगेट येथील कार्यालयाबाहेर जमले होते, त्यावेळी तिथे येऊन मुंढे यांनी या कामगारांना अत्यंत अपमानस्पद वागणून दिल्याचे समोर आलंय.\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/republican-dead-dennis-hof-wins-election-to-nevada-state-assembly/articleshow/66537906.cms", "date_download": "2018-11-20T12:41:21Z", "digest": "sha1:UAZ4AX7DX6UVOWFTAZL5GW26TO2OBLME", "length": 10854, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "international news News: republican dead dennis hof wins election to nevada state assembly - अमेरिका: ट्रम्प यांच्या पक्षातील मृत उमेदवार विजयी | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्यWATCH LIVE TV\nअमेरिका: ट्रम्प यांच्या पक्षातील मृत उमेदवार विजयी\nअमेरिकी सिनेटच्या निवडणुकीत एक आश्चर्यकारक निकाल लागला आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान तीन आठवड्यांपूर्वीच मृत झालेला उमेदवार निवडून आला आहे. डेनिस होफ (वय ७२) असं त्यांचं नाव असून, ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीतर्फे त्यांनी निवाडा येथून निवडणूक लढवली होती.\nअमेरिका: ट्रम्प यांच्या पक्षातील मृत उमेदवार विजयी\nअमेरिकी सिनेटच्या निवडणुकीत एक आश्चर्यकारक निकाल लागला आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान तीन आठवड्यांपूर्वीच मृत झालेला उमेदवार निवडून आला आहे. डेनिस होफ (वय ७२) असं त्यांचं नाव असून, ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीतर्फे त्यांनी निवाडा येथून निवडणूक लढवली होती. ७२ वर्षीय होफ यांचे अमेरिकेत अनेक अधिकृत वेश्यालये आहेत.\nहोप यांनी निवाडा येथून निवडणूक लढवली. १६ ऑक्टोबरला त्यांचे येथील एका वेश्यालयात निधन झाले. होप हे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार होते. मृत्यूनंतरही त्यांचे नाव बॅलेटमधून हटवण्यात आले नव्हते. नुकतीच मतमोजणी झाली. यात त्यांना ६८ टक्के मते मिळाली. त्यांनी डेमोक्रेटिकच्या उमेदवार लेसिया रोमनोव्ह यांचा पराभव केला.\nमिळवा विदेश वृत्त बातम्या(international news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ninternational news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रोको\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृतीयपंथी उमेदवार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्टासमोर शरणागती\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित केले 'मन्नत-ए-अमन'\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\nविदेश वृत्त याा सुपरहिट\nनेओमी राव अमेरिकेत न्यायाधीशपदी\nदारू देण्यास नकार दिला म्हणून घातला विमानात धिंगाणा\nखशोगींच्या मृत्युप्रकरणी पाच जणांना मृत्युदंड\nथेरेसा मे यांचे नेतृत्व धोक्यात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअमेरिका: ट्रम्प यांच्या पक्षातील मृत उमेदवार विजयी...\n'बीजिंग'ऐवजी 'बेगिंग'; PTV प्रमुखाला हटवले\nअक्षय कुमारसाठी बहरीनच्या राजाच्या भावावर खटला...\nट्रम्प यांना वेसण, की वारू सुसाट\nचीनकडून पाकला ६ अब्ज डॉलर\nभारतात ‘पायरेटेड’ सॉफ्टवेअरची चलती...\nपाकिस्तानात मारला गेला तालिबानचा गॉडफादर...\n#मीटू: गुगलच्या कर्मचाऱ्यांचं जगभर वॉक आऊट...\nभारतीय उत्पादनांना अमेरिकेचा फटका...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-crime-deputy-commissioner-police-102392", "date_download": "2018-11-20T12:46:11Z", "digest": "sha1:DAK4QG7GRHMH2BNJDAX2NGY55QERSTHO", "length": 9497, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news crime Deputy Commissioner of Police मिटमिट्यातील नागरिकांची घेतली पोलिस उपायुक्तांनी भेट | eSakal", "raw_content": "\nमिटमिट्यातील नागरिकांची घेतली पोलिस उपायुक्तांनी भेट\nरविवार, 11 मार्च 2018\nऔरंगाबाद - मिटमिटा येथे शनिवारी (ता. १०) सकाळी अकराच्या सुमारास पोलिस उपायुक्त दीपाली धाटे-घाडगे यांनी भेट देत महिलांची विचारपूस केली. दरम्यान, दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय निरपराध नागरिकांनी पोलिसांची धास्ती घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.\nमिटमिटा येथे पोलिसांनी घराघरांत जाऊन निरपराध महिला-पुरुषांना अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे धाटे यांनी घराघरांत जाऊन चौकशी केली. ज्या कुटुंबातील पुरुषांना अटक करण्यात आली होती त्या घरातील महिलांशी त्यांनी संवाद साधला.\nऔरंगाबाद - मिटमिटा येथे शनिवारी (ता. १०) सकाळी अकराच्या सुमारास पोलिस उपायुक्त दीपाली धाटे-घाडगे यांनी भेट देत महिलांची विचारपूस केली. दरम्यान, दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय निरपराध नागरिकांनी पोलिसांची धास्ती घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.\nमिटमिटा येथे पोलिसांनी घराघरांत जाऊन निरपराध महिला-पुरुषांना अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे धाटे यांनी घराघरांत जाऊन चौकशी केली. ज्या कुटुंबातील पुरुषांना अटक करण्यात आली होती त्या घरातील महिलांशी त्यांनी संवाद साधला.\nलाठीचार्जच्या वेळी ड्यूटीवर असलेले काही कमांडो उपायुक्तांसोबत आले होते, असे गावकऱ्यांनी सांगितले. आमदार सुभाष झांबड यांनीही घटनास्थळाला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. त्यानी हा प्रश्‍न विधानपरिषदेत मांडणार असल्याचे नागरिकांना आश्‍वासन दिले. या वेळी स्थानिकांसह पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, नगरसेवक रावण आम्ले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-agriculture-production-system-105356", "date_download": "2018-11-20T12:27:34Z", "digest": "sha1:SMIYCLOOVFHF5M6BWLIK3VEQ7EFJAWE3", "length": 13124, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news agriculture production system उत्पादनाचा अंदाज मिळणारी यंत्रणा उभारावी | eSakal", "raw_content": "\nउत्पादनाचा अंदाज मिळणारी यंत्रणा उभारावी\nसोमवार, 26 मार्च 2018\nशेतमालाच्या विक्रीसंदर्भात अनेक योजना आपल्याकडे विविध खात्यांमार्फत राबविल्या जातात. यासर्व योजनांचे सुसूत्रीकरण करणे, त्यातील कालबाह्य गोष्टी दूर करून नव्याने त्याची अंमलबजावणी करणे अशा गोष्टींचा यात समावेश आहे. अशा प्रकारची ही पहिलीची समिती होती. या शिफारशी राज्य सरकारने स्वीकारल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होईल.\n- सुनील पवार, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य पणन मंडळ, पुणे\nपुणे - नाशवंत शेतमालाची लागवड आणि संभाव्य उत्पादनाचा अंदाज मिळेल, अशी यंत्रणा ग्रामीण भागात उभारावी. त्याद्वारे पुरवठा, साठवणूक, प्रक्रिया आणि निर्यातीचे धोरण राबवावे, अशा शिफारशी शेतमालाला योग्य बाजारभाव देण्यासंदर्भात नेमलेल्या समितीने अहवालात केल्या आहेत.\nनाशवंत शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी राज्य सरकारने एका समितीची नियुक्ती केली होती. पाशा पटेल, सोपान कांचन, विलास शिंदे, अंकुश पडवळ, श्रीधर ठाकरे आदींचा सहभाग असलेल्या या समितीने अहवाल नुकताच सादर केला आहे. यामध्ये शेतमालाची काढणी केल्यानंतर होणाऱ्या नुकसानीकडे लक्ष वेधण्यात आले आहे. याबाबतचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. काढणीनंतर दरवर्षी देशात कोट्यवधी रुपयांच्या शेतमालाचे नुकसान होत असल्याचे नमूद केले गेले आहे. हे नुकसान टाळणे आवश्‍यक असून, त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याची शिफारस यात केली आहे. पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने शेतमाल काढणी ते प्रक्रिया, निर्यातविषयीच्या उपाययोजना, त्याची प्रभावी अंमलबजावणी आदी मुद्यांवर अभ्यास करून शिफारशी केल्या आहेत.\nराज्यातील विविध भागांत विशिष्ट शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. कोकणात आंबा, विदर्भात संत्रा अशी अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री विनियमात विशेष वस्तूंचा बाजार स्थापन करण्याची तरतूद आहे. त्याच्या आधारे संबंधित ठिकाणी असे बाजार उभे करणे, तेथे सर्व घटकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्‍यक असल्याचे शिफारशीत नमूद केले आहे. याचप्रमाणे विशिष्ट भागातील शेतमालाची भौगोलिक ओळख, चव, रंग आदीचे ब्रॅंडिंग करावे, अशा प्रकारची उत्पादने शोधून शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन द्यावे. त्यांना अनुदान द्यावे, असे अहवालात नमूद केले आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम बाजार समित्यांमध्ये गोदामे, शीतगृहे, धान्य चाळण यंत्रणा, शिल्लक शेतमालावर डिहायड्रेशन प्रकल्प उभारून त्या ‘स्मार्ट ’ कराव्यात. गाव आणि तालुकापातळीवर शीतगृहांची आवश्‍यकता ठरविण्यासाठी सर्वेक्षण करून त्याविषयीचे धोरण राबवावे. शेतकरी आठवडे बाजाराचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही यात नमूद केले आहे.\nमागणी आणि पुरवठा संतुलित ठेवण्यासाठी ग्रामपंचायत आणि कृषी विभागाने नाशवंत शेतमालाची उत्पादनाचा अंदाजाबाबत सल्ला देणे\nशेतमालाची टिकवण क्षमता वाढविणारे तंत्रज्ञान शेतावरच द्यावे\nप्रतवारी, पॅकिंग, प्राथमिक प्रक्रिया तंत्रज्ञान शेतावरच द्यावे\nशेतमालाच्या हाताळणीतील नुकसान टाळण्यासाठी प्रशिक्षण\nशेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे निर्माण करावे\nगाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर प्रक्रिया उद्योगाची उभारणी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/6131-sonam-kapoor-and-anand-ahuja-to-tie-the-knot-in-geneva-here-s-looking-back-at-their-love-story", "date_download": "2018-11-20T11:29:55Z", "digest": "sha1:AKDYAQEUWOZEHSWWVUXYBFKHJDMZWU4S", "length": 5504, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "सोनम कपूरचं ठरलं लग्न - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसोनम कपूरचं ठरलं लग्न\nसोनम कपूर तसेच आनंद आहुजा यांच नातं कमेऱ्यापासून काही लपून राहिलेले नाहीय. हे दोघं जूनमध्येच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे सूत्रांकडून समजतयं.\nसोनम सध्या वीरे दी वेडींगच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जूनमध्ये चित्रपट रिलीज झाल्यानंतर ती लगेच लग्न करणार असल्याचे समजतय. यासाठी दोघांचे कुटुंबीय लंडनला जाणार आहेत.\nफक्त एका फोनवर सोनम शूटिंग सोडून दिल्लीहून मुंबईत धावत आली\nअभिनेत्री सोनम कपुर लवकरचं बोहल्यावर चढणार\nसोनम कपूरने लग्नानंतर केलं स्पेशल सेलिब्रेशन\nसोनमच्या रिसेप्शनमध्ये सलमान – अर्जुनचा कोल्ड वॉर\nकेरळ जलप्रलयाबाबत मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमातून भावना व्यक्त...\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/The-order-for-the-extension-of-the-tenure-of-the-trimantri-Committee/", "date_download": "2018-11-20T11:28:20Z", "digest": "sha1:24EUFSYXSFW2L73AJHKTMERNNZ2TUMLE", "length": 6638, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " त्रिमंत्री समितीच्या मुदत वाढीचा आदेश आज निघणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › त्रिमंत्री समितीच्या मुदत वाढीचा आदेश आज निघणार\nत्रिमंत्री समितीच्या मुदत वाढीचा आदेश आज निघणार\nमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारांसाठी अमेरिकेत गेल्यापासून त्यांनी स्थापन केलेल्या त्रिमंत्री सल्लागार समिती (सीएसी)च्या मुदतवाढीचा आदेश आज सोमवारी जारी केला जाणार आहे, असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान,50 दिवसात 150 कोटींचे आर्थिक प्रस्ताव त्रिमंत्री सल्लागार समिती व मुख्यमंत्र्यानी मंजूर केले आहेत.याशिवाय समितीच्या शिफारशीनंतर मुख्यमंत्र्यांनी सुमारे 160 ते 170 कोटी रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी दिली असल्याने एकंदर 320कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.\nसार्वजनिक बांधकाम, माहिती व प्रसिद्धी, उच्च शिक्षण, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान, वीज, जलस्रोत, क्रीडा, वाहतूक, नगर नियोजन, बंदर कप्तान, सर्वसामान्य प्रशासन या खात्यांच्या आर्थिक प्रस्तावांवर मुख्यमंत्र्यांनी त्रिमंत्री समितीला हिरवा कंदील दाखवला आहे.\nसर्व मंत्र्यांना दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार असल्यामुळे सध्या खात्याअंतर्गत वेगवेगळ्या कामांचे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. मुख्यमंत्री अमेरिकेत असल्यामुळे प्रशासन संथगतीने सुरू असले, तरी मंत्र्यांनी संबंधित खात्यांमधील कामांना गती देऊन वेगवेगळे प्रस्ताव मंजूर करून घेतले आहेत.\nसंबंधित खात्यांकडून आर्थिक तरतुदींचे प्रस्ताव सरकारकडे येतात, सर्व प्रशासकीय सोपस्कर झाल्यानंतर फाईल्स त्रिमंत्री समितीचे सदस्य सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई व नगर विकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या सहीसाठी जातात.\nमोठ्या प्रमाणात प्रस्ताव येत असल्यामुळे बाय सर्क्युलेशन पद्धतीने फाईल या तिन्ही मंत्र्यांकडे पाठवून प्रस्तावांना मंजुरी घेतली जाते. विशेष म्हणजे, आजवर एकही प्रस्ताव समितीने फेटाळलेला नाही. समितीने सुमारे प्रस्ताव मंजूर केले आहेत. समितीने आपल्या अधिकाराबाहेरील मोठ्या रकमेच्या प्रस्तावांची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर मुख्यमंत्री असे प्रस्ताव मंजूर करतात. आतापर्यंत सुमारे 170 कोटी रुपये खर्चाच्या कामांचे 15 प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले आहेत.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/cbi-arrested-sachin-prakasrao-andure-in-dabholkar-murder-case-from-aurangabad/", "date_download": "2018-11-20T11:37:07Z", "digest": "sha1:IONB4WXKE4GE64Y4CLSFSIGNTCL6FQPX", "length": 12654, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या शूटरला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या शूटरला अटक\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या शूटरला अटक\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा कट तब्बल पाच वर्षांनंतर उघडकीस आणण्यात राज्य दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर यश आले. घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असताना एटीएसने अटक केलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्यातील एकाने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येची कबुली दिली. या तिघांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीतून एटीएसने औरंगाबादमधील सचिन प्रकाशराव अणदुरे याला शनिवारी ताब्यात घेऊन सीबीआयच्या हवाली केले. अणदुरेनेच दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती समोर आल्याचे कळते.\nडॉ. दाभोलकर यांच्यापाठोपाठ गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी अशा ज्येष्ठ विचारवंतांच्या हत्याकांडांनी राज्यासह संपूर्ण देश हादरला होता. या हत्यांचा कट उघडकीस आणण्यास हतबल ठरलेल्या सीबीआयलाही उच्च न्यालयानेही वारंवार धारेवर धरत खडेबोल सुनावले होते. अखेर डॉ. दाभोलकर यांच्या हत्याकांडाचा उलगडा झाल्याने पानसरे आणि कलबुर्गी यांच्याही मारेकर्‍यांचा लवकरच शोध घेण्यात तपास यंत्रणांना येत्याकाळात यश येईल, अशी शक्यता व्यक्‍त करण्यात येत आहे.\nएटीएसने नऊ ऑगस्टच्या रात्री आणि 10 ऑगस्टच्या सकाळी नालासोपारा, तसेच पुणे येथे छापे टाकून राऊत याच्यासह कळस्कर आणि गोंधळेकर यांना ताब्यात घेत अटक केली आहे. तिघांकडेही केलेल्या कसून चौकशीत यातील एकाने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभागी असल्याची आणि अणदुरे याच्या मदतीनेच ही हत्या घडवून आणल्याची धक्‍कादायक कबुली एटीएसला दिली. याच माहितीच्या आधारे एटीएसच्या एका पथकाने औरंगाबाद येथून अणदुरेला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यानेही या हत्येची कबुली दिली. हा गुन्हा सीबीआयकडे तपासासाठी असल्याने अणदुरेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आल्याचे एटीएसने स्पष्ट केले आहे.\nदरम्यान, डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआयनेही, अणदुरेला या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. अणदुरे याला रविवारी पुण्यातील सुट्टीकालीन न्यायालयात हजर केले जाणार आहे. यापूर्वी अटक केलेल्या तिन्ही आरोपींना शनिवारी आणखी दहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याने या तिन्ही हत्याकांडाचे धागेदोरे उघडकीस आणण्यात एटीएसला पुरेसा अवधी मिळाला आहे.\nमॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या डॉ. दाभोलकर यांच्यावर पुण्यातील शनिवार पेठेतील ओंकारेश्‍वर पुलावर अडवत मोटारसायकवरून आलेल्या दोघांनी चार गोळ्या झाडल्या होत्या. त्यात डॉ. दाभोलकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. 20 ऑगस्ट 2013 रोजी घडलेल्या या हत्याकांडाने महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला होता. स्थानिक पोलिसांसह राज्यातील आणि केंद्रातील सर्व तपास यंत्रणा या हत्याकांडाची उकल करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, गेली पाच वर्षे कोणतेही धागेदोरे हाती लागले नव्हते. अखेर शनिवारी या हत्याकांडाची उकल करण्यात एटीएसला यश आले.\nनरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने जालना येथील आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. 26 ते 30 वयोगटातील हा तरुण असून, अंबड चौफुलीच्या महसूल कॉलनीत तो राहतो. या तरुणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगत सूत्रांनी तूर्त नाव जाहीर करण्यास नकार दिला. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात औरंगाबादेतून अटक करण्यात आलेल्या सचिन अणदुरेचा औरंगाबादच्या दंगलीतही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. दंगलीतील त्याच्या सहभागाची कुणकुण पोलिसांना लागली. मात्र, पकडले जाण्याच्या भीतीने सचिन पसार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.\nदाभोलकर हत्त्या तपासात ‘पुढारी’चा ‘क्ल्यू’ निर्णायक\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात पत्रकारितेच्या माध्यमातून ‘पुढारी’ने वेळोवेळी घेतलेली धाडसाची भूमिका व ‘क्ल्यू’ निर्णायक ठरला. हत्या झाल्यानंतर ‘पुढारी’ने वेळोवेळी या प्रकरणाचा छडा लागावा, यासाठी आवाज उठवला होता. ‘अंनिस’नेही व्यापक स्वरूपात आंदोलने केली. दहा दिवसांपूर्वी नालासोपारा व्हाया सातारा बॉम्ब स्फोटके कनेक्शन समोर आल्यानंतर सातारा ‘पुढारी’ला याबाबत महत्त्वाचा सुगावा लागला.\nनालासोपारा प्रकरणात साताराचा सुधन्वा गोंधळेकर याचा समावेश असल्याने ‘पुढारी’ ऑनलाईनच्या माध्यमातून डॉ. हमीद दाभोलकर यांची नुकतीच 13 ऑगस्ट रोजी मुलखात घेतली. डॉ. हमीद दाभोलकर यांनीही पुढारीकडे नालासोपारा कनेक्शनमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचाही तपास करा, अशी स्फोटक मागणी केली. या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केलेले असताना एटीएस, सीबीआयने या वृत्ताची गंभीर दखल घेत अखेर डॉ. दाभोलकर यांच्या हत्येत शनिवारी सचिन अंदूरे याचे नाव समोर आले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ‘पुढारी’च्या रोखठोक भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/do-not-invite-me-if-you-are-going-to-celebrate-tipu-jayanti-minister-hegde-5979329.html", "date_download": "2018-11-20T11:09:32Z", "digest": "sha1:YCBPPSCHHX32EVZD5F2OMNN54I62M3F4", "length": 6891, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Do not invite me if you are going to celebrate Tipu Jayanti: Minister Hegde | टिपू जयंती साजरी करणार असाल तर मला निमंत्रण नकाे : मंत्री हेगडे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nटिपू जयंती साजरी करणार असाल तर मला निमंत्रण नकाे : मंत्री हेगडे\nकर्नाटक सरकारने सोमवारी टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.\nबंगळुरू - कर्नाटकमध्ये टिपू सुलतान जयंती साजरी करण्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापू लागले आहे. कर्नाटक सरकारने सोमवारी टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयास भाजपने गेल्या वर्षीप्रमाणेच विरोध दर्शवला .\nराज्य सरकारने टिपू सुलतान जयंती साजरी करण्याचा निर्णय मागे घ्यावा. या निर्णयास अहंकाराशी जोडून बघू नये. टिपू सुलतान यांची जयंती १० नोव्हेंबर रोजी आहे.\nउपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी जयंती साजरी करण्याच्या तयारीवरून राज्यातील अधिकाऱ्यांसोबत एका बैठकीचे आयोजन केले. त्यांनी सर्व जिल्ह्यांत टिपू जयंतीचा समारंभ आयोजित करण्याचे निर्देश दिले. परमेश्वर म्हणाले, सरकार टिपूू सुलतानची जयंती साजरी करणार आहे. आतापर्यंत अनेक धरणे-आंदोलने झाली. ती आंदोलने समर्थनार्थ किंवा विरोधात होती. राज्य सरकारने सुरक्षेसाठी केंद्राकडे आरएएफच्या अतिरिक्त १० तुकड्या पाठवण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री व कर्नाटकातील भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, जयंतीशी संबंधित कोणत्याही समारंभाचे निमंत्रण मला देऊ नका.\nलालू यादव प्रकृती अस्वास्थ्यामुळे न्यायालयात राहिले गैरहजर\nसबरीमाला परिसरात पोलिसांची दडपशाही, 68 भाविकांना अटक\nमतांसाठी कुणी घासताेय भांडी, तर कुणी धरताेय लाेकांचे पाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/-/articleshow/5878834.cms", "date_download": "2018-11-20T12:47:44Z", "digest": "sha1:XMMFUCAUUKCYWXIVP3ZWUKUAWTI734GG", "length": 19237, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "News: - कटुता गेली नाही... | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्यWATCH LIVE TV\nमराठवाडा विद्यापीठाचे नामांतर ही महाराष्ट्राच्या गेल्या ५० वर्षांच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना. महाराष्ट्रात फुले, आंबेडकर, महर्षी कर्वे यांच्यासारख्या समाजसुधारकांनी मोठे समाज परिवर्तन घडवून आणले. त्या परिवर्तनाचे वारे मराठवाड्यासारख्या मागास भागाला शिवलेलेही नव्हते.\nमराठवाडा विद्यापीठाचे नामांतर ही महाराष्ट्राच्या गेल्या ५० वर्षांच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना. महाराष्ट्रात फुले, आंबेडकर, महर्षी कर्वे यांच्यासारख्या समाजसुधारकांनी मोठे समाज परिवर्तन घडवून आणले. त्या परिवर्तनाचे वारे मराठवाड्यासारख्या मागास भागाला शिवलेलेही नव्हते. निजामी सरंजामशाहीत वावरलेल्या मराठवाड्यात जातीभेद निमूर्लन, स्त्री-पुरुष समानता रुजविण्यासाठी मोठी सामाजिक चळवळ होण्याची आवश्यकता होती. पण तशी चळवळ घडवून आणणारा ताकदीचा नेता मराठवाड्यात नव्हता.\nमराठवाडा हा सुरुवातीपासूनच काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. पण काँग्रेसचे जवळजवळ सर्वच नेते हे सरंजामशाहीचे अस्तित्व टिकविण्यात गुंतले होते. त्यामुळे मुंबईत विधिमंडळाने मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा पक्षाचा आदेश मानून त्याला पाठिंबा देणाऱ्या मराठवाड्यातील काँग्रेसच्या मंडळींनीच या ठरावाला मराठवाड्यात 'उत्स्फूर्त' विरोध होईल अशी व्यवस्था करून ठेवली होती.\nया नामांतरामुळे मराठवाड्यात आपोआपच सामाजिक परिवर्तन येईल अशी भाबडी अपेक्षा नामांतराचा ठराव मांडणाऱ्यांनी ठेवली होती. त्यामुळे आपण मराठवाड्याच्या सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत ठरू शिवाय दलितांची व्होटबँकही आपल्या पदरात पडेल, असा हिशेब त्यांनी मांडला होता. पण नामांतराला हिंसक पद्धतीने विरोध झाल्यानंतर हा हिशेब पार चुकला. दलित व्होटबँक मिळणे तर दूरच, पण जी काँग्रेसची खेड्यापाड्यातील परंपरागत 'सरंजामी' व्होटबँक आहे तीही हातची जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नामांतराचा प्रश्ान् अनेक वषेर् कोल्ड स्टोरेजमध्ये गेला. नंतर बऱ्याच काळानंतर पोलिस बंदोबस्तात एकदाचे नामांतर पार पाडण्यात आले.\nआज इतक्या वर्षांनंतर नामांतराच्या घटनेकडे मागे वळून पाहिले तर मराठवाडा विद्यापीठाच्या गेटवरील विद्यापीठाच्या नावाच्या पाटीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव लिहिले जाण्याखेरीज वेगळे असे काहीही साध्य झाले नाही, याची जाणीव होते.\nमराठवाड्यातील दलितांना या नामांतराचा इतका जाच सहन करावा लागला की, एकदाचे हे नामांतर रद्द करा आणि आमची ससेहोलपट थांबवा असे म्हणण्याची पाळी त्यांच्यावर आली. मराठवाड्याच्या खेड्यापाड्यात पसरलेल्या सरंजामशाहीला त्यांच्या विद्यापीठांच्या डिग्य्रांवर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' हे नाव नको होते. सरकारला नामांतरापासून रोखायचे असेल तर खेड्यापाड्यातील महारवाड्यांत कोणत्याही संरक्षणाविणा राहणाऱ्या दलित मंडळीला वेठीस धरले पाहिजे हे या सरंजामदारांनी ओळखले होते. परिणामी गावागावातील दलित वस्त्या पेटविण्यात आल्या. दलितांना जिवंत जाळण्यात आले. खेड्यातील हजारो दलितांना आपले जीव वाचविण्यासाठी तुलनेने जादा संरक्षण असलेल्या शहरांकडे धाव घ्यावी लागली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात दलितांवर कधी झाला नाही एवढा मोठा अत्याचार या नामांतराच्या चळवळीच्या निमित्ताने झाला.\nमराठवाडा विद्यापीठाला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्याला दोन पातळ्यांवर विरोध होता. एकतर सवर्ण आणि खेड्यापाड्यातले सरंजामदार यांचा त्यांच्या जातीश्रेष्ठतेच्या अहंकारातून आलेला विरोध तर दुसरीकडे मराठवाड्याची अस्मिता बाळगणाऱ्यांचा विरोध. ही मंडळी दलितविरोधी नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तर त्यांचे श्रद्धस्थान होते. त्यांची भूमिका अशी होती की, डॉ. आंबेडकरांचे मराठवाड्यातील शैक्षणिक कार्य औरंगाबाद शहरापुरते मर्यादित होते. त्यांच्यापेक्षा अधिक व्यापक शैक्षणिक कार्य तसेच मराठवाड्याला निजामशाहीच्या जोखडातून मुक्त करण्याचे कार्य स्वामी रामानंदतीर्थ यांनी केले होते, त्यामुळे मराठवाडा विद्यापीठाला खरे तर त्यांचेच नाव देणे योग्य आहे, पण 'मराठवाडा' हे या प्रदेशाची अस्मिता जपणारे नावच कायम ठेवण्याचा स्वामीजींचा आग्रह असल्यामुळे त्यांचेही नाव विद्यापीठाला देण्यात आले नाही.\nत्यामुळे आता डॉ. आंबेडकरांचे नाव विद्यापीठाला देऊ नये, असा मतप्रवाह निर्माण झाला. शिवाय बाबासाहेबांच्या कार्याची महती एवढी मोठी आहे की, त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय कीतीर् असलेल्या मुंबई विद्यापीठाला देण्यात त्यांच्या नावाचा खरा गौरव आहे. पण खेड्यातील नामांतरविरोधी सरंजामशहांच्या विरोधात आवाज उठविण्याची ताकद नसलेल्या मुंबई-पुण्याच्या सामाजिक क्रांतिकारांनी मराठवाड्याच्या स्वातंत्र्य चळवळीतील नामांतरविरोधकांविरुद्ध रान पेटविले व त्यांच्या बदनामीची मोहीम हाती घेतली.\nत्यातच हे स्वातंत्र्य सैनिक उच्चवणीर्य असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध रान पेटविणे सोपे गेले. त्यामुळे खेड्यात दलितांच्या वस्त्या जाळणारे नामानिराळे राहिले आणि ज्यांनी मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्ल्या, ज्यांनी सामाजिक समतेचा झेंडा आयुष्यभर खांद्यावर घेतला त्यांच्या कपाळी 'दलितविरोधक' असा शिक्का बसला.\nआता मराठवाडा विद्यापीठ हे ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' झाले आहे. पण त्याच्या कटू आठवणी मराठवाड्यातील दलित आणि मराठवाड्यासाठी खस्ता खाणारे थोडेफार हयात असणारे स्वातंत्र्यसैनिक यांच्या मनात कायम आहेत. या दोघांशीही काहीही देणेघेणे नसलेले सरंजामदार मात्र सत्तेच्या खुर्च्या उबवत आहेत.\nमिळवा बातम्या( News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nNews याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रोको\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृतीयपंथी उमेदवार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्टासमोर शरणागती\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित केले 'मन्नत-ए-अमन'\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\nisha ambani: लग्नानंतर ईशा अंबानी ४५२ कोटींच्या बंगल्यात राह...\nRafale Deal: राफेल करार दोन सरकारांमधील नव्हे\n...म्हणून मी खूप रडले होते: फातिमा सना शेख\nटाटाची आकाश भरारी, जेट एअरवेजची खरेदी करणार\nWT20: पती-पत्नी जेव्हा एकत्र बॅटिंगला उतरतात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसबलीकरणाची वाट अजूनही दुस्तर\nप्रगतीचे रुळ... विकासाचे पूल\nविजेचा लखलखाट आणि विस्थापितांचा अंधार\nनव्या शक्यतांच्या अगणित वाटा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6/all/page-4/", "date_download": "2018-11-20T11:43:56Z", "digest": "sha1:MJCYBSKLE4S26MPR2SSQB7ARHUEGINUO", "length": 11211, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उस्मानाबाद- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nउत्तर भारतात वादळाचं थैमान ;मध्य भारतात उन्हाचा तडाखा\nभारतीय हवामान खात्यानी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांसाठी जळगाव, नांदेड, परभणी येथे उष्णतेची लाट राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर येथे तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.\nमहाराष्ट्र May 8, 2018\nकोकणवासीयांची सावली सोडणार साथ\n'हा खेळ सावल्यांचा...', 'या' दिवशी सोडणार सावलीही साथ \nराष्ट्रवादीच्या नेत्यांचं 'तोडपाणी', रमेश कराडांचा आरोप, उमेदवारी अर्ज घेतला मागे\nभुजबळांचा 'जबरा फॅन', तब्बल दोन वर्ष 'त्या'ने दाढी-कटिंग केली नाही \nमहाराष्ट्र May 3, 2018\nविधानपरिषद निवडणूकीत लातूर राष्ट्रवादीला तर परभणी काँग्रेसला\nमहाराष्ट्र May 2, 2018\nपंकजा मुंडेना मोठा धक्का, समर्थक रमेश कराडांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश\nआठ तालुक्यात दुष्काळ जाहीर, विदर्भाला झुकतं माप\nपॉवरफुल्ल पेक्षा हेल्पफुल नेता बनायला आवडेल,पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nराज्यातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का; 6 पैकी 6 जागांवर पराभव\nशेतकऱ्याच्या मुलाच्या चित्राला 8 लाख मिळाले\nसरकारनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं, शरद पवारांचा हल्लाबोल\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0/videos/page-4/", "date_download": "2018-11-20T12:03:02Z", "digest": "sha1:STV4DSYPDIZ3P57U3XGE5U4QF6QB3WHF", "length": 9778, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डॉक्टर- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\n...तोपर्यंत संप मागे नाही\n'डॉक्टर्सना सरक्षा वाढवून देऊ'\nकेळकर अहवालावरून विधानसभेत उफाळला प्रादेशिक वाद\nदाभोलकर आणि पानसरेंवर हल्ल्यामागे सूत्रधार एकच -एन.डी.पाटील\nएका फिलॉसॉफर डॉक्टरची 'अतुल'निय भरारी \nनंदुरबारमध्ये अशी आहे रुग्णांची व्यवस्था \n'महाराष्ट्र देशा'त रुग्णाला असंही हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं \n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/jammu-and-kashmir-protesters-pelt-stones-on-a-police-vehicle-protests-erupt-in-anantnag-301815.html", "date_download": "2018-11-20T11:36:20Z", "digest": "sha1:VB4LDUXGQ4WMRAAP2XIPGUW6G5ASPM7U", "length": 15598, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : अनंतनागमध्ये सुरक्षा दलावर तुफान दगडफेक, गाडीच्या फोडल्या काचा", "raw_content": "\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nVIDEO : अनंतनागमध्ये सुरक्षा दलावर तुफान दगडफेक, गाडीच्या फोडल्या काचा\nVIDEO : अनंतनागमध्ये सुरक्षा दलावर तुफान दगडफेक, गाडीच्या फोडल्या काचा\nअनंतनाग : जम्मू आणि काश्मीरमध्ये बकरी ईद च्या नमाज नंतर अनंतनागमध्ये सुरक्षा दलावर तरूणांनी तुफान दगडफेक केली. सकाळच्या नमाज नंतर जमाव जेव्हा रस्त्यावर आला तेव्हा त्यांनी गस्तिवर असलेल्या सुरक्षा दलावर दगडफेक करायला सुरूवात केली. लाढ्या काढ्या घेतलेले तरूण सुरक्षा दलाच्या जवानांच्या गाडीवर तुफान दगडफेक करू लागले. ईद असल्याने सुरक्षा दलाला कडक करावईही करता आली नाही. याची दृश्य अंगावर काटा आणणारी असून सुरक्षा दलाला कुठल्या परिस्थितीत काम करावं लागतं याचा अंदाज ही दृश्य पाहिल्यावर येतो.\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nVIDEO : दुषित पाणीपुरवठा बंद करण्यासाठी प्रहारचे कार्यकर्ते चढले पाण्याचा टाकीवर\nVIDEO : ...जेव्हा फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार दीपवीर पोझ देतात\nVideo : गुगल मॅपचं नवीन फिचर, आता मॅपमध्येही करता येणार मेसेज\nVideo : दीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nVideo : या उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\nVideo : जाणून घ्या, कोणतं अन्न किती वेळात पचतं\nVIDEO : मालेगावात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nVIDEO : दुषित पाण्यावरुन रणकंदन; विरोधकांनी महापालिका सभागृहात फोडल्या घागरी\nVideo : जेवणानंतर या चुका कधीही करू नका\nVideo: दीपिकाच्या स्वागताला सजलं रणवीरचं घर\nVideo : 'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nVIDEO : 'अवनी'चे दोन बछडे कॅमेऱ्यात झाले ट्रॅप\nVIDEO : भररस्त्यावर महिला पोलीस विरुद्ध वाहतूक पोलीस राडा,कारण...\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nमहाराष्ट्र 3 days ago\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nमहाराष्ट्र 3 days ago\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमहाराष्ट्र 3 days ago\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nइन्स्टाग्रामचे 'हे' फिचर अजिबात वापरू नका, अकाऊंटचा पासवर्ड होईल लिक\nदीपिका-रणवीरच्या पहिल्या रिसेप्शन पार्टीसाठी बॉलिवूडला आमंत्रण नाही\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.jodilogik.com/wordpress/mr/index.php/dating-spots-in-chennai/", "date_download": "2018-11-20T12:25:10Z", "digest": "sha1:IR6AZOA2JUGOPVRWKTUEQKCQT7Z47DA5", "length": 33414, "nlines": 165, "source_domain": "www.jodilogik.com", "title": "19 चेन्नई मध्ये डेटिंग ठिकाणे (खाजगी समाविष्ट & आवडणार्यांसाठी एकाकी ठिकाणे!)", "raw_content": "\nइथे क्लिक करा - डब्ल्यू.पी मेनू बिल्डर वापर\nइथे क्लिक करा - निवडा किंवा मेनू तयार करण्यासाठी\nघर डेटिंग 19 चेन्नई मध्ये डेटिंग ठिकाणे (खाजगी समाविष्ट & आवडणार्यांसाठी एकाकी ठिकाणे\n19 चेन्नई मध्ये डेटिंग ठिकाणे (खाजगी समाविष्ट & आवडणार्यांसाठी एकाकी ठिकाणे\nFacebook वर सामायिक करा\nचेन्नई मध्ये डेटिंग स्पॉट्स खरंच छान आहेत\nचेन्नई मोठ्या प्रमाणात 'पुराणमतवादी ह्याला आहे’ शहर आणि डेटिंगचा अजूनही एक नवीन संकल्पना आहे चेन्नई मध्ये. मात्र, गोष्टी वेगाने बदलत आहेत\nतरुण आणि चेन्नई येथे महिला डेटिंगचा अनुप्रयोग द्वारे आपले नशीब प्रयत्न करत आहात आणि आहेत अनुप्रयोग भरपूर यातून निवडा.\nअनेक बहुराष्ट्रीय कंपन्या काम तो येतो तेव्हा काही अवघड इतर शहरे तसेच हद्दपार पासून चेन्नई ते relocating लोक अगदी तारीख वर जाण्यासाठी योग्य ठिकाणी निवडून.\nघाबरू नकोस, चेन्नई एक तारखेला जा छान ठिकाणी पॅक आहे.\nचेन्नई मध्ये डेटिंगचा स्पॉट्स छान आहेत का येथे आहे\nचेन्नई किनारे एकर एक समुद्रकिनारा लाभला आशीर्वाद आहे\nचेन्नई उबदार हवामान तो एक आदर्श मैदानी जागा होतो.\nचेन्नई मनोरंजन उद्याने आणि त्याच्या किनारपट्टीवर बिंदू की रिसॉर्ट्स एक लांब यादी आहे.\nरेस्टॉरंट्स आणि Hangout स्थळांच्या कमतरता मुळीच नाही बाब आपले बजेट काय आहे आहे.\nखरोखर अद्वितीय शहरे आणि झोकदार ठिकाणी आणि सुमारे चेन्नई तपासून आहेत.\nआम्ही निवड केली आहे 19 एक परिपूर्ण तारीख चेन्नई सर्वोत्तम डेटिंगचा स्पॉट्स\nजर तू एक निसर्ग प्रेमी हा एक उत्तम जागा आहे. खूप हिरवीगार पालवी आणि झाडे निरीक्षण करणे प्रेक्षकांकडून \"गमावले\" ला करप्रतिग्रह की तो उघडा फक्त दिवसा मर्यादित तास आहे. प्रवेश विनामूल्य आहे आणि आपण कुठेतरी बाहेर पार्क करणे आवश्यक आहे. ते खुल्या पार्क ठेवा जेव्हा आपण वर राहू शकता तर या ठिकाणी आतापर्यंत चेन्नई सर्व डेटिंगचा स्पॉट्स माणसात आहे\nमरिना सर्वात जुनी आणि आपले प्रेम व्याज अप cozying एक सुप्रसिद्ध ठिकाण आहे. फक्त गैरसोय आपण \"sundal\" विक्री दूर फेरीवाले कधीही मिळवू शकता की आहे (भारतीय मसाले आणि नारळ सह steamed डाळींची). सांस्कृतिक पोलीस यापासून सावध रहा किंवा कधी कधी भारतीय परंपरा अंमलबजावणी बाहेर पोलीस.\nइलियट बीच मरीयाना बीच तुलनेत कमी गर्दीच्या असणे अपेक्षित आहे, हे स्थान देखील अभ्यागतांची संख्या दृष्टीने पकडले आहे. मरिना बीच तुलनेत एक किंचित upmarket गर्दी. भारतीय परंपरा आणि संस्कृती लागू करण्यासाठी शोधत वृद्ध जोडप्यांना आणि पुरुष बाहेर पहा.\nबेझंट नगर इलियट बीच शेजारच्या एक निवासी जागा आहे. प्रत्येक बजेट उद्योगाने रेस्टॉरंट्स भरपूर आहेत. याव्यतिरिक्त, आपण पहिल्या तारखेला सोपे ठेवणे इच्छित असल्यास तेथे कॉफी दुकाने आणि आइस्क्रीम ठिकाणे आहेत. बेझंट नगर फायदा आपण एक डिनर तारीख इलियट बीच भेट एकत्र करू शकतो किंवा फक्त झाड-अस्तर मार्ग बाजूने रपेट आहे. काही रस्त्यावर इतरांपेक्षा अधिक गर्दीच्या आहेत. मजेदार गोष्ट निर्जन रस्त्यावर अगदी आहे, आपण ते केले पाहिजे आहे पहारा करणे सुरक्षा रक्षक राजवाड्याचा घरे वेशीबाहेर बसला सापडेल\nदक्षिणा चित्रा पूर्व कोस्ट रस्ता समुद्र शेजारच्या वर स्थित आहे. दक्षिण भारतीय संस्कृती आणि जीवनशैली एक मिनी Disneyland आहे. आपण दक्षिण भारत घरे विविध शैली नक्कल आहे, त्यांच्या वस्तूंपेक्षा विक्री कला आणि कलाकार. एक प्रसन्न संस्कृती शोधू आणि आसपासच्या शांत करण्यासाठी एक उत्तम जागा दक्षिण चित्रा आपण उत्कृष्ट कला मध्यभागी बॉण्ड संधी दोन्ही भरपूर देईल.\nचेन्नई एक तारीख एक उत्तम सेटिंग प्रदान की डोळ्यात भरणारा आणि झोकदार कॅफे त्याच्या वाटा आहे. द नीलम कॅफे शहराच्या मध्यभागी अन्न सेवा नाही फक्त हिरवीगार पालवी एक नीरस आहे पण भारतातील फॅशन डिझाइनर अग्रगण्य पासून थंड सामग्री विकतो. ते एक फ्लॉवर शॉप आहे हे आपल्या तारीख घेऊ आणि आपण चेन्नई आहेत की विसरून काही तास खर्च आदर्श जागा आहे\nनावाप्रमाणेच, एक आहे कलाकार गावात देखील नाही आतापर्यंत दक्षिण चित्रा पासून स्थित. आपण येथे कलाकृती भरपूर सापडेल आणि प्रवेश शुल्क देखील व्यावहारिक मुक्त आहे. बूट करण्यासाठी मोफत पार्किंग आहे. मात्र, या ठिकाणी फक्त कला प्रियकर स्वर्ग आहे. आपण दोन्ही कला मध्ये नाही, तर, आपण क्षणार्धात आणि बाहेर असेल. आपल्या कलात्मक ज्ञान दाखवण्याचाही एक उत्तम जागा.\nकसे काही नौकाविहार काही फक्त वेळ मिळविण्यासाठी प्रत्यक्षात, आपण एकटे म्हणून आपण सुमारे इतरही दुसऱ्या नावा होईल सर्व असू शकत नाही. पण आपण साहसी असाल तर, आपण पाणी स्कूटर भाड्याने आणि बंगालचा उपसागर कनेक्ट केले आहे लेक सुमारे पिन करू शकता. आपण लंच किंवा डिनर बाहेर छापणे आधी Muttukadu येथे दोन तास तुम्ही भुकेले मिळवू शकता. गरम उन्हाळ्यात नौकाविहार टाळण्यासाठी लक्षात ठेवा.\nकामांची चौकशी करण्याची मागणी मार्गे\nहे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खार्या पाण्याचा तलाव आहे आहे आणि एक पक्षी अभयारण्य आहे. आपण पक्षी पाहू इच्छित असल्यास स्वत: ला दुर्बीण एक जोडी मिळवा या क्षेत्रात कोणत्याही रेस्टॉरंट्स नाहीत म्हणून आपण काही अन्न आणि पाणी पॅक याची खात्री करा. बोट मौजमजेच्या आनंद घेत असताना आपण स्थानिक मच्छिमार एक बोट भाड्याने आणि सूर्यास्त आनंद घेऊ शकता.\n9. Covelong मध्ये सर्फ धडे\nएकत्र एक आव्हानात्मक काम घेऊन सलगीने बर्फ आपल्या तारीख तोडून माहित नाही चांगला मार्ग आहे. सर्फ शाळा एक दोन आहेत Covelong (चेन्नई पासून लहान ड्राइव्ह) सुरुवातीला लहान अभ्यासक्रम तसेच प्रगत दिवसीय अभ्यासक्रम शिकवले की. स्वस्त नाहीत (रु .1000 च्या वर) पण वेळ वाचतो त्यांच्या वेबसाइटवर पहा – येथे आणि येथे.\nMahabalipuram पाँडिचेरी मार्ग चेन्नई पासून लहान ड्राइव्ह आहे. येथे आहे एक उत्तम वर्णन आपण येथे सापडेल काय.\nहे अभयारण्य एक गट आहे, जे 7 आणि 8 शतके Coromandel किनारपट्टीवर खडक निर्माण करण्यात आला: rathas (रथ स्वरूपात मंदिरे), Mndpas (गुहेत पवित्र), राक्षस ओपन एअर खडक सूट अशा प्रसिद्ध गंगा कूळ, आणि ते किनारा मंदिर, शिल्पे हजारो गौरव करण्यासाठी शिव. द Mahabalipuram येथे स्मारक गट एक युनेस्को म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे जागतिक वारसा.\n11. ताज कोळी च्या Cove\nकल्पित कोळी च्या Cove बजेट मनाचा दोन नाही आपण खिसे असल्यास, नंतर कोळी च्या Cove पेक्षा अधिक दिसत. बीच वर आपण आश्चर्यकारक अन्न सेवा आणि ते सर्व अव्वल की जागतिक दर्जाचे रेस्टॉरंट्स आहेत, लाइव्ह शो आहेत. या खाजगी रिसॉर्ट आहे कारण, आपण स्वत: साठी सर्व स्वच्छ बीच एकर आहे.\nखेळात मासेमारी एक रोमांचक आणि साहसी तारीख एक उत्तम पर्याय आहे एक दोन आहेत खेळात मासेमारी ट्रिप ऑफर कंपन्या. ते आधुनिक नौका आणि आपल्याला आवश्यक सर्व सुटे आणि ते आपल्याला आगाऊ बुक तर उच्च समुद्रांमध्ये वर प्रकाश नाश्ता व्यवस्था करेल. 2 तास किंवा अगदी 8 तास ट्रिप बुक करू शकता आपण मासेमारी आहेत किती गंभीर अवलंबून. 2 तास बोट मौजमजेच्या आणि मासेमारी तारीख पुरेसे चांगले असावे तरी. समुद्र आजारपण सावध रहा एक दोन आहेत खेळात मासेमारी ट्रिप ऑफर कंपन्या. ते आधुनिक नौका आणि आपल्याला आवश्यक सर्व सुटे आणि ते आपल्याला आगाऊ बुक तर उच्च समुद्रांमध्ये वर प्रकाश नाश्ता व्यवस्था करेल. 2 तास किंवा अगदी 8 तास ट्रिप बुक करू शकता आपण मासेमारी आहेत किती गंभीर अवलंबून. 2 तास बोट मौजमजेच्या आणि मासेमारी तारीख पुरेसे चांगले असावे तरी. समुद्र आजारपण सावध रहा आपण दोन्ही साहसी असाल तर, चेन्नई मध्ये खेळात मासेमारी आवश्यक आहे आपण दोन्ही साहसी असाल तर, चेन्नई मध्ये खेळात मासेमारी आवश्यक आहे चेन्नई सर्वोत्तम डेटिंगचा स्पॉट्स हेही एपिनेफ्रिन गर्दी आनंद तर.\n13. सेंट. थॉमस माउंट\nहे आपण दोन एक रेस्टॉरंट येथे एक जड जेवण मध्ये tucked आहे तर तारीख एक उत्तम जागा आहे आणि आपण तारीख सुरू ठेवू इच्छिता आणि त्याच वेळी काही कॅलरीज विमानतळ बंद स्थित, सेंट थॉमस माउंट वर एक चर्च आहे. आपण एक छान workout साठी पायऱ्या घ्या आणि उठा एकदा डोंगराळ चेन्नई दृश्ये मध्ये भिजवून किंवा सुंदर सुर्यास्त आनंद घेऊ शकता विमानतळ बंद स्थित, सेंट थॉमस माउंट वर एक चर्च आहे. आपण एक छान workout साठी पायऱ्या घ्या आणि उठा एकदा डोंगराळ चेन्नई दृश्ये मध्ये भिजवून किंवा सुंदर सुर्यास्त आनंद घेऊ शकता आपण सेंट मोजू लागलो. चेन्नई सर्वोत्तम डेटिंगचा स्पॉट्स आपापसांत थॉमस माउंट आपण इच्छित असलेल्या सर्व हृदय संभाषण हृदय आहे तर.\nएगमोर संग्रहालय शहर हृदय आहे आणि दूर प्रेक्षकांकडून मिळविण्यासाठी एक उत्तम जागा आहे आठवड्यातील दिवस दरम्यान, आपण आपल्या तारीख जाणून घेणे कला प्रशंसा आणि प्रायव्हसी भरपूर असेल. प्रवेश शुल्क काहीही पुढे आहे. संग्रहालय येथे वातानुकूलन नोकरी पर्यंत नाही म्हणून गरम दिवशी तेथे जात टाळा आठवड्यातील दिवस दरम्यान, आपण आपल्या तारीख जाणून घेणे कला प्रशंसा आणि प्रायव्हसी भरपूर असेल. प्रवेश शुल्क काहीही पुढे आहे. संग्रहालय येथे वातानुकूलन नोकरी पर्यंत नाही म्हणून गरम दिवशी तेथे जात टाळा प्रकरणांत चालण्यायोग्य अंतरावर रेस्टॉरंट्स एक प्रचंड निवड बंद आहे म्हणून एगमोर संग्रहालय चेन्नई सर्वोत्तम डेटिंगचा स्पॉट्स आपापसांत गणना केली जाईल आपण एक ब्रेक घेऊ आहे.\n15. अण्णा प्राणीशास्त्रविषयक पार्क\nया Tambaram जवळ आहे, ग्रँड ट्रंक रोड बाजूने एक उपनगर दक्षिण तामिळनाडू नेते एक राष्ट्रीय महामार्ग आहे. आपण अफाट प्राणीसंग्रहालय तपासून प्राणीसंग्रहालय सुमारे चालणे किंवा अगदी आजारपण सायकलींसाठी भाड्याने जागा भरपूर आहे. आपण ऐवजी गरीब सुविधा दुर्लक्ष केल्यास (स्वच्छ शौचालये आणि योग्य रेस्टॉरंट्स अभाव वाचा), तो चर्चा आणि कोणीतरी जाणून घेण्यास एक उत्तम जागा आहे. प्रवेश शुल्क परवडणारे आहे (प्रति व्यक्ती Rs.30) आणि आपण कॅमेरा किंवा एक कॅमेरा आहे की एक मोबाइल फोन करत असतील 25 भरावे करण्यास सांगितले जाईल.\nतेथे किनारपट्टीवर तसेच चेन्नई बाजूने चेन्नई मध्ये मनोरंजन उद्याने भरपूर आहेत – बंगलोर महामार्ग. ते डिस्ने जग किंवा जगात युनिव्हर्सल राज्ये तुलना नाही. मात्र, ते फक्त शांत राहणे सोयीस्कर ठिकाणी उपलब्ध, एकत्र काही दर्जेदार वेळ खर्च, आणि आपण बोलत पूर्ण तर, अगोदर नोंदणी केल्यास मिळू काही आनंद. क्वीन्स जमीन, VGP युनिव्हर्सल किंगडम, एमजीएम Dizzee जागतिक, आणि Kishkinta लोकप्रिय मनोरंजन उद्याने आहेत. प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती .200 च्या वर श्रेणीत शकते.\n17. मॉल आणि मल्टिप्लेक्स\nविशेष म्हणजे, चेन्नई भारत किरकोळ राजधानी एकदा होता आणि आजही किरकोळ व्यवसाय एक अग्रगण्य केंद्र सुरू. मॉल संस्कृती स्पेंसर प्लाझा त्याच्या दार उघडणे सह 1990 मध्ये परत मार्ग चेन्नई आले. स्पेंसर प्लाझा आता एक भन्नाट अवशेष सारखी करताना, चेन्नई मध्ये मॉल संस्कृती एक्सप्रेस अव्हेन्यू आणि फिनिक्स मार्केट सिटी, मेगा मॉल सह त्यासाठी वापरलेली शक्ती भरपूर प्राप्त झाले आहे.\nहे मॉल अभिमान बाळगतो आंतरराष्ट्रीय रेस्टॉरंट चेन आणि जागतिक दर्जाचे मल्टिप्लेक्स आणि आतापर्यंत सर्वात आनंददायी डेटिंगचा वातानुकूलित उत्तेजित चेन्नई मध्ये स्पॉट्स आहेत नाही एक वाईट कल्पना आपण आठवड्यातील दिवस दरम्यान एक तारीख असेल तर.\n18. लूज अव्हेन्यू, Mylapore\nMylapore लूज अव्हेन्यू एक वेगळा स्थान आहे आणि एक तारखेला ठिकाणी जायचे उल्लेख आहे, ती कुठल्याही यादी स्थान मिळाले नाही. आम्ही विचार का लूज अव्हेन्यू या यादीत असणे आवश्यक आहे येथे आहे.\nलूज अव्हेन्यू मध्यभागी तडाखा नागेश्वर राव पार्क आहे. तो एक सार्वजनिक पार्क आहे आणि नोंद मुक्त आहे. आश्चर्याची गोष्ट, तो बऱ्यापैकी चांगले शहराच्या मध्यभागी ठेवली आहे आहे हिरव्या योग्य थोडे नीरस. एक तो आहे 0.5 चालणे ट्रॅक हँग आउट प्रेमी सुमारे ठिकाणी भरपूर झाडे meandering किलोमीटर्स.\nलूज अव्हेन्यू देखील TTK रोड आणि सी रामास्वामी रोड दोन्ही छेदते. दंड जेवणाचे भरपूर आहेत, डोळ्यात भरणारा कॅफे, आणि पाककृती विविधता सेवा स्टॉल या क्षेत्रात dotting. खाणे काहीतरी झडप घालतात जागा शोधत एक आनंद असतो.\nअर्थात, प्रकाश अवर लेडी आणि Kabaleeshwar मंदिर ऐतिहासिक चर्च आहे आपण दोन आध्यात्मिक प्रकार आहेत तर\n19. चेन्नई खाजगी ठिकाणी आपण आपल्या मैत्रीण किंवा प्रियकर भेट देऊ शकता की\nवरील सर्व स्थाने हँग आउट करू इच्छितो कोण डेटिंगचा जोडप्यांना आपापसांत आधीच लोकप्रिय आहेत, तर, येथे काही विशेष आहेत, “गुप्त” आपण ऐकलेले नाही ते चेन्नई ठिकाणे\nAirbnb माध्यमातून एक उबदार Homestay भाड्याने विचार विशेष म्हणजे, आपण Airbnb वर दया सर्वशक्तिमान चांगले परिचित मध्ये स्थित लपलेले हिरे सापडेल. कोणीही आपण आणि आपले असतात घाबरून, आपण आरामशीर सेटिंग मध्ये आपण इच्छित असलेल्या सर्व वेळ खर्च करु शकता. इथे क्लिक करा एक शोध सुरू करण्यासाठी.\nबोट क्लब रस्ता रपेट. बोट क्लब रस्ता सेनोटॅफ रोड आणि TTK रोड छेदनबिंदू येथे, चेन्नई या toniest परिचित एक आहे. हे झाड-अस्तर रस्ते व सर्वात महत्वाचे म्हणजे भरपूर आहे, रहदारी आणि लोकांचे रेटारेटी आणि घाई मुक्त आहे. तो मल्टि दशलक्ष डॉलर घरे गेल्या चालणे म्हणून आपण हृदय संभाषणे एक हृदय आहे एक उत्तम जागा आहे\nआयआयटी मद्रास आत एकाकीपणा आनंद घ्या आयआयटी मद्रास च्या sprawling कॅम्पस लपलेले 60 हेक्टर आहे वाळवंटात झोन. हे वनस्पती आणि विशिष्ट प्रदेशातील किंवा कालखंडातील प्राणिजात दुर्मिळ प्रजाती मुख्यपृष्ठ आहे. आपण हिरवेगार जंगल चालणे म्हणून आपण हरण एक कळप हल्ला असाल तर आश्चर्यचकित होऊ नका आयआयटी मद्रास च्या sprawling कॅम्पस लपलेले 60 हेक्टर आहे वाळवंटात झोन. हे वनस्पती आणि विशिष्ट प्रदेशातील किंवा कालखंडातील प्राणिजात दुर्मिळ प्रजाती मुख्यपृष्ठ आहे. आपण हिरवेगार जंगल चालणे म्हणून आपण हरण एक कळप हल्ला असाल तर आश्चर्यचकित होऊ नका हे काही एकाकी वेळ खर्च एक दोन एक उत्तम जागा आहे. मात्र, मिळत आगाऊ दरवाजाने नोंदणी आवश्यक आहे.\nIIT Madras campus मुख्य प्रवेशद्वार जा आणि चालणे पास विचारू. ऑनलाइन औपचारिकता पूर्ण आणि त्यानंतर आपण सर्व संच आहेत. पुढे वेळ औपचारिकता पूर्ण.\nभारतात प्रेम विवाह – सर्वकाही जे आपल्याला पाहिजे माहित\nआमच्या ब्लॉग याची सदस्यता घ्या\nविवाह विचारप्रवर्तक अद्यतने मिळवा, प्रेम आणि संस्कृती.\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\nमागील लेखडेटिंग भारतीय महिला: 15 टिपा प्रत्येक मनुष्य तारीख करण्यापूर्वी वाचा पाहिजे\nपुढील लेख17 आधुनिक भारतीय व्यवस्था विवाह फायदे\nभारतात डेटिंग – रेषा धरा & टिपा आपण आता एक तारीख मिळवा मदत\nतुमचा जोडीदार किंवा भागीदार याच्यावर आहे तुमच्या पुढील पद्धती योजनेत एक मार्गदर्शक\nआपण थेट-इन रिलेशनशीप सज्ज आहेत प्रो, बाधक आणि सुसंगतता कसोटी\nभारतात डेटिंग – रेषा धरा & टिपा आपण आता एक तारीख मिळवा मदत\nभारत लग्न म्हणता – पुनरावलोकन आणि खर्चात बचत युक्त्या टिपा\nदुसरा विवाह – अंतिम मार्गदर्शक (बोनस वारंवार विचारले जाणारे प्रश्न सह + फिर्याद टिपा)\nअपंग विवाह प्रोफाइल – 5 आपण आता कॉपी करू शकता नमुने\nघटस्फोटित विवाह प्रोफाइल – 5 नमुने एक प्रतिसाद मिळविण्यासाठी हमी\nप्रेम विवाह वि आयोजित विवाह\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट 2017-2018 Makeover जादूची सोल्युशन्स प्रा. लिमिटेड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/16/Vividh-Article-on-Social-media-and-Terrorism-By-Prof-Gajendra-Devda.html", "date_download": "2018-11-20T11:34:41Z", "digest": "sha1:XDL624VME6WQGGLZ7UZSPXK6PQBEDLNH", "length": 14520, "nlines": 11, "source_domain": "mahamtb.com", "title": " समाज माध्यमं आणि दहशतवाद समाज माध्यमं आणि दहशतवाद", "raw_content": "\nसमाज माध्यमं आणि दहशतवाद\nनुकतंच फिलिपाईन्समध्ये आसियान देशांच्या संरक्षणमंत्र्यांची एक परिषद पार पडली. त्या परिषदेत भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ’’समाज माध्यमांतून दहशतवादाला खतपाणी घातलं जातं. यामुळे कट्टरता वाढली असून, ही सर्व देशांची डोकेदुखी ठरली आहे.’’ खरं तर वैश्विक सुरक्षेबद्दलचे जे आयाम किंवा परिमाण आहे, ते बदलत चालले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात होणारे व्यापक बदल आणि समाज माध्यमांतून दहशतवादाला मिळणारी चालना याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. संपुआच्या काळात कपिल सिब्बल कायदामंत्री असताना म्हणाले होते की, ’’समाज माध्यमांचा वापर करून मादक आणि अंमली पदार्थांची तस्करी केली जाते.’’ पंजाबचे उदाहरण इथे संयुक्तिक ठरेल. पंजाबमध्ये एके काळी स्वतंत्र खलिस्तानची मागणी आणि शीख दहशतवाद हा जवळ जवळ संपुष्टात आला होता. पण, आता समाज माध्यमांतून एक 'sleeping model' तयार केले जात असून, त्यातून त्यांना आर्थिक रसदही उपलब्ध होत आहे. आपल्या भारतीय सुरक्षा यंत्रणा या नेटवर्कला तोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. पण, त्यात त्यांना पूर्णतः यश मिळालेले नाही. पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांत जे हत्याकांड झाले, त्याची सूत्रे हे इंटरनेटच्या माध्यमातून हलवली गेली. पंजाबमध्ये ज्या ज्येष्ठ स्वयंसेवकाची हत्या झाली, त्यात समाज माध्यमांची भूमिका कळीची होतीच.\nसमाज माध्यमांतून दहशतवादाची विषपेरणी\nखलिस्तानच्या नुकत्याच सुरु असलेल्या या सगळ्या गुप्त दहशतवादी कारवायांत एक समान पद्धत आणि विशिष्ट तंत्र वापरले गेले. १९८४च्या शीख हत्याकांडांविषयीचा वेगवेगळ्या प्रकारचा आशय आणि मजकूर पंजाबमध्ये पसरवून तरुणांची माथी भडकावली जातात. जे युवक समाज माध्यमांवर सक्रिय असतात, त्यांचा प्रतिसाद पाहून, त्यांना या दहशतवादी कारवायांमध्ये ओढले जाते. सामील केले जाते. २०१७ साली सप्टेंबर महिन्यात ‘बब्बर खालसा’च्या सात दहशतवाद्यांना अटक केली गेली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सात दहशतवादी इंग्लंडमधील सुरेंद्रसिंग बब्बर या म्होरक्याशी समाज माध्यमातूंन संपर्कात होते. यासाठी फेसबुक, व्हॉट्सऍप सारख्या लोकप्रिय समाज माध्यमांचा त्यांनी पुरेपूर वापर केला. युरोपमधून या कारयावांचे सूत्र हलत होते आणि तिथून त्यांना आर्थिक मदतही मिळत होती. ‘खलिस्तान टेरर’ आणि ‘खलिस्तान जिंदाबाद मॉडेल’ची त्यांनी निर्मिती केली होती. भारतातच नाही तर दहशतवादाने आधीच पोखरलेल्या पाकिस्तानातही समाज माध्यमांतून दहशतवादाची मूळे अधिक खोलवर रुजली आहेत. त्यातच तिथल्या सरकारने दहशतवादाला खतपाणी घातल्याने आणि हेच दहशतवादी त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने आता त्यांची डोकेदुखी वाढली आहे. नुकतंच पाकिस्तानने तब्बल ६५ संघटनांना दहशतवादी संघटना घोषित करून त्यांच्यावर बंदी आणली खरी. पण, आश्चर्याची गोष्ट अशी की, बंदी घातलेल्या ६५ दहशतवादी संघटनांपैकी ४० संघटनांनी समाज माध्यमांचा दहशतवादाच्या प्रचार-प्रसार आणि कारवायांसाठी पुरेपूर वापर केला होता. समाज माध्यमांतून या संघटना पाकिस्तनाच्या सुन्नीबहुल भागात अल्पसंख्य असलेल्या शिया मुस्लीमांबद्दल भडकवतात. जम्मू-काश्मीर आणि अफगाणिस्तानात त्यांना ‘जिहाद’ पुकारण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. खलिस्तान दहशतवादात ज्या प्रकारचा आशय आणि मजकूर पसरवला जातो, तशाच प्रकारे पाकिस्तानात समाज माध्यमांचा वापर करून तरुणांना दहशतवादाच्या जिहादी जाळ्यात आमीषं दाखवून ओढले जाते. फेसबुकवर दहशतवादाच्या उद्देशाने पेजेस बनवून, त्यावर तालिबान, लष्कर-ए-तोयबाच्या झेंड्याची छायाचित्रं लावली जातात. तसेच त्यांच्या संस्थापकांच्या छायाचित्रांचाही अधिकाधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी वापर केला जातो. बर्‍याच वेळेला समाजहितासाठी अशा पेजेसची निर्मिती होते आणि कालांतराने यांचे स्वरूप आणि उद्देश उघडकीस येतात.\nफेसबुक आणि ट्विटर या माध्यमांनी अधिकृतपणे या आधुनिक दहशतवादाशी लढण्याचे ठरवले असून, ट्विटरने जी खाती दहशतवादासाठी खासकरुन वापरली जातात, अशी एकूण चार लाख खाती बंद केली आहेत. यामध्ये ट्विटरने काही खाती ही स्वत: शोधून बंद केली, तर काही खाती ही विविध देशांच्या तक्रारींनंतर बंद करण्यात आली. भारतातही दहशतवाद विरोधी पथकांनी विविध राज्यांच्या सहकार्याने केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात दहशतवादी कारवाया करणार्‍या संघटनांवर छापे टाकून कारवाईचा बडगा उगारला. या संघटनांनी समाज माध्यमांचा वापर करून तरुणांना धर्माच्या नावाखाली आणि पैशांचे आमिष दाखवून त्यांना या दहशतवादाच्या जाळ्यात ओढल्याचे दिसून आले. या सर्व गोष्टी एक विशिष्ट रणनीती आखून केल्या जातात. युवकांचे वाचन आणि चिंतन कमी झाल्याने हे युवक दहशतवादी प्रचाराला सहज बळी पडतात. बेरोजगार युवक या संघटनांना शरण जातात. या लोकांना पकडणे अवघड आहे, कारण समाज माध्यमांचा वापर करताना हे लोक साधारणपणे ‘प्रॉक्सी सर्व्हर’चा वापर करतात. ओळख लपवून आणि खोटे खाते वापरून बहुतांशवेळा या कारवाया केल्या जातात. परिणामी, या लोकांचा खरा चेहरा जगासमोर येत नाही आणि त्यांची धरपकड करणे महाकठीण होऊन जाते. अशा लोकांची खाती जरी तत्काळ बंद केली, तरी दुसर्‍या क्षणाला हे लोक नवे खाते बनवून, आपल्या दहशतवादी कारवाया सुरूच ठेवतात. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ‘‘काश्मीर खोर्‍यात कट्टरपंथीयांच्या कारवायांसाठी समाज माध्यमे मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. या कारवायांवर बंदी घालणे अवघड आहे. कारण, एकाच वेळी याची सूत्रे अनेक लोकांकडे असतात. कुठलीही एक संघटना हे कार्य करत नसून, दहशतवादाच्या नावाखाली अनेक संघटना संयुक्तपणे या कारवाया करतात. दुसरी गोष्ट अशी की, जी मोठी आणि प्रस्थापित माध्यमे आहेत त्यांनी जर काही चुकीच्या बातम्या माहिती प्रसारित केल्या, तर त्यांच्यासाठी काहीच नियम सरकारकडे नाही, तर मग या अस्ताव्यस्त पसरलेल्या समाज माध्यमांची गोष्ट तर लांबचीच.’’\nनवमाध्यमांतून नागरी पत्रकारिता आता जोर धरत आहे. लोक आपली विशिष्ट फेसबुक पेज, वेबसाईट आणि युट्युब वाहिनी सुरू करून, पत्रकारिता करत आहे. तर अशांवर नियंत्रण मिळविणे अवघड आहे. तसेच या सगळ्या दहशतवादी कारवायांची झळ नागरिकांना, समाजाला आणि जगातील उच्चतम अशा सुरक्षा यंत्रणांना पोहोचल्यामुळे सायबर दहशतवादाचा मुद्दा जगभरातील देशांची डोकेदुखी होऊन बसला आहे.\n- प्रा. गजेंद्र देवडा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/dev-dharma/page/3/", "date_download": "2018-11-20T12:05:14Z", "digest": "sha1:O7WA66DJDBRRGXRGIU3JZBCGJNJTFX4B", "length": 19151, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "देव-धर्म | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nएमआयडीसीतील अग्निशमन केंद्राचे उद्घाटन रखडले\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nफुंडे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न\nसलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nमानसी इनामदार समस्या...मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल, अभ्यास लक्षात राहात नसेल तर... तोडगा....रोज सकाळी आंघोळीनंतर अभ्यासाला बसण्यापूर्वी घरातील गणपतीसमोर बसून अथर्वशीर्ष म्हणावे. फरक पडतो. मेष...तणावमुक्त राहा विनाकारण कामाचा...\nआठवड्याचे भविष्य : रविवार 4 ते शनिवार 10 नोव्हेंबर 2018\n>> नीलिमा प्रधान मेष - नव्या कार्याचा आरंभ मेषेच्या एकादशात मंगळप्रवेश, सूर्य नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. नरकचतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजनाच्या दिवशी नव्या कार्याचा आरंभ करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत...\nदेव नवसाला पावतो का\n>> दा. कृ. सोमण माणसाला इच्छा आकांक्षा असतातच. त्या प्राप्त करणे अवघड होते. तेव्हा ईश्वराचा आधार घेतला जातो. प्रार्थना, भक्तीपर्यंत ठीक आहे. पण अनेक देवादिकांना...\n>> स्वरा सावंत दिवाळी सण मोठा... नाही आनंदाला तोटा... असं म्हणतात. अवघ्या आठवडाभरावर दिवाळी येऊन ठेपलीय. दिवाळी म्हणजे रोषणाई, दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे उत्साह,...\nआठवड्याचे भविष्य – रविवार 28 ऑक्टोबर ते शनिवार 3 नोव्हेंबर 2018\n>> नीलिमा प्रधान मेष - उत्साहवर्धक घटना सूर्य-शनी लाभयोग, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. तुमची जिद्द व महत्त्वाकांक्षा तुम्हाला यश देईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेच आखणे सोपे...\n>> डॉ. तुषार सावडावकर आपले स्त्रोत्र, मंत्र हे ध्वनिलहरींतून प्रगटतात त्यांच्या शब्दस्वरशक्तीने अनेक विकार बरे होण्यास मदत होते. वेदपठण, स्त्रोत्रं, श्लोक, ऋचा, आर्या हा आपल्या हिंदुस्थानी...\nभविष्य – रविवार दि. 21 ते शनिवार 27 ऑक्टोबर 2018\n>> नीलिमा प्रधान मेष - गुंतवणुकीची घाई नको मेषेच्या अष्टमेषात बुधाचे राश्यांतर, सूर्य-शुक्र युती होत आहे. महत्त्वाचे राजकीय धोरण ठरविण्याचा प्रयत्न करा. सामाजिक कार्याला वेग...\nमानसी इनामदार,ज्योतिषतज्ञ,[email protected] समस्या पतीपत्नीत विनाकारण दुरावा येत असेल, दुसऱयाचा आगंतुक हस्तक्षेप होत असेल तर... तोडगा येत्या कोजागिरी पौर्णिमेला आटीव दुधाचा नैवेद्य दोघांनी मिळून देवाला आणि चंद्राला दाखवा... दोघांनी...\nआठवड्याचे भविष्य – रविवार १५ ऑक्टोबर ते शनिवार २१ ऑक्टोबर\n>> नीलिमा प्रधान मेष - येणे वसूल होईल मेषेच्या सप्तमेषात सूर्यप्रवेश, बुध-शुक्र युती होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्ही घेतलेले परिश्रम सत्कारणी लागतील. दुखावलेल्या लोकांना प्रेमाने...\nआठवड्याचे भविष्य…. दसऱयाच्या शुभेच्छा\nमानसी इनामदार समस्या - घरात विनाकारण संकटं येत असतील, काही ना काही समस्या उद्भवत असतील तर... तोडगा - दररोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाच्या वातींचा दिवा लावा... आणि...\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-muncipal-corporation-election-130512", "date_download": "2018-11-20T12:26:20Z", "digest": "sha1:T3O66FRIJ5UFI4RWAWCKMRED3NMCLB7X", "length": 12301, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news muncipal corporation election छाननीची प्रक्रिया पूर्ण; 189 जणांचे अर्ज अवैध | eSakal", "raw_content": "\nछाननीची प्रक्रिया पूर्ण; 189 जणांचे अर्ज अवैध\nशनिवार, 14 जुलै 2018\nजळगाव ः महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीच्या प्रक्रियेसाठी तब्बल दोन दिवस लागले. आज दुपारी ही प्रक्रिया पूर्णत्वास आली. अर्ज छाननीअंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज भरताना झालेल्या चुका, सह्या नसलेल्या, तसेच एकाच प्रभागात दोन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचा एक\nअर्ज अवैध ठरविण्यात आला. एकूण दाखल झालेल्या 615 पैकी 426 अर्ज वैध; तर 189 अर्ज अवैध ठरविण्यात आले.\nमहापालिकेच्या दुसऱ्या व पाचव्या मजल्यावरील निवडणूक अधिकाऱ्यांकडे काल अर्ज छाननी प्रक्रियेस\nजळगाव ः महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीच्या प्रक्रियेसाठी तब्बल दोन दिवस लागले. आज दुपारी ही प्रक्रिया पूर्णत्वास आली. अर्ज छाननीअंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज भरताना झालेल्या चुका, सह्या नसलेल्या, तसेच एकाच प्रभागात दोन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचा एक\nअर्ज अवैध ठरविण्यात आला. एकूण दाखल झालेल्या 615 पैकी 426 अर्ज वैध; तर 189 अर्ज अवैध ठरविण्यात आले.\nमहापालिकेच्या दुसऱ्या व पाचव्या मजल्यावरील निवडणूक अधिकाऱ्यांकडे काल अर्ज छाननी प्रक्रियेस\nसुरवात झाली होती. तसेच आजही निवडणूक अधिकारी 1 व 2 यांच्याकडे काही प्रभागांमधील अर्जांची छाननी बाकी होती. निवडणुकीसाठी एकूण 19 प्रभागांतील 75 जागांसाठी 615 पैकी 189 अर्ज छाननीअंती अवैध ठरविण्यात आले. तसेच आलेल्या 11 हरकतींवरही निवडणूक अधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन आलेल्या हरकती पडताळून पाहिल्या.\nशिवसेनेचे तीन उमेदवार आता अपक्ष\nशिवसेनेतर्फे प्रभाग क्र. 19 साठी उमेदवारी अर्ज भरणारे जिजाबाई भापसे, विक्रम (गणेश) सोनवणे यांनी अर्जासोबतच्या \"एबी फॉर्म'मध्ये नमूद केलेले नाव व चुकीच्या राखीव जागेचा उल्लेख केल्याने हे \"एबी फॉर्म' निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्दबातल केले. त्यामुळे जिजाबाई भापसे व गणेश सोनवणे यांना आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. तसेच प्रभाग क्र. 11 (क) मधून लीना पवार यांच्या उमेदवारी अर्जासोबतच्या \"एबी फॉर्म'मध्ये चूक झाल्याने त्यांना अपक्ष ठरविण्यात आले. याबाबत श्रीमती पवार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच हेमलता वाणी यांनी प्रभाग क्र. 7 \"अ'साठी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केला. त्यांच्याही \"एबी फॉर्म'मध्ये चूक झाल्याने त्यांना अपक्ष लढावे लागणार आहे.\nसाधना श्रीश्रीमाळ दोन प्रभागांत उमेदवार\nशिवसेनेच्या साधना श्रीश्रीमाळ यांनी प्रभाग क्र. 7 \"अ' तसेच तसेच प्रभाग क्र. 16 ब'मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेच्या यंदाच्या अर्थात 2018 च्या निवडणुकीत त्या दोन प्रभागांतून निवडणूक लढविणाऱ्या एकमेव उमेदवार आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/12/No-plastic-says-Samanvi-Bhograj-Interview-by-Niharika-Pole-.html", "date_download": "2018-11-20T11:41:55Z", "digest": "sha1:6DG5TNL3ZYHCXHJY5METZLJPECQU7NBG", "length": 14418, "nlines": 29, "source_domain": "mahamtb.com", "title": " प्लास्टिक मुक्त भारताचा 'बंगळुरु' पॅटर्न प्लास्टिक मुक्त भारताचा 'बंगळुरु' पॅटर्न", "raw_content": "\nप्लास्टिक मुक्त भारताचा 'बंगळुरु' पॅटर्न\nगेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीचा विषय गाजतोय. छोट्या छोट्या खानावळींमध्ये, खाण्या - पिण्याच्या ठिकाणांवर आता प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र प्लास्टिकला पर्याय काय तर प्लास्टिक शिवाय ऊसाच्या चिपाडापासून तयार करण्यात येणाऱ्या \"कटलरी\"चा वापर आपण नक्कीच करु शकतो. अशा प्रकारच्या \"कटलरी\"चे उत्पादन बंगळुरु येथील समन्वी भोगराज करत आहेत.\nऊसाच्या चिपाडापासून कटलरी आणि इतर टेबल वापराचे सामान बनवणाऱ्या विस्फोरटेक कंपनीच्या सहसंचालिका म्हणजे समन्वी भोगराज. अर्थवेयर नावाने या गोष्टी उपलब्ध करुन देणारी ही कंपनी पर्यावरणावर आधारित आहे. पर्यावरणाला पूरक अशा या कप, ताटल्या, वाट्या दक्षिण भारतातील अनेक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम समन्वी करत आहेत. स्वत:च़्या कल्पकतेला उद्योगाचं स्वरूप देवून समन्वीनं बायोडिग्रेडेबल प्रॉडक्ट्स बनविण्याचे काम साधारण ६ वर्षांआधी सुरु केलं.\n\"मी स्वत: शाश्वत ऊर्जेसंबंधी काम केल्यामुळे प्लास्टिक पर्यावरणाला किती हानिकारक आहे, हे मी समजू शकते. म्हणून प्लास्टिकला पर्याय म्हणून दूसरे काय वापरता येईल याचा विचार मी करत होते. त्यासाठी बराच अभ्यास केला त्यातूनच ऊसाच्या चिपाडापासून अशा वस्तु करता येवू शकतात असं लक्षात आलं. ऊसाचा रस काढल्यानंतर उरलेल्या पदार्थापैकी थोड्याचाच पुनर्वापर होवू शकतो. बाकीचा कचरा समजून फेकून दिला जातो. या कचऱ्याचाच वापर करुन आम्ही या सर्व गोष्टी तयार करतो.\" असं समन्वीनं सांगितलं.\nफूड कंटेनर्स, ताटल्या, वाट्या, जेवणाचे ट्रे किंवा कप अश्या सर्वच गोष्टी ज्या टाकून दिल्यानंतर ३० ते ६० दिवसांतच विघटीत होऊन जातात अश्या गोष्टींचे उत्पादन विस्फोर्टेक मध्ये करण्यात येते.\nया अंतर्गत समन्वी यांची कंपनी आता इतर संस्थांकडून किंवा थेट रसाच्या दुकानदाराकडून उसाची चिपाडं मिळवते, या कच्च्या मालावर प्रक्रिया करण्या येते आणि नंतर तो वाळवून, त्याला आकार देऊन, गरम करुन आणि इतर आवश्यक त्या सर्व प्रक्रिया करून ही उत्पादने तयार करण्यात येतात.\nही सर्वच प्रक्रिया संपूर्णपणे नैसर्गिक आहे आणि यात कुठल्याच प्रकारचे बाईंडर्स , ऍडीटिव्हज , कोटींग्ज किंवा रसायनं असे कोणतेही अनैसर्गिक पदार्थ वापरले जात नाहीत ज्यामुळे तयार केलेल्या या सर्वच गोष्टी पूर्णत: निरुपद्रवी आणि प्लास्टिकला एक सक्षम पर्याय ठरतात.\nउसाच्या चीपाडापासून तयार केलेल्या या गोष्टी, खाण्याच्या पदार्थाला कुठल्याही प्रकारचे रंग , वास किंवा चव देत नाहीत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या तयार केलेल्या सर्वच गोष्टी माईक्रोव्हेव सेफ आहेत आणि साधारणपणे दोन एक वर्षं टिकू शकतात. मात्र, पर्यावरणपूरक असलेल्या या सर्वच गोष्टी एकदा वापरल्यानंतर धुता येत नाहीत आणि एकदा वापर केल्यानंतर या गोष्टी टाकूनच द्याव्या लागतात.\n\"यूज अॅण्ड थ्रो\"ला वाढती मागणी :\nगेल्या ३-४ वर्षांमध्ये ऑनलाईन शॉपिंग मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अर्थवेयरच्या या उत्पादनांना ऑनलाईन जगात मोठी मागणी आहे, असे समन्वी सांगते. आजच्या काळात सगळ्यात जास्त प्लास्टिक वापरले जाते, ते प्रवासात. त्यासाठी उपाय म्हणून आता ऊसाच्या चिपाडापासून डबे देखील तयार करण्यात येत आहेत. हे फेकडबे पर्यावरपूरक असल्याने ते घेऊन जाण्यास सोपे तर आहेच तसेच त्यांच्यामुळे पर्यावरणाला त्रासही होणार नाही. अशा उत्पादनांची आता खूप मागणी वाढली आहे. अशा प्रकारे तयार केल्या गेलेल्या गोष्टींच्या किमती या आकारांवर बदलतात. यातील सर्वात स्वस्त वस्तू १ रुपयांपेक्षा ही कमी किंमतीला असून सगळ्यात महाग वस्तूची किंमत साधारण २० रुपये आहे, अशी माहिती समन्वी यांनी दिली.\n\"मुळात आपल्या इथल्या लोकांमध्ये जागरुकतेची कमीं आहे. प्लास्टिक इतक्या जास्त प्रमाणात हानिकारक आहे, हेच मुळी लोकांना माहीत नसतं. त्यामुळे आम्ही जनजागृतीचं काम करतो. आम्ही तळागाळात जावून याचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करतो, तसंच शाळेतील लहान मुलांसाठी आम्ही जागरुकता कार्यक्रम राबवतो. कारण जो पर्यंत तळागाळात याची जागरुकता निर्माण होणार नाही, तो पर्यंत लोकांची मानसिकता आणि निष्काळजी वृत्ती बदलणार नाही.\" असंही समन्वी यांनी सांगितलं.\nसमन्वीनं स्वतःचे इन्जिनिअरिन्ग आणि एमबीए पूर्ण झाल्यावर पंचवीसाव्या वर्षीच या उद्योगाला सुरुवात केली आहे. त्यानंतर आता त्या स्वच्छ इंडिया मिशन मध्ये देखील सहभागी झाल्या. त्यांचा उल्लेख स्वच्छ भारत अभियानात देखील करण्यात आला.\nसाधारणपणे त्यांच्या कंपनीतर्फे दर महिन्याला १५ ते २० लाख उत्सापदने तयार करण्यात येतात. समन्वी यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण दक्षिण भारतात अशा प्रकारची ही एकमेव कंपनी आहे.\nत्यांच्या कंपनीत तयार झालेली सगळीच उत्पादनं ही बंगळुरु येथील विविध संस्था, हॉटेल्स, आयटी कंपन्या अश्या सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.\nबंगळुरुच्या आसपास असलेल्या गावांमध्ये सुद्धा समन्वी या अनेक महिलांसोबत काम करतात आणि त्यामधून ताग , पेपर आणि कपड्यांच्या सहाय्याने तयार केल्या जाणारया पिशव्या आणि कपड्यांचे कव्हर्स वगैरे वस्तूचं उत्पादन तयार करण्यात येतात.\nत्यांची बंगळुरु स्थित टीम जवळच्या तुमकुर , नेलमंगला, मैसूर जवळच्या गावांमध्ये जाते आणि तिथे घरूनच काम करण्याचे शिक्षण तेथल्या ग्रामीण महिलांना देते आणि या महिलांना अश्या प्रकारे घरबसल्या रोजगार ही मिळतो आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तू अशा प्रकारे थेट ग्राहकांपर्यंत सुद्धा पोचतात.\n\"महाराष्ट्रात महिला बचत गटांनी प्रेरणा घ्यावी :\nमहाराष्ट्रात महिला बचत गटाची खूप मोठी चळवळ आहे. त्यांचे अनेक क्षेत्रांमध्ये मोठे काम आहे. त्यामुळे महिला बचत गटाच्या माध्यमांतून महाराष्ट्रातही असे मोठे कार्य करता येऊ शकते. महाराष्ट्र सरकारने अशा कार्यासाठी महिला बचत गटांना चालना दिल्यास, मदत केल्यास महाराष्ट्रातही प्लास्टिकची मोठी समस्या दूर होऊ शकेल.\nगेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात घोंघावणारे हे \"प्लास्टिक बंद\"चे वादळ कदाचित अशा प्रकारच्या उत्पादनांनी शमू शकेल. तसेच महाराष्ट्रात देखील अशा प्रकारच्या वस्तुंचे उत्पादन करुन प्लास्टिक ऐवजी पर्यावरण पूरक वस्तुंचा वापर करता येईल. समन्वी सारख्या अनेक तरुणांनी जर ठरवले तर पर्यावरणावर आलेले संकट नक्कीच टळू शकेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.narayangad.com/?page_id=215", "date_download": "2018-11-20T12:10:14Z", "digest": "sha1:A6CVYT7TD55ZVEC55E6R55Q7XANMMUA4", "length": 7405, "nlines": 121, "source_domain": "www.narayangad.com", "title": "कार्तिक यात्रा", "raw_content": "\nवै. श्री महंत नारायण महाराज\nवै. श्री महंत महादेव महाराज (पहिले)\nवै. श्री महंत दादासाहेब महाराज\nवै. श्री महंत गोविंद महाराज\nवै. श्री महंत नरसू महाराज\nवै. श्री महंत महादेव महाराज (दुसरे)\nवै. श्री महंत माणिक महाराज\nवै. महंत श्री महादेव महाराज (तिसरे)\nश्री महंत शिवाजी महाराज\nवै. श्री महंत नारायण महाराज\nवै. श्री महंत महादेव महाराज (पहिले)\nवै. श्री महंत दादासाहेब महाराज\nवै. श्री महंत गोविंद महाराज\nवै. श्री महंत नरसू महाराज\nवै. श्री महंत महादेव महाराज (दुसरे)\nवै. श्री महंत माणिक महाराज\nवै. महंत श्री महादेव महाराज (तिसरे)\nश्री महंत शिवाजी महाराज\nदर वर्षी कार्तिक शु. १५ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते ती त्रिपुरारी पोर्णिमा असते त्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुर नावाच्या दैत्याचा वध केला. त्या निमीत्ताने आनंद उत्सव म्हणून हि यात्रा भरते पुढे आठ दिवस सुरु असते. गडावरील उत्सावामध्ये हा यात्रेचा उत्सव सर्वात मोठा असतो . यात्रेच्या निमित्ताने गडावर विविध उपक्रम राबवले जातात.खाण्याच्या पदार्थाचे , इतर वस्तूचे , लहान मुलाच्या मनोरंजनाच्या दुकानांची रेलचेल असते . हि यात्रा दिवाळीच्या सुट्टीत असल्याने लहान मुलासहीत मोठेही मंडळी यात्रेचा आनंद लुटतात .या यात्रेच्या निमित्ताने गडावर रक्तदान शिबिराचे आयोजन न चुकता केले जाते. या उपक्रमात आतापर्यंत हजारो लोकांनी सहभागी होऊन रक्तदान केले आहे.\nश्री क्षेत्र संस्थान नारायणगड\nसध्या आपल्या भारत भूमीवर जी जी प्राचीन तिर्थ क्षेत्र आहेत, त्या त्या प्रत्येक तीर्थक्षेत्रास काही न काही विशेष इतिहास आहे. तो फक्त इतिहासच नाही तर त्यात विशेष अशी शक्ती असते. म्हणूनच आज ती आपले श्रद्धास्थान बनलेली आहेत. त्याला अनुसरून '' श्री क्षेत्र…\nश्री क्षेत्र नारायणगड संस्थान बीड\nAll rights reserved By | श्री क्षेत्र संस्थान नारायणगड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/nagpur-nursing-college-fraud-youth-suicidenew-304028.html", "date_download": "2018-11-20T12:25:51Z", "digest": "sha1:SOOTPLXGG7AZXZRI6QNZRGLRFUQLXOIE", "length": 6328, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - नर्सिंगच्या 'अॅडमिशन'मध्ये बहिणीची फसवणूक, भावानं केली आत्महत्या–News18 Lokmat", "raw_content": "\nनर्सिंगच्या 'अॅडमिशन'मध्ये बहिणीची फसवणूक, भावानं केली आत्महत्या\nबहिणीला नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या भावाची आर्थिक फसवणूक झाल्याने त्याने आत्महत्या केली. पोलीसांनी वेळीच दखल घेतली असती तर त्या तरूणाचा जीव वाचला असता.\nप्रविण मुधोळकर, नागपूर, ता.6 सप्टेंबर : बहिणीला नर्सिंग कोर्समध्ये प्रवेश देतो असे सांगून पन्नास हजारांनी फसविल्या गेलेल्या तरूणीच्या भावाने आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना नागपूरात घडलीय. तरुणाने आत्महत्या केल्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरवर जर आधीच गुन्हा दाखल झाला असता तर तरुणाचे प्राण वाचले असते अशी भावना आता व्यक्त केली जातेय.बहिणीच्या शिक्षणासाठी भावाला आत्महत्या करावी लागली. हे ऐकून धक्का बसेल पण हे खरं आहे...अनंता प्रधान हा मोलमजुरी करणारा 21 वर्षांचा तरुण. पोटाला चिमटा देऊन त्याने बहिणीच्या शिक्षणासाठी एक एक पैसा जमा केला. पैसे जमा करून त्यानं आपल्या बहिणीला नर्सिंगसाठी अॅडमिशन मिळवून देण्याचा प्रयत्न केला.या प्रयत्नात त्याला 50 हजार रूपयांनी फसवलं गेलं. आपण फसवले गेलो हे लक्षात आल्यावर अनंताने पोलिसात तक्रार दिली. मात्र तिथेही त्याला कुणीच दाद दिली नाही. उलट त्याला पोलीस स्टेशन मधून हाकलून लावलं. त्यामुळं निराश झालेल्या अनंताने आत्महत्या केली.\nअनंता आपल्या बहिणीसह नागपुरातील वाडी पोलिस ठाण्याच्या चकरा मारत राहिला पण पोलिसांनी त्याला दाद दिली नाही. शेवटी वाडी पोलिस पोलिसांनी त्याला हाकलून दिले. यातूनच खचून जात त्याने आत्महत्या केल्याचा आरोप अनंताचे मामा देवेंद्र कांबळे यांनी केलाय. अनंता गेल्यानंतर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या डॉक्टरविरूद्ध गुन्हा दाखल केला असल्याचही त्यांनी सांगितलं.आता अनंताच्या आत्महत्येनतंर वाडी पोलिसांनी बोगस डाँक्टर सुधीर भोकरे याला अटक केली आहे. अनंताला आत्महत्येसाठी कुणी प्रवृत्त केलं याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती वाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक नरेश पवार यांनी दिली. अशाच प्रकारे आणखी काही लोकांना फसवलं गेलंय का याचाही शोध पोलीस घेत आहेत. VIDEO : समलिंगी संबंधांबाबतच्या निर्णयावर हे सेलिब्रिटी काय म्हणताहेत\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/bank-loan-default-passport-size-bank-fraud-modi-government-303924.html", "date_download": "2018-11-20T11:54:13Z", "digest": "sha1:O4U2NDLI4RYJFAYS45WPWG7N5VM5Y2GO", "length": 12932, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता बँकेचं कर्ज बुडवल्याने होऊ शकतो पासपोर्ट जप्त", "raw_content": "\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nआता बँकेचं कर्ज बुडवल्याने होऊ शकतो पासपोर्ट जप्त\nकर्ज बुडवून परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न केला तर विमानतळावर त्यांना थांबवण्यात येऊ शकतं\nनवी दिल्ली, ०६ सप्टेंबर- तुम्ही जर बँकेकडून घेतलेलं कर्ज फेडू शकला नाहीत आणि तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तर तुमचा पासपोर्ट जप्त होऊ शकतो. त्यामुळे बँकेकडून घेतलेलं कर्ज बुडवून जर तुम्ही देशाच्या बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर ते आता शक्य होणार नाही. सीएनबीसी आवाजला मिळालेल्या माहितीनुसार सरकार या महिन्यापासूनच हा नियम अंमलात आणू शकते. अनेकदा कर्जदार बँकेकडून कर्ज घेतात आणि ते न फेडता परदेशात पळून जातात. अशा लोकांवर आळा बसवण्यासाठी आता सरकारने हे पाऊल उचललं आहे.\nपासपोर्ट कायद्यानुसार सेक्शन १० (३) (सी) मध्ये बदल होणार आहे. या महिन्याच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये याचिकेसाठी मंजुरी मिळू शकते. नवीन नियमानुसार ज्या लोकांनी ५० कोटींपेक्षा अधिक कर्ज घेतले आहे आणि कर्जदाराने ते फेडले नाही तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा पासपोर्ट जप्त केला जाईल.\nत्याचबरोबर कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या किंगफिशर एयरलाइन्सचा मालक विजय माल्या आणि माजी आईपीएल कमिश्नर ललित मोदी यांना सरकारकडून देशात परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. असं म्हटलं जातंय की, पासपोर्टची कॉपी मागितल्यावर प्रवर्तकांवर अधिक दबाव वाढेल. तसेच कर्ज बुडवून परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न केला तर विमानतळावर त्यांना थांबवण्यात येऊ शकतं.\nयुएस ओपनला खुलली प्रियांका-निकची केमिस्ट्री\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/mumbai-2/all/page-8/", "date_download": "2018-11-20T11:21:36Z", "digest": "sha1:MB6JXFPHFQZVVS3FWR4ERSGZCWLYJIZA", "length": 10942, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai 2- News18 Lokmat Official Website Page-8", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nसरकारनं इंधन दरात 5 रुपयांची कपात केल्यानंतर पेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं सरकताहेत, तर डिझेलचे दर 80 रुपयांच्या उंबरठ्यावर येऊन पोहचलेत.\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nमुंबई विद्यापीठात बनावट गुणपत्रिका तयार करणारं रॅकेट, 6 जणांना अटक\nत्याने' अर्धनग्न होऊन सहाव्या मजल्यावरून मारली उडी, पण...\nशिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला\nमंत्रालयात चौथ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न; कर्मचाऱ्याने केलं विषप्राशन\nम्हाडाच्या घरांवर 47 टक्क्यांपर्यंत सूट; मुंबईत सव्वा कोटीचं घर मिळणार 82 लाखात\nBREAKING : मुंबईतील दादर फुल मार्केटमध्ये गोळीबार, एकाचा मृत्यू\nमुंबईतील स्टेट बँक आॅफ मॉरिशसच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, १४३ कोटींवर मारला डल्ला\nमुंबईत उष्णतेची लाट, परभणीपेक्षा महाबळेश्वर उष्ण\nBreaking: अॅंटॉप हिलमध्ये एका झोपडीत गावठी बॉम्बचा स्फोट, दोघांना अटक\nआज पुन्हा इंधनाचे दर वाढले, एवढ्या रुपयांनी महागलं पेट्रोल-डिझेल\nनिवडणुकीआधीच उदयनराजेंविरुद्ध रामराजे सामना रंगणार\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/principal-chief-conservator/news/", "date_download": "2018-11-20T12:17:56Z", "digest": "sha1:E4RVJ2LEYL7FNGWZYPRRC7XH6MK7IZT6", "length": 8599, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Principal Chief Conservator- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\n'त्या' नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश, शार्प शुटर जंगलात दाखल\nप्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने ग्रिन सिग्नल दिल्यामुळे आता वाघिणीचा मृत्यू अटळ आहे\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/latest-amazon+ethnic-wear-offers-list.html", "date_download": "2018-11-20T11:41:36Z", "digest": "sha1:3QRSC32PJ5VRJBTRR32MDNIHFUFLJ6EO", "length": 9119, "nlines": 243, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "AmazonEthnic Wearसाठी ऑफर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलोकप्रिय ताज्या कालावधी समाप्ती\nसाठीAmazon ऑनलाइन ऑफरEthnic Wear\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/two-difficult-surgeries-girl-child-21212", "date_download": "2018-11-20T12:13:56Z", "digest": "sha1:IIYJ5RGF3VI3WGQMIXF2TT4IBIHHYKTN", "length": 14540, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "two difficult surgeries on girl child दोन बालिकांवर अवघड शस्त्रक्रिया | eSakal", "raw_content": "\nदोन बालिकांवर अवघड शस्त्रक्रिया\nगुरुवार, 15 डिसेंबर 2016\nऍसिड, ब्लीचिंग पावडरमुळे अन्ननलिका गमवावी लागली\nमुंबई - सात रुग्णालये पालथी घातली, सहा लाखांचा खर्च केला आणि तरीही मुलीला अन्न गिळता येईना. उलट अन्ननलिका गमवावी लागली. मोमीन कुटुंबियांनी दीड वर्षे केलेल्या धावपळीनंतर दीड महिन्यांपासून मुलगी तोंडावाटे अन्न घेते यावर ते समाधानी आहेत. ब्लीचिंग पावडर आणि ऍसिड गिळलेल्या दोन मुलींवर लोकमान्य टिळक रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.\nऍसिड, ब्लीचिंग पावडरमुळे अन्ननलिका गमवावी लागली\nमुंबई - सात रुग्णालये पालथी घातली, सहा लाखांचा खर्च केला आणि तरीही मुलीला अन्न गिळता येईना. उलट अन्ननलिका गमवावी लागली. मोमीन कुटुंबियांनी दीड वर्षे केलेल्या धावपळीनंतर दीड महिन्यांपासून मुलगी तोंडावाटे अन्न घेते यावर ते समाधानी आहेत. ब्लीचिंग पावडर आणि ऍसिड गिळलेल्या दोन मुलींवर लोकमान्य टिळक रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.\nआई नमाज पढत असताना भिवंडीतील अस्तल्फा मोमीन या बालिकेने ब्लीचिंग पावडर खाल्ली. आईने तिला जवळच्या रुग्णालयात नेले. तिथे प्राथमिक उपचार झाले. त्यानंतरही दूध प्यायल्यावर तिला वांती झाल्याने केवळ दीड वर्षांची ही बालिका काहीही खाऊ शकत नव्हती. तिचे वजन कमी झाले. खात्रीलायक उपचार कुठेही मिळाले नाहीत. मोठमोठ्या रुग्णालयांत मोमीन दाम्पत्य मुलीला घेऊन फिरले. परळमधील ग्लोबल रुग्णालयात अस्तल्फावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. तरीही त्रास कमी होत नव्हता.\nद्रवपदार्थाशिवाय तिला काहीच खाता येईना. शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात त्यानंतर उपचार सुरू झाले. तिची अन्ननलिका खराब झाल्याचे निदान डॉक्‍टरांनी केले. ब्लीचिंग पावडरने पोखरली गेलेली अन्ननलिका काढून टाकण्यात आली. पोटाचा भाग उंचावून त्याची अन्ननलिका तयार करण्यात आली. तिच्या मानेकडचा भाग या अन्ननलिकेला जोडण्यात आला. आता ती जेवू शकते. दोन महिन्यांत तिच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या, असे तिचे वडील सिराज मोमीन यांनी सांगितले.\nविरारमधील सय्यद अमिना आरिफ या चार वर्षांच्या मुलीवरही ऑगस्टमध्ये अशीच शस्त्रक्रिया करण्यात आली. अमिना तीन वर्षांची असताना ऍसिड प्यायली होती. लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉक्‍टरांनी सारे कौशल्य पणाला लावले, असे तिची आई शेनाज आरिफ हिने सांगितले. आता अमिना बोलू शकते आणि तिचे वजनही वाढले आहे. तिला जेवताही येते.\nअस्तल्फाला नेमके काय झाले आहे, याचा शोध घेण्यासाठी तिच्या अन्ननलिकेची एका खासगी रुग्णालयाने तब्बल 21 वेळा एण्डोस्कोपी केली. त्यासाठी प्रत्येक वेळी 25 ते 30 हजार रुपये घेतले, असे वडील सिराज मोमीन यांनी सांगितले.\nभुजबळ यांच्या संरक्षणात तात्काळ वाढ करावी - दीपिका चव्हाण\nसटाणा - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आलेली आहे....\nशेअर निर्देशांकाची त्रिशतकी झेप\nमुंबई - रिझर्व्ह बॅंक संचालक मंडळाच्या बैठकीकडे लक्ष लागून राहिलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता.१९) चौफेर खरेदीला प्राधान्य दिले. बैठकीत सकारात्मक...\nअंजली दमानियांविरुद्धचा 'एफआयआर' रद्द\nऔरंगाबाद : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि इतर पाच जणांविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दाखल केलेला एफआयआर रद्द...\n'समांतर'चे घोडे अडले कुठे\nऔरंगाबाद : महापालिका क्षेत्रातील समांतर जलवाहिनी प्रकल्पासंबंधीची नेमकी वस्तुस्थिती काय आहे याचे शपथपत्र दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या...\nऔरंगाबाद खंडपीठात पाळणाघरासाठी याचिका\nऔरंगाबाद- मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सहा वर्षे वयाच्या बाळांसाठी पाळणाघर सुरू करावे यासाठी ऍड. चैताली चौधरी यांनी याचिका दाखल...\nमॅरेथॉनमध्ये महिलांचा वाढता सहभाग( गतवर्षीच्या तुलनेत 415 महिला अधिक\nजळगाव ः धावण्याची गती अन्‌ वेळ सांभाळत मॅरेथॉनमध्ये अनेकजण धावतात. मुंबई- पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये फूल मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या बरोबरीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/problems-mines-goa-104725", "date_download": "2018-11-20T12:38:09Z", "digest": "sha1:RS4YL762EXHVSIYFCB44XHF6Z6WI6CVB", "length": 19310, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "problems of mines in goa गोव्यातील खाणींचा गुंता | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 22 मार्च 2018\nखाणपट्टा एकदा दिला की तो 50 वर्षांसाठी असतो. तो दोनवेळा 20 वर्षांसाठी नूतनीकरण करण्याची कायदेशीर तरतूद आहे. गोव्यात कधीपासून खाणपट्टे दिले, असे गृहित धरायचे हा कायदेशीर पेच आहे.\nसाधनांची शुचिता आणि उद्दीष्टांविषयीचा गोंधळ, ही आपली मुख्य समस्या आहे, असे आईन्सटाईन या थोर शास्त्रज्ञाने खूप पूर्वी म्हणून ठेवलेले आहे. तो विसाव्या शतकातला एक महान वैज्ञानिक मानला जातो. कारण ज्याने विज्ञानाचा वेध घेताना माणुसकी व भावभावनांचाही बारकाईने विचार केलेला होता. गोव्यात गेल्या सात वर्षात दोनवेळा खाणकामावर बंदी लादली गेली त्यासंदर्भात आईन्सटाईनचे यांचे हे शब्द आठवल्याशिवाय राहत नाहीत.\nगोव्यातील खाणकाम हे देशातील इतर खाणकामापेक्षा वेगळे आहे. येथील खाणी सरकारी मालकीच्या नव्हे तर खासगी मालकीच्या आहेत. पोर्तुगीज काळात 1930 च्या दरम्यान पोर्तुगीज सरकारने खाणकाम करण्यासाठी दोनशेहून अधिक जणांना परवाने दिले. त्यावेळी प्रामुख्याने जपानला खनिज निर्यात होत असे. पोर्तुगीज सरकार खनिजाची निर्यातपूर्व तपासणी करत असे. पणजी बंदर त्यावेळी खनिजवाहू मचव्यांनी गजबजलेले असायचे. 19 डिसेंबर 1961 ला गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला त्यानंतर 1963 मध्ये लोकनियुक्त सरकार सत्तेवर आले तरी खाणकामाच्या विषयाला कोणी हात लावला नव्हता.\nपोर्तुगीज सरकार जाऊन लोकनियुक्त सरकार सत्तेवर आले तेव्हा केवळ स्वामीत्वधन जमा करणारी यंत्रणा बदलली एवढाच फरक होता. खाण भागांत आजपर्यंत खाण कंपन्यांचेच समांतर सरकार चालले. खाण कंपन्या रस्ते बांधतात, गावात विकासकामे उभी करतात, पाणीपुरवठा करतात एवढेच कशाला गावागावांत दवाखानेही चालवतात. त्याही पुढे जात खाण भागांतील शेती खाणींच्या मातीमुळे नष्ट होत गेल्याने लोकही रोजगारासाठी खाणींवर अवलंबून झाले आणि खाण कंपन्यांनी अनिर्बंध सत्ता त्या भागात सुरू झाली. गोव्याचा मुख्यमंत्री कोण असावा आणि राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार असावे यात खाण मालकांचा शब्द अंतिम ठरू लागला.\nत्यांच्या या भूमिकेमुळे खाणकाम कायदेशीर आहे की बेकायदेशीर हे तपासण्याचे धाडस कधीच सरकारने केले नाही. मनोहर पर्रीकर यांनी विरोधी पक्षनेता असताना खाण घोटाळा सर्वात आधी उघडकीस आणला. खनिज निर्यातदार संघटना दरवर्षी वार्षिकांक प्रसिद्ध करत असे. त्यात कोणत्या कंपनीने किती खनिज निर्यात केली याची आकडेवारी दिलेली असे. ती आकडेवारी स्वामीत्वधन भरण्यासाठी दिलेल्या खनिजाच्या आकडेवारीशी जुळत नाही, असा त्यांचा मुद्दा होता. त्यावेळी कर चुकवेगिरीपुरताच हा विषय मर्यादीत होता.\nपुढे त्यांनी लोकलेखा समितीच्या माध्यमातून या प्रकरणाच्या मुळाशी जात हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्या. एम. बी. शहा आयोगाने देशातील बेकायदा खाणकामाचा पर्दाफाश करताना गोव्यात खाणकामाचा घोटाळा 35 हजार कोटी रुपयांचा असल्याचा निष्कर्ष काढला. गोवा राज्य 1961 मध्ये मुक्त झाले तेव्हापासून संघराज्य होते. केंद्र सरकारकडे सर्वाधिकार असायचे. लोकनियुक्त सरकार केंद्र सरकारच्या धोरणानुसार कारभार करत असे.\nअर्थसंकल्पाचा आकारही तीन हजार कोटी रुपयांच्यावर कधी सरकत नसे. 1987 मध्ये गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला. त्याचवर्षी पोर्तुगीजांनी दिलेले खाण परवाने रद्द करून त्यांचे रूपांतर खाणपट्ट्यांत करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला. खाण कंपन्यांनी त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले. त्यात सरकारचा विजय झाला. खाण कंपन्यांनी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे तो खटला सध्या प्रलंबित आहे. त्यामुळे गोव्यात पोर्तुगीजांचे परवाने वैध आहेत की खाणपट्टे आहेत, हा प्रश्‍न तसा लटकलेलाच आहे.\nखाणपट्टा एकदा दिला की तो 50 वर्षांसाठी असतो. तो दोनवेळा 20 वर्षांसाठी नूतनीकरण करण्याची कायदेशीर तरतूद आहे. गोव्यात कधीपासून खाणपट्टे दिले, असे गृहित धरायचे हा कायदेशीर पेच आहे. पोर्तुगीजांनी परवाना दिला ती तारीख खाणपट्टा दिल्याची निश्‍चित करायची की 1987 मध्ये संसदेने कायदा केल्याची तारीख खाणपट्टा दिल्याची निश्‍चित करायची याबाबत स्पष्टता नाही. सर्वोच्च न्यायालयाने आता 88 खाणपट्ट्यांचे दुसऱ्यांदा केलेले नूतनीकरण अवैध ठरवत खाणकामावर बंदी घातली आहे, याचा अर्थ पहिले नूतनीकरण वैध होते का हा प्रश्‍न उद्भवला आहे.\nबेकायदा खाणकाम चर्चेत आल्यामुळे हे सारे घडत आहे, हे वेगळे सांगायला नको. शहा आयोगाच्या अहवालानंतर सप्टेंबर 2012 मध्ये मनोहर पर्रीकर यांच्या सरकारने खाणकामावर चौकशी पूर्ण होईपर्यंत बंदी घातली. त्याचदरम्यान गोवा फाऊंडेशन या बिगर सरकारी संस्थेने बेकायदा खाणकामामुळे झालेल्या घोटाळ्यातील रकमेची वसुली व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ती याचिका सुनावणीस आली तेव्हा न्यायालयाने चौकशीबाबत विचारणा केल्यावर राज्य सरकारने आधीच बंदी घालून चौकशी सुरू केल्याची माहिती देण्यात आली आणि खाणकाम बंदीवर न्यायालयाचीही मोहोर उमटली. ती 2014 च्या एप्रिलपर्यंत कायम राहिली. केंद्र सरकारने दरम्यानच्या काळात पर्यावरण दाखले रद्द केले होते. हे पर्यावरण दाखले खोटी माहिती देऊन मिळविल्याचा निष्कर्ष प्रा. माधव गाडगीळ यांच्या समितीने काढला होता. आता नव्याने पर्यावरण दाखले घ्यावे लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nपर्यावरण दाखला घेण्यासाठी आधी पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल तयार करावा लागणार आहे. त्यात किमान दोन ऋतुंमधील पर्यावरणाचा अभ्यास अनिवार्य आहे. त्यापुढे जात जनसुनावणी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे यातच दीड वर्षांचा कालावधी खर्ची जाणार आहे. त्याशिवाय खाणपट्टा लिलावापूर्वी किती खनिज आहे याची माहिती घेणे, खाणकाम आराखडा मंजूर करून घेणे, खाण सुरक्षिततेविषयी परवाना घेणे, जल व वायू (प्रदूषण व नियंत्रण) कायद्यांतर्गत परवाना घेणे आदींसाठी लागणारा वेळ वेगळाच. त्यामुळे खाणी लवकर सुरू होतील, याची शक्‍यता मावळल्यातच जमा आहे. या साऱ्याकडे मागे वळून पाहताना सुरवातीला आठवलेले आईन्सटाईन यांचे शब्द आठवल्याशिवाय राहत नाहीत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B", "date_download": "2018-11-20T12:08:07Z", "digest": "sha1:VZKCMWBKUPKRJNO43RJ7D2PNO2OIBDOT", "length": 14634, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अॅल पचिनो - विकिपीडिया", "raw_content": "\nअल्फ्रेडो जेम्स ॲल पचिनो (एप्रिल २५, इ.स. १९४०) हा अकॅडेमी पुरस्कार, एमी पुरस्कार आणि टोनी पुरस्कार विजेता अमेरिकन रंगभूमी व चित्रपट अभिनेता आहे.\nपचिनोचा जन्म न्यूयॉर्क शहरातील मॅनहटन विभागात एका इटालियन-अमेरिकन दांपत्याच्या पोटी झाला. त्याचे आईचे नाव रोज गेरार्ड आणि वडिलांचे नाव सॅल्व्हॅडोर पचिनो होते. पचिनो २ वर्षांचा असताना त्याच्या पालकांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अल आणि आई त्याच्या आजी-आजोबांबरोबर राहण्यासाठी न्यूयॉर्कमधील द ब्रॉन्क्स इथे गेले. त्याचे वडील सॅल्व्हॅडोर हे कॅलिफोर्नियातील कोविना येथे विमा विक्रेते आणि पचिनोज लाउंज (Pacino's Lounge) नावाच्या रेस्टॉरंटचे मालक म्हणून राहण्यास गेले.\nइ.स.१९९० मध्ये पचिनोज लाउंज हे अडचणींमुळे बंद पडले. आता ते सायट्रस ग्रिल या नावाने ओळखले जाते. वयाच्या ८२ व्या वर्षी सॅल्व्हॅडोर यांचा १ जानेवारी २००५ मध्ये म्रृत्यू झाला.\nइ.स.१९६६ मध्ये पचिनोने प्रसिद्ध अभिनेते ली स्ट्रॅसबर्ग यांच्याकडून अभिनयाचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच अभिनयात पारंगत असलेल्या पचिनोला अभिनय करणे अतिशय आवडत होते. मात्र त्यामुळे त्याला निष्कांचन आणि अनिकेत अवस्था प्राप्त झाली. अभिनय करत असलेल्या रंगमंचावरच झोपण्याची वेळ त्याच्यावर आली. दशकाच्या शेवटी त्याने \"द इंडियन वॉन्ट्स द ब्रॉन्क्स\" साठी ओबी ॲवॉर्ड आणि \"डज द टायगर वेअर अ नेकटाय\" साठी टोनी ॲवॉर्ड जिंकला.इ.स. १९६८ मध्ये त्याने दूरदर्शन मालिका एन.वाय.पी.डी. मध्ये सर्वप्रथम छोट्या पडद्यावर काम केले. त्यानंतरच्या पुढच्या वर्षातच त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.\nइ.स.१९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या \"द पॅनिक इन नीडल पार्क\" या चित्रपटातील हेरॉईनचे व्यसन असलेल्या माणसाची त्याने साकार केलेली व्यक्तिरेखा पाहून दिग्दर्शक फ्रान्सिस फोर्ड कपोलाचे लक्ष त्याच्याकडे गेले.\nकपोलाच्या \"द गॉडफादर\" या इ.स. १९७२ साली प्रसिद्ध झालेल्या चित्रपटातील मायकल कार्लिओनच्या भूमिकेनंतर पचिनो जगप्रसिद्ध झाला. कपोलाने त्यामानाने नवख्या असलेल्या पचिनोला मायकल कार्लिओनचे काम करण्याची संधी देऊन अनेकांची नाराजी ओढवली होती. पचिनोला या चित्रपटातील त्याच्या अभिनयाबद्दल अकॅडेमी पुरस्कारांमध्ये \"सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता\" गटात नामांकन मिळाले. इ.स.१९७३ मध्ये पचिनोने अतिशय यशस्वी सर्पिको मध्ये आणि तुलनेने कमी यशस्वी स्केअरक्रो मध्ये जीन हॅकमन सोबत काम केले.\n१९७४ मध्ये त्याने \"द गॉडफादर भाग २\" मध्ये मायकल कार्लिओनचे पात्र पुन्हा एकदा साकारले. हा चित्रपट अतिशय यशस्वी ठरला. समीक्षकांनी या कामाचे अतिशय कौतुक केले. इ.स.१९७५ मध्ये डॉग डे आफ्टरनूनच्या प्रदर्शनानंतर पचिनो लोकप्रियतेच्या शिखरावर पोचला. हा चित्रपट बँक दरोडेखोर John Wojtowicz च्या आयुष्यावर आधारित होता.\n७० च्या दशकात पचिनोला त्याच्या सर्पिको, द गॉडफादर भाग २, डॉग डे आफ्टरनून आणि ...अँड जस्टिस फॉर ऑल साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी ४ ऑस्कर नामांकने मिळाली.\nइ.स.१९८० दशकाच्या सुरुवातीला पचिनोने काम केलेल्या वादग्रस्त क्रुजिंग आणि विनोदी ऑथर ऑथर या चित्रपटांवर समीक्षकांनी जोरदार टीका केली. इ.स.१९८३ मधील स्कारफेस या ब्रायन डी पामा यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील त्याच्या कामाचे विशेष कौतुक झाले. चित्रपट प्रदर्शनानंतर समीक्षकांनी टीका करूनदेखील या चित्रपटाने मोठे व्यावसायिक यश मिळवले. या भूमिकेसाठी पचिनोला गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. या चित्रपटाच्या यशानंतर पचिनोकडे आदराने पाहिले जाऊ लागले.\nइ.स.१९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या रिव्हल्युशन या चित्रपटाने पचिनोच्या अपयशाची मालिका सुरुच ठेवली. त्यामुळे त्याने चित्रपटात काम न करता रंगभूमीवर काम करण्याचा निर्णय घेतला. चार वर्षे चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर इ.स. १९८९ मध्ये सी ऑफ लव्ह या चित्रपटाद्वारे पचिनोने चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले.\nडिक ट्रेसी चित्रपटासाठी पचिनोला ऑस्कर नामांकन मिळाले. पाठोपाठच त्याचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट द गॉडफादर भाग ३ प्रदर्शित झाला. निवृत्त, निराश झालेला आंधळ्या लेफ्टनंट कर्नल फ्रॅन्क स्लेड या सेन्ट ऑफ अ वूमन चित्रपटातील भूमिकेसाठी पचिनोला ऑस्कर पुरस्कार अखेरीस मिळाला(इ.स.१९९२). त्याच वर्षी ग्लेन्गरी ग्लेन रॉस चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला ऑस्कर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता गटामध्ये नामांकन मिळाले. अशा प्रकारे एकाच वर्षी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये, दोन वेगवेगळ्या चित्रपटांसाठी नामांकने मिळवणारा पचिनो हा पहिला पुरुष अभिनेता ठरला. नंतर पचिनोने अनेक चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका केल्या.\nइ.स. १९४० मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१७ रोजी २०:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/tiwlyabavlya-article-by-shirish-kanekar/", "date_download": "2018-11-20T11:08:47Z", "digest": "sha1:DUVKFRJNIIR35NQR75A6I44353UOK3PG", "length": 30502, "nlines": 266, "source_domain": "www.saamana.com", "title": "कळी रुतते आमच्या गळी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nओवैसींकडून काँग्रेसचा भांडाफोड, एमआयएमला दिली होती 25 लाखाची ऑफर\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\nचीन तयार करतोय कृत्रिम सूर्य\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nकळी रुतते आमच्या गळी\nप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक कै. विनय आपटे यांचे कनिष्ठ व अप्रसिद्ध बंधू विवेक आपटे यांनी चार खांद्यांची मदत घेऊन वाहून नेलेली ‘खुलता कळी खुलेना’ ही शोकमालिका अखेर एकदाची संपली. मालिका आधी संपते की मानसी आधी वेगळया प्रकारचे कपडे घालते ही जीवघेणी स्पर्धा मालिकेने निर्विवादपणे जिंकली. सर्वेसर्वा असलेली आजी गणपतीला जावं तशी उठून गावी गेली ती गेलीच. ती का गेली ते आपणास ठावे आहे, असे नानूमामा मधूला सांगतो. ‘ए, मला सांग ना रे’ असे मधू मालिकेत व आपण घरी गयावया करीत असताना नानूमामा सांगत नाही. नानूमामा सांगेल या आशेवर मालिका संपल्यावरही मी अधूनमधून टी.व्ही. लावून बघत होतो. वेगळी चॅनेल्सही बघितली. विवेक आपटे यांच्या घरी जाऊन विचारावं का तेही आजोळी त्याच गावी गेले नसतील ना तेही आजोळी त्याच गावी गेले नसतील ना मानसीची आजीही गावी गेल्यावर परत येत नाही. दोन्ही आजींची गावं एकच असतील का मानसीची आजीही गावी गेल्यावर परत येत नाही. दोन्ही आजींची गावं एकच असतील का त्या दोघी मिळून बुद्धिबळ खेळत असतील का त्या दोघी मिळून बुद्धिबळ खेळत असतील का हेच विश्वनाथन आनंदचं गाव असेल का हेच विश्वनाथन आनंदचं गाव असेल का ही गावी पाठविण्याची भन्नाट आयडिया कोणाच्या खोपडीतून निघाली असेल\nबेबी ईशाच्या भाग्याला तोड नाही. आईनं अव्हेरलेल्या, बापानं न स्वीकारलेल्या ईशाचं मालिकाभर जे लाड, कोडकौतुक, संवर्धन होत असतं ते पाहून मातापित्यांचं छत्र नसणं किती छान असंच वाटत राहतं. काही प्रश्न – विक्रमचं ‘डिप्रेशन’ असं कसं जादूनं जातं मोहन व गीता यांची पात्रे पुन्हा का बदलत नाहीत मोहन व गीता यांची पात्रे पुन्हा का बदलत नाहीत मूग हा विक्रमचा बाप विजयचा आवडता पदार्थ आहे का, कारण तो कायम मूग गिळून बसलेला असतो. निर्मलाआत्या नवऱ्यासमवेत नांदत असते का मूग हा विक्रमचा बाप विजयचा आवडता पदार्थ आहे का, कारण तो कायम मूग गिळून बसलेला असतो. निर्मलाआत्या नवऱ्यासमवेत नांदत असते का नानूमामा कमरेच्या पट्ट्याच्या जोडीनं मानेला ‘कॉलर’ का लावत नाही नानूमामा कमरेच्या पट्ट्याच्या जोडीनं मानेला ‘कॉलर’ का लावत नाही (त्यामध्ये समोरचा किंवा स्वतःही बोलत असताना नानूमामाची मान ‘अवंदा पाऊस पडेल का (त्यामध्ये समोरचा किंवा स्वतःही बोलत असताना नानूमामाची मान ‘अवंदा पाऊस पडेल का’मधल्या बैलासारखी सतत हलणार नाही) ईशाला प्रखर व निक्षून विरोध करणारा मोहन एकाएकी काही न घडता टोपी कशी फिरवतो’मधल्या बैलासारखी सतत हलणार नाही) ईशाला प्रखर व निक्षून विरोध करणारा मोहन एकाएकी काही न घडता टोपी कशी फिरवतो घराच्याच आवारात असलेलं विजयचं केमिस्ट शॉप हा विनोद कुणाचा घराच्याच आवारात असलेलं विजयचं केमिस्ट शॉप हा विनोद कुणाचा विजयच्या काही चोरट्या, छुप्या गोष्टी दाखवल्यात त्यांचं पुढे काहीच होत नाही हे प्रेक्षकांच्या लक्षात येणार नाही असं मालिकावाल्यांना का वाटलं विजयच्या काही चोरट्या, छुप्या गोष्टी दाखवल्यात त्यांचं पुढे काहीच होत नाही हे प्रेक्षकांच्या लक्षात येणार नाही असं मालिकावाल्यांना का वाटलं ईशाला शाळेत सोडायला व परत आणायला विवेक आपटे का जाताना दाखवले नाहीत ईशाला शाळेत सोडायला व परत आणायला विवेक आपटे का जाताना दाखवले नाहीत मालिका संपल्यावर मधू सईशी लग्न करतो का मालिका संपल्यावर मधू सईशी लग्न करतो का आजीची भलीमोठी खोली रिकामीच आहे. सगळी काळजी आपटे आणि कंपनीनेच करायची का आजीची भलीमोठी खोली रिकामीच आहे. सगळी काळजी आपटे आणि कंपनीनेच करायची का मीही माझा खारीचा वाटा उचलतो आहे. ‘वांझोटी चर्चा करणारं, निक्रिय, मख्ख पात्र’ म्हणून यंदा विक्रमला पारितोषिक मिळायला हवं. ‘कसलाही निर्णय न घेणारी, सदा दुर्मुखलेली, गालावरची खळी दाखवणारी, चष्मेवाली, थंडात्मा’ म्हणून मानसीचाही पारितोषिकासाठी विचार व्हायला हवा. खुद्द विवेक आपटे व सहकाऱ्यांना ‘चऱ्हाट गाडगे’ हा किताब सन्मानानं देण्यात यावा. असो.\n‘खुलता कळी खुलेना’चा ‘सिक्वेल’ ‘कळी रुतते आमच्या गळी’ हा लिहून तयार आहे. विवेक आपटेंसाठी (सॉरी, तेवढंच एक नाव माझ्या लक्षात राहिलंय) मी माझी सिद्धहस्त लेखणी झिजवली आहे. विक्रम व मानसी टपरीवरची कॉफी पितात तिथं मी त्यांना माझं स्क्रिप्ट देईन. नमूनेदाखल मी पहिला एपिसोड थोडक्यात सांगत आहे. त्यात बादलीभर पाणी घालून त्याचे पाच-सात एपिसोड कसे करायचे हे काय मी त्यांना सांगायला हवे\nबरीच वर्षे लोटलीत. दळवींचा बंगला आता ‘नकटीच्या लग्नाला’मधल्या ‘केळीवाल्या’ देशपांडेंच्या टेकू देऊन उभा ठेवलेल्या बंगल्यासारखा दिसायला लागलाय. बहुतेक पात्रं कालवश झालीत. भिंतीवर आजींचा फोटो आहे. सिंहाचं वगैरे मुंडकं लावतात तसं नानूमामाच्या डोक्याची प्रतिकृती भिंतीवर लावलीय. तेही मान डोलावतंय. मोहन-गीताचा थोरला मुलगा आता भप्पी लाहिरीसारखा दिसायला लागलाय. गीताकाकीचे सगळे दात पडलेत व ती दिवसभर त्या दातांनी सागरगोटे खेळत असते. विजय त्याच्याच दुकानातली औषधे खाऊन ती संपवत असतो. (महेश एलकुंचवारांचा प्रभाव कळतोय ना\nमागच्या मालिकेत विक्रमच्या चेहऱ्यावरची माशी उडायची नाही. आता माशी बसतच नाही. यःकश्चित माशी झाली म्हणून काय झालं, तिला काही चॉइस आहे की नाही ती मानसीच्या चेहऱ्यावर बसेल. विक्रम व मानसी दोघंही आता खूप थकलेत. स्त्रीरोगतज्ञ विक्रमच्या दाढीवाल्या चेहऱ्यावर ‘गायनॅकॉलॉजी’चं स्पेलिंग पाठ करून करून आलेला थकवा स्पष्ट दिसतोय. मानसी ईशाला भरवायला जाते त्याच वेळेला (कट् टू) …तीस वर्षांची ईशा आपल्या बॉयफ्रेंडला आइसक्रीम भरवत असते.\nअखेर तिनं विक्रम व मानसीच्या लग्नाला परवानगी दिलेली असते. दरम्यान विक्रम व मानसीला दोन मुलं झालेली असतात. ईशाची परवानगी त्यांना लग्नासाठी हवी असे, मुलं होण्यासाठी नाही. वास्तविक ‘तुम्ही लग्न का करत नाही’ असं (खोचकपणे) तिनं आधीच विचारलेलं असतं. पण नाही, त्यांना अधिक टिकाऊ परवाना तिच्याकडून हवा असतो. तिनं मोठी झाल्यावर संमती दर्शवायची असते. मोठी म्हणजे नक्की केवढी हे शेवटच्या एपिसोडमध्ये सांगितलेले नव्हते. आली का पंचाईत’ असं (खोचकपणे) तिनं आधीच विचारलेलं असतं. पण नाही, त्यांना अधिक टिकाऊ परवाना तिच्याकडून हवा असतो. तिनं मोठी झाल्यावर संमती दर्शवायची असते. मोठी म्हणजे नक्की केवढी हे शेवटच्या एपिसोडमध्ये सांगितलेले नव्हते. आली का पंचाईत ईशा कायद्यानं सज्ञान झाल्यावर आता हिला लग्नाची परवानगी विचारायची का, यावर विक्रम व मानसी ऊहापोह करतात. तो सुमारे एक तप चालतो. दरम्यान, मानसीला मुलं होत राहिल्यानं चर्चेत व्यत्यय येतो. अखेर तिशीची झाल्यावर ईशाची संमती विचारण्यात येते. ‘नो प्रॉब्लेम’ ती म्हणते. तिला वाटत असतं की हे आपल्याच लग्नाविषयी चाललंय. हा गैरसमज दूर करण्यात आणखी काही काळ जातो. लग्नावाचून आपलं काय अडलंय असंही विक्रम व मानसी यांना वाटतं. ईशानं चिवड्याच्या कागदावर लिहून दिलेली परवानगी निर्मलाआत्या ‘लॅमिनेट’ करून आणतात. एव्हाना त्या डिप्रेशनमध्ये जाण्याच्या बेतात असतात. विक्रमच्या मानसोपचार तज्ञ एकही पेशंट नसल्यानं स्वतःच डिप्रेशनमध्ये गेलेल्या असतात.\nविक्रम व मानसी आपापल्या घरून विवाह नोंदणी कार्यालयात येतात. रजिस्ट्रारच्या टेबलवर ते लॅमिनेशन हार घालून ठेवण्यात येते. मानसीची साक्षीदार म्हणून सही करायला (नो प्रॉब्लेम’ ती म्हणते) ईशा जातीनं हजर असते. विक्रमच्या वतीने सलील (आठवतोय ना, नागपूरवाला) असतो. सगळी जय्यत तयारी झालेली असते. ‘स्टार्ट’ असं रजिस्ट्रार क्रिकेट अंपायरप्रमाणे म्हणतो. गावोगावी, घरोघरी दर्शक टाळ्या वाजविण्यासाठी सज्ज होऊन बसतात. कॅमेरा गर्रकन फिरतो. नोंदणी कार्यालयाच्या दारावर तो स्थिरावतो. ढॅण्टॅs ढॅनsss तिथं मोनिका उभी असते.\nइथे एक तासाचा पहिला भाग संपेल. पुढील संभाव्य शक्यता प्रश्नरूपानं उद्भवतील. इतक्या वर्षांनी अखेर कु. देशपांडे, सौ. दळवी होणार त्यासरशी ईशा दळवी होणार त्यासरशी ईशा दळवी होणार मोनिका काय डाव खेळणार मोनिका काय डाव खेळणार तिला पाहून मानसीचा चेहरा जास्तच पडणार तिला पाहून मानसीचा चेहरा जास्तच पडणार चेहरा आणखी मख्ख होऊ शकत नाही म्हणून विक्रम निराश होणार चेहरा आणखी मख्ख होऊ शकत नाही म्हणून विक्रम निराश होणार खोळंबलेलं डिप्रेशन अखेर निर्मलाआत्यांना येणार खोळंबलेलं डिप्रेशन अखेर निर्मलाआत्यांना येणार ही सुवर्णसंधी साधून त्यांचा वैभव मांगलेसारखा टकल्या नवरा त्यांना घटस्फोट देणार ही सुवर्णसंधी साधून त्यांचा वैभव मांगलेसारखा टकल्या नवरा त्यांना घटस्फोट देणार मोनिकाचं शेवटचं एकदा कोर्टात जाणं राहूनच गेलंय. मग ती घटस्फोटित आहे की विवाहिता मोनिकाचं शेवटचं एकदा कोर्टात जाणं राहूनच गेलंय. मग ती घटस्फोटित आहे की विवाहिता बकुळा ऊर्फ ‘बक्स’ व विजयच्या दुकानातला नोकर यांचं ‘अफेअर’ सुरू होतं का बकुळा ऊर्फ ‘बक्स’ व विजयच्या दुकानातला नोकर यांचं ‘अफेअर’ सुरू होतं का शंभरच्या वर एपिसोडसना मरण नाही. मग भलेही प्रेक्षक मरोत.\nतुम्ही म्हणाल, (तुम्ही कशाला म्हणताय म्हणा) मालिकेचे एवढे लचके तोडायचे होते तर शेवटपर्यंत ती बघितली कशाला) मालिकेचे एवढे लचके तोडायचे होते तर शेवटपर्यंत ती बघितली कशाला कशाला म्हणजे, नीट लचके तोडता यावेत यासाठी.\n‘खुलता कळी खुलेना’ व ‘काहे दिया परदेस’ या डोकेदुखी मालिका संपल्याचा निःश्वास सोडावा तर या परवडल्या असं वाटायला लावणारी ‘जागो मोहन प्यारे’ नावाची दुर्गंधी टी.व्ही.मधून येऊ लागते. त्यातली भानू चुटकी वाजवून जादू करते. मग चुटकी वाजवून ती ही मालिकाच गायब का करीत नाही\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरविवार ८ ते शनिवार १४ ऑक्टोबर २०१७\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nआम्ही ऑन ड्युटी आहोत आम्हाला सोडा; पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांची ट्रॅफिक पोलिसांना...\nसीबीआय अधिकारी वाद; सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढत 29 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली\nपत्नीला सोडल्यामुळे 25 प्रवासी हिंदुस्थानींचे पासपोर्ट सरकारकडून रद्द\nLIVE- विधानसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-city-district-approved-draft-design-25489", "date_download": "2018-11-20T12:31:39Z", "digest": "sha1:OINQ6365EY7P376QBQ4YHD7MQUHBRDBM", "length": 9838, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai City District approved the draft design मुंबई शहर जिल्ह्याच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी | eSakal", "raw_content": "\nमुंबई शहर जिल्ह्याच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी\nबुधवार, 11 जानेवारी 2017\nविकासकामांसाठी 108 कोटी 63 लाख रुपयांची तरतूद\nविकासकामांसाठी 108 कोटी 63 लाख रुपयांची तरतूद\nमुंबई - मुंबई शहर जिल्ह्यातील झोपडपट्टीच्या प्रश्नासह विविध समस्या सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन कामाला सुरवात केली जाईल. विविध विकासकामांची आवश्‍यकता लक्षात घेता जिल्हा नियोजन विकास समितीने 2017-18 या आर्थिक वर्षासाठी 108 कोटी 63 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली.\nजिल्हा नियोजन समितीची बैठक ग्रॅंट मेडिकल कॉलेजच्या इमारतीत झाली. त्या वेळी ते बोलत होते. महापौर स्नेहल अंबेकर, आमदार राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा, आर. तमिल सेल्वन, अमिन पटेल, राहुल नार्वेकर, वर्षा गायकवाड, किरण पावसकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे, एमएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी यूपीएस मदान, जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने, दंत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मानसिंग पवार, तसेच नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.\nया बैठकीत मुंबई शहर जिल्ह्यासाठी सर्वसाधारण योजनेकरिता 88 कोटी 29 लाख, अनुसूचित जातींच्या योजनांसाठी 18 कोटी 76 लाख रुपये, अदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना - एक कोटी 58 लाख इतक्‍या निधीच्या जिल्हा विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. देसाई म्हणाले, की झोपडपट्टीच्या प्रश्नाबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन लवकरच कामाला सुरवात केली जाईल. अनधिकृत धार्मिक स्थळे डिसेंबरअखेरपर्यंत हटविण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. यापैकी अपूर्ण कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील. महत्त्वाच्या विषयांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविले जातील.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-news-dog-attack-child-death-105331", "date_download": "2018-11-20T12:43:20Z", "digest": "sha1:XC47JODUFYGRGABYPM3YU22K5AUF3RK6", "length": 14336, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri news dog attack child death भटक्‍या कुत्र्यांचा हल्ला; माणमध्ये बालकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nभटक्‍या कुत्र्यांचा हल्ला; माणमध्ये बालकाचा मृत्यू\nसोमवार, 26 मार्च 2018\nपिंपरी - भटक्‍या कुत्र्यांच्या साहिल भुट्टो अन्सारी (वय ५, रा. मोहिते वस्ती, माण, ता. मुळशी) याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास माण येथे घडली.\nपिंपरी - भटक्‍या कुत्र्यांच्या साहिल भुट्टो अन्सारी (वय ५, रा. मोहिते वस्ती, माण, ता. मुळशी) याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास माण येथे घडली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनावरांना चारा घालण्यासाठी साहिल वडिलांसोबत गेला होता. वडिलांना न सांगता तो शौचास गेला. त्या वेळी भटक्‍या कुत्र्यांनी साहिलवर हल्ला चढविला. त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून अन्सारी यांचे शेजारी सोडविण्यासाठी आले. तोपर्यंत कुत्र्यांच्या हल्ल्याने साहिल गंभीर जखमी झाला होता. त्याला खासगी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर माणमधील सरकारी दवाखान्यात व तेथून पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.\nवेळीच उपचार झाले असते तर...\nकुत्र्यांच्या हल्ल्यात साहिल गंभीर जखमी झाला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. माणमधील दवाखान्यात त्याच्या आईने तेथील\nकर्मचाऱ्यांना डॉक्‍टरांना लवकर बोलवा, असा तगादा लावला. त्या वेळी ‘कुत्रे तर चावले आहे ना, काही होत नाही,’ असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. साहिलवर तब्बल एक तास उपचार केले नाहीत. अखेर रुग्णवाहिका बोलावून साहिलला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. वेळीच उपचार झाले असते, तर साहिल दगावला नसता असे म्हणत त्याचे वडील भुट्टो अन्सारी यांनी माणमधील संबंधित दवाखान्यांतील कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.\nप्राथमिक केंद्रात उपचार - डॉ. लकडे\nहिंजवडी - भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या साहिलच्या आईने केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी लकडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘सकाळी सव्वा सात वाजता मुलाच्या नातेवाईकांनी जखमी अवस्थेत उपचारासाठी त्यास आरोग्य केंद्रात आणले. त्या वेळी ड्युटीवर असलेल्या आरोग्य परिचारिका रंजना कडलग यांनी काही ॲन्टिबायोटिक्‍स व डाँग्ज बाईटचे इंजेक्‍शन त्याला दिले. येथील रुग्णवाहिका अन्य पेशंटला सोडायला बाहेरगावी गेल्याने थेरगाव येथील रुग्णवाहिका येण्यास अर्धा तासाचा विलंब झाला. त्यामुळे प्राथमिक सर्व उपचार आरोग्य केंद्रात केले.’’\nमोकाट कुत्र्यांचा बंदोबस्ताची मागणी\nमोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकल्याचे प्राण जाण्याची माणमधील ही दुसरी घटना आहे. दोन वर्षांपूर्वी माण येथील बोडकेवाडी फाट्याजवळील वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराच्या मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्याचा जीव घेतला होता. त्यामुळे माण, मारूंजी, हिंजवडी परिसरांत मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.\nपिंपरी-चिंचवड शहरात भटक्‍या कुत्र्यांची समस्या मोठी आहे. महापालिकेच्या सारथी संकेतस्थळावर सर्वाधिक तक्रारी भटक्‍या कुत्र्यांसंदर्भात आहेत. त्यांच्याबाबत तक्रार आल्यानंतर महापालिका केवळ नसबंदी न झालेल्या कुत्र्यांना पकडून नेते. नसबंदी केल्यानंतर तीन दिवसांनी पुन्हा त्या कुत्र्यास पूर्वीच्याच परिसरात सोडून दिले जाते.\nमोकाट कुत्र्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी सोमवारी (ता. २६) माण ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पशुवैद्यकीय व आरोग्य विभागाची तातडीची बैठक बोलावल्याचे मुळशीचे उपसभापती पांडुरंग ओझरकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘अशा घटना वारंवार घडू नये, यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी ही बैठक होणार आहे.’’\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/st-employee-conference-akola-106552", "date_download": "2018-11-20T12:04:29Z", "digest": "sha1:P6RCE2IB6MG4JWVDU7OEHNDQZXQSZU7E", "length": 13993, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "ST employee conference in Akola कास्ट्राईब राज्य परिवहन संघटनेचे आज राज्यस्तरीय अधिवेशन | eSakal", "raw_content": "\nकास्ट्राईब राज्य परिवहन संघटनेचे आज राज्यस्तरीय अधिवेशन\nशनिवार, 31 मार्च 2018\nकास्ट्राईब संघटनेचे प्रदेश अध्यक्ष भगवानराव कांडेकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित या अधिवेशनात उदघाटक म्हणून विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून परिवहन मंत्री दिवाकरराव रावते, आमदार बळीराम शिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बबनराव चौधरी, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देवल, माजी व्यवस्थापकीय संचालक उत्तम खोब्रागडे, संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील निर्भवणे, अविनाश देशमुख, प्रा.संतोष हुशे, धर्मपाल ताकसांडे, रवींद्र मांडवे, एस. के. भंडारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.\nअकोला : राज्यभरातील एसटी परिवहन महामंडळाच्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करून त्यांच्या मागण्यांना वाचा फोडणाऱ्या कास्ट्राईब राज्य परिवहन संघटनेचे शनिवार (ता.३१) स्वराज्य भवन प्रांगणात राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.\nकास्ट्राईब संघटनेचे प्रदेश अध्यक्ष भगवानराव कांडेकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित या अधिवेशनात उदघाटक म्हणून विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून परिवहन मंत्री दिवाकरराव रावते, आमदार बळीराम शिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बबनराव चौधरी, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देवल, माजी व्यवस्थापकीय संचालक उत्तम खोब्रागडे, संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील निर्भवणे, अविनाश देशमुख, प्रा.संतोष हुशे, धर्मपाल ताकसांडे, रवींद्र मांडवे, एस. के. भंडारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.\nया अधिवेशनात राज्यभरातील एससी, एसटी, मागासवर्गीय एसटी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित बॅकलॉग व इतर प्रश्नांना मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनात सर्व मागासवर्गीय एसटी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन के.एस.शिरसाट, देवीलाल तायडे, शैलेश चक्रनारायण, किशोर इंगळे, डी.आर.ओहेकर, एम.एस,तायडे, एम.बी.अंभोरे, सी जी इंगळे, आर.एस.जाधव, टी.डब्लू .इंगळे, आ.बी.मोकळकर, आर.आर.वानखडे, एन.जी.खंडारे, एस.पी.वानखडे, पी.पी.वानखडे, ए. पी. तेलगोटे, आर.सी.पाटील, एस.एस.खरात, ए टी घुगे, वी.एन.सरकटे, एस.टी.घायवट, एम.बी.ढोरे, पी.डी.पोहरकर, ए.बी.कुटे, ए. जी. बोदडे, एन.एम.काळे, नाजीम खान, पी.व्ही.तायडे, के.जे.इंगळे, मो.इजाज, आर.पी.अवचार, जी.या. अंभोरे एस.आर.खंडारे आदींनी केले.\nमुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर ओला, उबर विरोधात 'रेल्वे रोको'\nमुंबई : विधिमंडळ संपल्यानंतर पहिल्याच आठवड्यात ओला, उबर विरोधातील चालक, मालकांचे प्रश्न सोडवण्याचा मुख्यमंत्र्याच्या आश्वासनांनंतर संप तात्पुरता...\nघटनात्मक आरक्षण देण्यासाठी विरोधकांचा पाठिंबा : अजित पवार\nमुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना 52% आरक्षणाला धक्का लागू नये. घटनात्मक आरक्षण देण्यासाठी आम्ही सर्व विरोधक सहकार्य करतील याची मी शाश्वती देतो,...\nठाकरे-फडणवीस यांच्यात पुन्हा चर्चा\nमुंबई - शिवसेनेच्या ‘एकला चलो रे’च्या नाऱ्यामुळे युतीत निर्माण झालेल्या तणावानंतर सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र...\nओला, उबरच्या चालक-मालकांचा संप स्थगित\nमुंबई - ओला, उबर चालक-मालकांनी रविवारी मध्यरात्री अघोषित संप पुकारून सोमवारी विधान भवनावर आक्रोश मोर्चा काढला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nमुंबई - राज्य शासनाने दुष्काळी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी ५० हजार रुपये आणि फळबागायतदारांना हेक्‍टरी...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7091-international-yoga-day-2018-narendra-modi-devendra-fadnavis", "date_download": "2018-11-20T11:47:44Z", "digest": "sha1:RFOKROXVHA25ZPUV7NFT6GVAT7MQ3SF3", "length": 10564, "nlines": 157, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आंतरराष्ट्रीय योग दिन, कंगना आणि मोदींनी केलं योगासन... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआंतरराष्ट्रीय योग दिन, कंगना आणि मोदींनी केलं योगासन...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nजगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बॉलिवुड क्वीन कंगनानेही योगा दिन केला साजरा आणि योगा करतानाचा व्हिडीओ शेअर केला. योगगुरु बाबा रामदेव यांनी एक अनोखा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. बाबा रामदेव यांनी राजस्थानच्या कोटामध्ये २ लाखांहून अधिक लोकांसोबत एकाच वेळी योग करत विश्वविक्रम केला आहे. एकाच वेळी दोन लाखांहून अधिक लोकांनी योगासनं केल्यानं याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी साजरा केला योगदिन\nयोग दिनानिमित्त देशातील सर्वात मोठा कार्यक्रम पार पडला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात उपस्थित होते.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत योगासने करुन योग दिन केला साजरा\nवांद्रे रिक्लमेशन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, खासदार पूनम महाजन आणि भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार योगा केला.\nआधुनिक जीवनशैलीत प्राचीन चिकित्सा असलेल्या योगचे महत्त्व कायम - मुख्यमंत्री\nशालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं राज्य शासनाला आवाहन\nदुसरीकडे, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राजभवनात तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्याचे पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी मुंबईत मरिन ड्राइव्ह येथे योगसाधना केली.\nतर योगगुरू बाबा रामदेव यांचा २ लाख नागरिकांसोबत एकत्र योग अभ्यास\nराजस्थानच्या कोटामध्ये योगगुरू बाबा रामदेव यांनी योगदिन साजरा केला.\nयावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेदेखील उपस्थितीत होत्या.\n2 लाख जण एकत्रित योगा करत असल्याची ही पहिलीच वेळ असल्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.\nतसेच बॉलिवुड क्वीन कंगनाने शेअर केला योगा करतानाचा व्हिडीओ...\n'सरकारची कर्जमाफी फसवी' म्हणत त्याने कर्जमाफीचे प्रमाणपत्र प्रशासनाला परत केले\nएसटी कर्मचाऱ्यांना हवयं इच्छामरण; मुख्यमंत्र्यांकडे केले निवेदन\nदानवे मातोश्रीच्या मार्गावरून परत,भेटीसाठी शाह यांच्यासोबत केवळ मुख्यमंत्री\nशिवस्मारकाच्या उंचीवरून विधानभवनामध्ये गदारोळ, अब्दुल सत्तार यांनी पळवला राजदंड\nमुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा रद्द...\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-tiger-is-not-so-easy-it-is-tremendous-new/", "date_download": "2018-11-20T12:33:04Z", "digest": "sha1:SP63B4OAGIND7UJG2S25DQBQZSIRAW4Q", "length": 8537, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वाघाला गोंजारणं सोपं नाही, वाघाचा पंजा भयाणक असतो- संजय राऊत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवाघाला गोंजारणं सोपं नाही, वाघाचा पंजा भयाणक असतो- संजय राऊत\nनवी दिल्ली: कधीकाळी मित्र असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेमध्ये कमालीची कडवटता आली आहे. त्यात शिवसेनेने एकला चलोचा नारा दिल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अस्वस्थ झालेल्या भाजपाने आपल्या या जुन्या मित्राला खूश करण्यासाठी राज्यसभेतील मोठं पद देण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अशी ऑफर अधिकृतपणे आलेली नाही, त्याची माहिती ही फक्त माध्यमांमधूनच कळाली असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. वाघला गोंजारणं सोपं नाही, वाघाचा पंजा भयाणक असतो असंही ते म्हणाले.\nराज्यसभेचे उपसभापती पी जे कुरियन यांचा कार्यकाळ लवकरच संपतोय. हे रिक्त होणारं मानाचं पद शिवसेनेला देण्यास भाजपाश्रेष्ठी तयार असून त्यांनी तसा पर्याय शिवसेना नेतृत्वापुढे ठेवला आहे. तो स्वीकारायचा किंवा नाही, याचा निर्णय अर्थातच उद्धव ठाकरे घेतील. राज्यसभेत शिवसेनेचे तीन सदस्य आहेत. त्यात संजय राऊत सर्वात ज्येष्ठ, अनुभवी आहेत. त्यामुळे संजय राऊत यांना राज्यसभेच्या उपसभापती पदाची लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे.\nशिवसेनेच्या खासदारांनी काल संसदेत चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली होती, त्यावरही संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला स्पष्टीकरण दिले. अशा भेटीगाठी होत असतात. चंद्राबाबूंनी जो मार्ग निवडला आहे, तो मार्ग आम्हीच आखून दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आज आम्ही एनडीएमध्ये आहोत, उदयाचं माहित नाही असा गर्भीत इशाराही त्यांनी दिला.\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर…\nपुणे- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’ हा स्वतंत्र…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/7192-havey-rain-in-mumbai-thane", "date_download": "2018-11-20T11:12:32Z", "digest": "sha1:ZHKBJJOQK4TMOY4CMAGYCHIDOENMKRFM", "length": 5735, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमुंबईत रात्रीपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. तसेच मुंबईतील सायन, माटुंगा, दादरमध्ये पावसाची संततधार पाऊस सुरू आहे.\nपश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढला असून पश्चिम रेल्वेची सेवा 10 ते 15 मिनिटं उशीरांने सुरु आहे. तसेच मुंबईतील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.\nदक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे, तर ठाणे - कल्याण, डोंबिवलीमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेचं येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/2017/", "date_download": "2018-11-20T11:21:11Z", "digest": "sha1:VF2C4B6EYXW6XUZFFUPKOEWVYTO2QAQE", "length": 11106, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "2017- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nविमान उड्डाणाआधी दारू ढोसणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची हकालपट्टी\nपहिल्यांदा दोषी आढळल्यास त्या पायलटचं लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केलं जातं. दुसऱ्यांदा तीन वर्षांसाठी आणि तिसऱ्यांदा त्या पायलटने तोच गुन्हा केल्यास त्याचं लायसन्स कायमचं रद्द केलं जातं.\nअनुपम खेर यांचा एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा\nदिरानं केला बलात्कार, नवऱ्याला कळताच पत्नीला पाठवली घटस्फोट नोटीस\nभारतात करोडपतींच्या संख्येत ६० टक्क्यांनी वाढ\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान खोटं बोलले - अशोक चव्हाण\nपाच वर्ष आणि मोहन भागवतांची ती पाच भाषणं ज्यातून मोदींना दिला संदेश\n गावात माणसं कमी पण ड्रम, कळशा आणि बादल्या एवढंच दिसतंय\n#Durgotsav2018 : 'स्वप्ना'तली जिद्द प्रत्यक्षात उतरविणारी रेल्वे इंजिन ड्रायव्हर\nधक्कादायक वास्तव : देशात वर्षभरात 20 हजारांपेक्षा जास्त जणांचा अपघाती मृत्यू\n#MeToo : लैंगिक गैरर्वतनाचे आरोप खोटे, बदनामीचा कट - कोळसे पाटील\nभीमा कोरेगाव हिंसाचार ही घटना नसून,हा मोठ्या कटाचा भाग-मुख्यमंत्री\n#Durgotsav2018 : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून डॉक्टरेट मिळविणारी एकमेव महिला\nपंतप्रधान मोदींनी का देण्यात आला 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' पुरस्कार \nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A1", "date_download": "2018-11-20T11:35:46Z", "digest": "sha1:U452RLGYSWQTWSLEJ74Y77VRSXMGOCIK", "length": 7031, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्टुअर्ट ब्रॉड - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव स्टुअर्ट क्रिस्तोफर जॉन ब्रॉड\nजन्म २४ जून, १९८६ (1986-06-24) (वय: ३२)\nउंची ६ फु ६ इं (१.९८ मी)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यम\nक.सा. पदार्पण (६३८) ९ डिसेंबर २००७: वि श्रीलंका\nशेवटचा क.सा. ७ डिसेंबर २०१०: वि ऑस्ट्रेलिया\nआं.ए.सा. पदार्पण (१९७) ३० ऑगस्ट २००६: वि पाकिस्तान\nएकदिवसीय शर्ट क्र. ८\n२०११–सद्य किंग्स XI पंजाब (संघ क्र. ९)\nकसोटी आएसा प्र.श्रे. लि.अ.\nसामने ३४ ७३ ७७ ९०\nधावा १,०९६ ३७२ १,९५९ ४१८\nफलंदाजीची सरासरी २७.४० १२.८२ २५.११ १२.२९\nशतके/अर्धशतके १/५ ०/० १/१२ ०/०\nसर्वोच्च धावसंख्या १६९ ४५* १६९ ४५*\nचेंडू ६,६९३ ३,७१० १३,७३० ४,४९२\nबळी ९९ १२४ २६१ १४९\nगोलंदाजीची सरासरी ३५.२४ २५.७० २९.२३ २६.००\nएका डावात ५ बळी ३ १ १२ १\nएका सामन्यात १० बळी ० n/a १ n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी ६/९१ ५/२३ ८/५२ ५/२३\nझेल/यष्टीचीत ९/– १७/– २२/– १९/–\n९ फेब्रुवारी, इ.स. २०११\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१४ स्ट्रॉस(ना.) •२३ प्रायर •९ अँडरसन •७ बेल •२० ब्रेस्नन •८ ब्रॉड •५ कॉलिंगवूड •१६ मॉर्गन •२४ पीटरसन •१३ शहझाद •६६ स्वान • ट्रेडवेल •४ ट्रॉट •६ राइट •४० यार्डी •प्रशिक्षक: फ्लॉवर\nइ.स. १९८६ मधील जन्म\nइ.स. १९८६ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२४ जून रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-pest-soybean-akola-maharashtra-11624", "date_download": "2018-11-20T12:21:09Z", "digest": "sha1:BFPUNS3GC6YLJC7QZ7NFWFVYAJD7CR26", "length": 15001, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, pest on soybean, akola, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअकोला, वाशीममध्ये सोयाबीनवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव\nअकोला, वाशीममध्ये सोयाबीनवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव\nशनिवार, 25 ऑगस्ट 2018\nसुरवातीला सोयाबीनचे पीक चांगले होते. अाता पाऊस उघडल्यानंतर खोडामध्ये अळी, पानांवर अळी सर्वत्र दिसून येत आहे. कीडनाशके फवारूनही अळी नियंत्रणात अालेली नाही.\n- मयूर तायडे, शेतकरी, कौलखेड जहाँगीर, ता. जि. अकोला.\nअकोला ः अकोला, वाशीम जिल्ह्यांत प्रमुख लागवड क्षेत्र असलेल्या सोयाबीन पिकावर किडी- रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतातूर झाला अाहे. कुठे लागलेल्या शेंगा परिपक्व न होताच अापोआप वाळत अाहेत तर कुठे सोयाबीनच्या खोडात, पानांवर अळीने हल्ला चढवल्याने उत्पादन घटीची शक्यता दर दिवसाला वाढत अाहे. शेंगा वाळण्याचा प्रकार हा वाशीम तालुक्यात तर सोयाबीनच्या खोडांत, पानावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याचा प्रकार अकोला तालुक्यातील कौलखेड जहाँगीर या शिवारात अधिक दिसून अाला अाहे.\nचांगल्या पावसामुळे अकोला व वाशीम या दोन्ही जिल्ह्यात सोयाबीनचे पीक अातापर्यंत सुस्थितीत होते. शेतकऱ्यांनी वेळोवेळी खत व कीडनाशकांचे नियोजनही केले. अाता हे पीक शेंग धारणा, शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत अाहे. प्रामुख्याने वाशीम जिल्ह्यात सोयाबीनची जूनमध्येच लागवड झालेली असल्याने अाता हे पीक कुठे दोन तर कुठे अडीच महिने कालावधीचे झालेले अाहे. यामुळे सोयाबीनला शेंगा लागल्या. गेल्या अाठवड्यात सार्वत्रिक सर्वदूर पाऊस झाला. अाता उघडीप मिळाली असून शेतकरी शेतात जाऊन पिकाची पाहणी करती असताना झाडांवर लागलेल्या शेंगा वाळत असल्याचा प्रकार दिसून येत अाहे.\nदर दिवसाला हे प्रमाण वाढत अाहे. अकोला तालुक्यातील कौलखेड जहाँगीर परिसरात सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव वाढला अाहे. कीडनाशकांची फवारणी करूनही अळी नियंत्रणात येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कौलखेड येथील मयुर तायडे, नंदकिशोर तायडे, प्रमोद तायडे, विठ्ठल वांडे, पंकज तायडे, संदीप तायडे, अजय घिवे, अविनाश तायडे, विवेक तायडे अशा असंख्य शेतकऱ्यांना सध्या अळीच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत अाहे.\nसोयाबीन पाऊस वाशीम तूर अकोला खत\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-pune-district-rain-11372", "date_download": "2018-11-20T12:21:48Z", "digest": "sha1:O2MXT5APFCZXT3RVXIXDCIEMYUZSQ3MN", "length": 16221, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, pune district in rain | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस\nपुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nपुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा काहीसा जोर वाढला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. लोणावळा येथे सर्वाधिक ७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम पट्ट्यातील धरणक्षेत्रात पावसाची संततधार चालू होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे.\nपुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा काहीसा जोर वाढला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. लोणावळा येथे सर्वाधिक ७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम पट्ट्यातील धरणक्षेत्रात पावसाची संततधार चालू होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे.\nगेल्या पाच ते सहा दिवसांपासून जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाने सुरवात केली आहे. पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांतही पावसाने चांगलीच सुरवात केली आहे. त्यामुळे भातपिकांना दिलासा मिळत आहे. मुळशी तालुक्यातील मुठे येथे सर्वाधिक ४६ मिलिमीटर पाऊस पडला. तर पौड १५ मिलिमीटर, घोटावडे २२, मळे २५, पिरंगुट १४ मिलिमीटर पाऊस पडला. भोर तालुक्यातील भोळावडे येथे २२ मिलिमीटर, भोर १०, नसरापूर ३, किकवी ५, वेळू ७, आंबावडे २१, संगमनेर ६, निगुडघर ३० मिलिमीटर पाऊस पडला. मावळ तालुक्यातील लोणावळापाठापोठा कार्ला येथे ३८ मिलिमीटर, काले ३४, तळेगाव ६, खडकाळा १७, शिवने ६, वेल्हा तालुक्यातील वेल्हा ११, पानशेत २०, विंझर, आंबावणे ६, जुन्नर तालुक्यातील राजूर ६९, आपताळे ४८, डिंगोरे १२ मिलिमीटर, ओतूर, नारायणगाव येथे हलका पाऊस पडला. खेड तालुक्यातील कुडे येथे २८ मिलिमीटर पाऊस पडला. पाईट येथे दहा मिलिमीटर तर वाडा, राजगुरुनगर, पिंगळगाव, कन्हेरसर, कडूस येथे पावसाच्या अधूनमधून सरी पडल्या.\nजिल्ह्यात झालेल्या पावसामुळे कळमोडी, चासकमान, वडीवळे, आंध्रा, पवना, पानशेत, मुळशी, पानशेत, वरसगाव, खडकवासला, नीरा देवघर, भाटघर, वीर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर कासारसाई, टेमघर, गुंजवणी, नाझरे, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड, विसापूर ही धरणे ५० टक्क्यांहून अधिक भरली आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास ही धरणेही लवकर भरण्याची शक्यता आहे.\nधरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः पिंपळगाव १६, माणिकडोह ११, चासकमान १२, वडीवळे ४५, आंध्रा १५, पवना ३४, कासारसाई ७, टेमघर २५, चासकमान ४, भामा आसखेड ८, मुळशी २५, टेमघर ४६, वरसगाव १६, पानशेत २०, खडकवासला ५, गुंजवणी ११, नीरा देवघर ११, भाटघर ३.\nपुणे ऊस पाऊस लोणावळा lonavala धरण पाणी water भोर पूर आंबा संगमनेर मावळ maval तळेगाव खेड खडकवासला\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nखरेदी केंद्रांएेवजी सोयाबीनची बाजारात...जळगाव : जिल्ह्यात मका व ज्वारी खरेदीसंबंधी शासकीय...\nदुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आससिन्नर, जि. नाशिक : पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nसोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषण सुरूचसोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...\nकृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Youth-Couple-married-After-Work-Of-Pani-Foundation/", "date_download": "2018-11-20T12:21:04Z", "digest": "sha1:KXLUTZNONSVEXFXZC57GOQIK3H27BZBH", "length": 4096, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आधी लगीन वॉटरकपचं,मग आमचं...’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › ‘आधी लगीन वॉटरकपचं,मग आमचं...’\n‘आधी लगीन वॉटरकपचं,मग आमचं...’\n‘आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं’ असं म्हणत चारशे वर्षांपूर्वी तानाजी मालुसरे यांनी स्वराज्याप्रती आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले होते. आता एका पदवीधर तरुण तरुणीने सामाजिक चळवळीच्या माध्यातून सुरु असलेले काम पूर्ण झाल्यानंतर लग्न केले आहे.\nकर्जत येथील खंडेशरी गावात स्थापलिंग डोंगरावर पाणी फाऊंडेशनचे काम केले जात आहे. यात मोठ्या प्रमाणावर तरुणांनी सहभाग घेतला होता. यामध्ये सोलापूरच्या नाना वाघमारे आणि शितल पुजारी यांनीही श्रमदान केले. त्यानंतर त्यांनी विवाह केला. या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची चर्चा सर्वत्र होत आहे.\nमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या पाणी फाऊंडेशनच्या चळवळीतून राज्यात अनेक ठिकाणी कामे सुरु आहेत. कर्जत येथे टाकळी खंडेश्वरी गावतदेखील हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमावेळी पदवीधर युवक युवतीने श्रमदानानंतर विवाह केला. या विवाह सोहळ्याला राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे उपस्थित होते.\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Maratha-Reservation-issuse-agitation-will-start-again/", "date_download": "2018-11-20T11:26:20Z", "digest": "sha1:S5P5FFHL64M4FSRT4FDUTZCCLLCGVHRJ", "length": 7947, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पनवेल बैठकीत पुन्हा आंदोलनाचा इशारा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › पनवेल बैठकीत पुन्हा आंदोलनाचा इशारा\n२६ फेब्रुवारीला विधानभवनाला मराठयांचा घेराव..\nपनवेल : विक्रम बाबर\nमराठा समाजाच्या मागण्या अद्याप मान्य न झाल्याने मराठा समाज पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात उतरला आहे. येत्या १० फेब्रुवारी पर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर २६ फेब्रुवारी रोजी मराठा समाज रस्त्यावर उतरून विधानभवनाला घेराव घालेल अशी घोषणा पनवेल येथे पार पडलेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आली. पहिले आंदोलन हे शांततेत झाले या नंतर चे आंदोलन ही वेगळे असतील असा समज देखील या बैठकी दरमान्य देण्यात आला आहे.\nमराठा समाजाने आरक्षणासह इतर मागणीसाठी जिल्हा आणि तालुक्यात शांततेने आंदोलन काढून सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले मात्र त्या नंतर शेवटचे आंदोलन मुबई मध्ये काढून मागण्या मान्य करण्याचा इशारा मराठा समाजाने दिला. मात्र मुबई येथील आंदोलना दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ आश्वासन देण्याचे काम केले, मात्र त्याची पूर्तता केली नाही.\nयासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज पनवेल येथील के.व्ही.कन्या स्कूल येथे सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. याबैठकीस राज्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मागील आंदोलनावर चर्चा करण्यात आली तसेच कोपर्डी येथील घडलेल्या कृत्या बाबात आरोपीना फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल उपस्थितानी समाधान व्यक्त केले. व मराठा समाजाने ज्या मागण्यांसाठी आंदोलन केली त्या मागण्यावर पुन्हा चर्चा करण्यात आली, तर या बैठकी दरम्यान पाच ठराव पारित करून एक मुखाने निर्णय घेण्यात आले.\nयाबैठकीत छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती राज्यात केवळ १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात यावी यासंबंधी निर्णय घेण्यात आला. तर १९ फेब्रुवारी पासून आंदोलनाला सुरवात करून २६ फेब्रुवारी रोजी अधिवेशन सुरु असताना विधान भवनाला घेराव घालण्याचा ठराव घेण्यात आला.\nसरकारने या प्रश्नावर १० फेब्रुवारी पर्यत आपला निर्णय जाहीर करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले. तसेच जळगाव येथे पुन्हा 11 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय बैठक घेण्याचा ठराव पास करण्यात आला.\nमराठी शाळा पुन्हा सुरु कराव्यात\nराज्य शासनाने, पटसंख्या कमी असल्याचे कारण देत राज्यातील १३५० मराठी शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. त्या साठी लढा देण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला. आणि या शाळा पुन्हा सुरु करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.\n२६ फेब्रुवारीला विधानभवनाला मराठयांचा घेराव..\nघरात घुसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात प्रौढ गंभीर\n‘जैतापूरची बत्ती’ झाली ‘सौरबत्ती’\nनववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटकांची सिंधुदुर्गला पसंती\nबारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘बोर्ड’ सरसावले\nरिफायनरीबाबतीत मुख्यमंत्र्यांचे गलिच्छ राजकारण\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/ramdam-athavle-on-RPI-groups/", "date_download": "2018-11-20T11:29:15Z", "digest": "sha1:A2KHSYV2Y5CQ22UXGMLMNJYDIG3YSEPI", "length": 6886, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिपब्लिकन ऐक्य होण्यासाठी निकष ठरवा : आठवले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिपब्लिकन ऐक्य होण्यासाठी निकष ठरवा : आठवले\nरिपब्लिकन ऐक्य होण्यासाठी निकष ठरवा : आठवले\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लाडके पुतणे मुकुंदराव आंबेडकर यांचे लवकर निधन झाले. ते आणखी काही काळ जिवंत असते तर, रिपब्लिकन पक्षाची अशी शकले पडली नसती. रिपाइं ऐक्य आवश्यक आहे. मात्र, न फुटणारे रिपब्लिकन ऐक्य होण्यासाठी त्याबाबतचे निकष ठरविले पाहिजेत . आंबेडकर कुटुंबासह सर्व समाजाच्या एकजुटीसाठी रिपब्लिकन ऐक्य घडविले पाहिजे तिच खरी दिवंगत अशोकराव आंबेडकर यांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.\nरिपब्लिकन पक्षाच्या वतीने अंधेरीतील गोयंका हॉल येथे दिवंगत अशोक आंबेडकर यांच्या आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री आठवले म्हणाले, 'दिवंगत अशोकराव आंबेडकर हे शांत आणि विशाल मनाचे व्यक्तित्व होते. ते माणसातील माणूस होते. त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून त्यांच्यामुळे मुकुंदराव आंबेडकरांची समाजाला नेहमी आठवण होत होती. भारत बौद्धमय करण्याचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करायची आहे. भारतीय बौद्ध महासभेचे दोन भाग पडलेत. आंबेडकर कुटुंब आणि समाज एकत्र येऊन एकच भारतीय बौद्ध महासभा स्थापन झाली तर, त्याचे स्वागत होईल.' भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि रिपब्लिकन पक्ष या तिन्ही संघटना देशभर वाढविणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करूया असे आवाहन आठवले यांनी केले.\nया वेळी भाजपचे आमदार पराग आळवणी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, काकासाहेब खंबाळकर, सुरेश बरशिंग, तानसेन ननावरे, जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव, सोना कांबळे, बाळासाहेब गरूड, एन. जी. वाघमारे, रतन अस्वारे, देवेंद्र रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते.\nधुक्यामुळे मरेच्या लोकल १५ मिनिटे लवकर\nछगन भुजबळांच्या जामिनावर उद्या फैसला\nमुंबई महापालिकेचा कोट्यधीश अभियंता\nशस्त्रास्त्रप्रकरणी शिवडीतून आणखी एक ताब्यात\nवर्षभरात पालिकेचे २८ कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात\nमध्य रेल्वेवर उद्यापासून बम्बार्डिअरच्या १२ फेर्‍या\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/local-service-on-harbour-line-disrupted-2/", "date_download": "2018-11-20T12:01:26Z", "digest": "sha1:L2VOBVFBDOE5JFBJV3DMXLXYJPFT4KS2", "length": 17072, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्रवाशांचा हार्बर रेल्वेच्या नावाने शिमगा, वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nएमआयडीसीतील अग्निशमन केंद्राचे उद्घाटन रखडले\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nफुंडे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न\nसलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nप्रवाशांचा हार्बर रेल्वेच्या नावाने शिमगा, वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत\nहोळी पेटण्याच्या आधीच हार्बर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाच्या नावाने बोंबा मारायला आणि शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली आहे. सकाळी सहाच्या सुमारास शिवडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने बराच काळ हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन दिशेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सकाळीच घरातून कामासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना यामुळे भयंकर मनस्ताप सहन करावा लागला. लोकल ट्रेनची वाहतूक बंद झाल्याने अनेक प्रवासी गाडीतच अडकून पडले होते, गाडीतून उतरून चालत जावं का गाडीतच बसून रहावं हा त्यांना प्रश्न पडला होता. गाड्या बंद पडल्याने प्लॅटफॉर्मवरची गर्दी मिनटा मिनिटाला वाढत होती. बेस्ट प्रशासनाने ज्यादा गाड्या सोडत या प्रवाशांना मदतीचा हात दिला.\nओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम अजूनही सुरु असून ते केव्हापर्यंत पूर्ण होईल हे प्रशासनातर्फे सांगण्यात आलेले नाही. अंधेरी-वडाळा आणि वडाळा-पनवेल दरम्यानची सेवा सुरू करण्यात प्रशासनाला यश आलं आहे, मात्र मुंबईकडे जाणारी वाहतूक सकाळी दहा वाजेपर्यंत सुरु झाली नव्हती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलयुवराज सिंगने दिले निवृत्तीचे संकेत\nपुढीलशिक्षकाने केला सहकारी शिक्षकाचा खून\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/tejaswi-yadav-cirtcism-narendra-modi-twit-38713", "date_download": "2018-11-20T11:48:35Z", "digest": "sha1:QVOFF7AVQL4LJWM3HQNXT4EB2A2PFNOL", "length": 9720, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tejaswi Yadav cirtcism on Narendra Modi twit \"मोदीजी, तुम्हाला 'ते' आश्‍वासन लक्षात आहे ना?\" | eSakal", "raw_content": "\n\"मोदीजी, तुम्हाला 'ते' आश्‍वासन लक्षात आहे ना\nगुरुवार, 6 एप्रिल 2017\n'सरजी, कधी तुम्ही कोट्यवधी बेरोजगार तरुणांच्या दशेमुळे विचलित झाला आहेत का दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे तुम्ही दिलेले आश्‍वासन तुमच्या लक्षात असेल अशी आशा आहे', असे म्हणत यादव यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.\nपाटना (बिहार) - देशातील बेरोजगार तरुणांबद्दल चिंता व्यक्त करत राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोजगार देण्याबाबत दिलेल्या आश्‍वासनाची आठवण करून दिली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ट्‌विटवर प्रतिक्रिया देताना तेजस्वी यादव यांनी मोदींवर टीका केली आहे. \"खरे सांगू ज्यावेळी मला माहित झाले की 18 हजारपेक्षा अधिक गावांमध्ये वीज नाही, त्यावेळी मी खूप अस्वस्थ झालो. आम्ही वेगाने काम केले आणि उल्लेखनीय प्रगती केली आहे', असे ट्‌विट मोदी यांनी केले होते.\nसच कहूं तो जब मुझे पता चला कि 18,000+ गांवों में बिजली नहीं है तो मैं बहुत विचलित हो गया हमने तेजी से काम किया और उल्लेखनीय प्रगति हुई है हमने तेजी से काम किया और उल्लेखनीय प्रगति हुई है\nमोदींच्या या ट्‌विटवर यादव यांनी प्रतिक्रिया देताना \"सरजी, कधी तुम्ही कोट्यवधी बेरोजगार तरुणांच्या दशेमुळे विचलित झाला आहेत का दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे तुम्ही दिलेले आश्‍वासन तुमच्या लक्षात असेल अशी आशा आहे', असे म्हणत मोदींवर निशाणा साधला आहे.\nसर जी, क्या कभी करोड़ों बेरोज़गार युवाओं की बदहाली का पता चलने पर आप विचलित हुए है आशा है आपको 2 करोड़ सालाना नौकरी देने का वादा याद होगा आशा है आपको 2 करोड़ सालाना नौकरी देने का वादा याद होगा\nतेजस्वी यादव यांच्यावर माती खरेदी गैरव्यवहार प्रकरणाचे आरोप होत आहेत. मात्र, हे सर्व आरोप फेटाळून लावत यादव यांनी माध्यमांवर टीका केली आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-police-crime-91584", "date_download": "2018-11-20T12:20:27Z", "digest": "sha1:AY23MFXTXKJAZPVTZPDYCH5C5LYN5OEK", "length": 9708, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news police crime बनावट परीक्षार्थी बनलेल्या बडतर्फ पोलिसाला अटक | eSakal", "raw_content": "\nबनावट परीक्षार्थी बनलेल्या बडतर्फ पोलिसाला अटक\nबुधवार, 10 जानेवारी 2018\nऔरंगाबाद - स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण करून देण्यासाठी राज्यात बनानट उमेदवारांचे रॅकेट सक्रिय आहे. अशांवर \"सीआयडी'कडून कारवाई केली जात आहे. \"सीआयडी'कडे आलेल्या बनावट परीक्षार्थींच्या एका प्रकरणात लातूर येथून बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक सुलतान सालेमियॉं बारब्बा याला औरंगाबाद येथील सीआयडीच्या पथकाने सोमवारी (ता. 8) अटक केली. पकडलेला संशयित बनावट परीक्षार्थी बनून परीक्षा देत होता.\nऔरंगाबाद - स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण करून देण्यासाठी राज्यात बनानट उमेदवारांचे रॅकेट सक्रिय आहे. अशांवर \"सीआयडी'कडून कारवाई केली जात आहे. \"सीआयडी'कडे आलेल्या बनावट परीक्षार्थींच्या एका प्रकरणात लातूर येथून बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक सुलतान सालेमियॉं बारब्बा याला औरंगाबाद येथील सीआयडीच्या पथकाने सोमवारी (ता. 8) अटक केली. पकडलेला संशयित बनावट परीक्षार्थी बनून परीक्षा देत होता.\n\"सीआयडी'चे पोलिस अधीक्षक शंकर केंगार म्हणाले, की की मूळ परीक्षार्थीच्या जागी परीक्षा देणाऱ्या बनावट उमेदवारांचे राज्यभर रॅकेट असून, \"सीआयडी'कडे अशी एकूण 49 प्रकरणे वर्ग झाली आहेत. यातील एका प्रकरणात सुलतान सालेमियॉं बारब्बा याने परीक्षा देऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे. सुलतान सालेमियॉं बारब्बा सध्या लातूर येथे राहतो. तो सांगली येथे उपनिरीक्षकपदावर कार्यरत होता; परंतु त्याला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले. मूळ उमेदवाराच्या जागी सुलतानने परीक्षा दिली होती. या प्रकरणात गुन्ह्याची नोंद झाली होती. त्यानंतर तपास \"सीआयडीकडे' आला.\nआतापर्यंत संशयित पाच बनावट उमेदवार, तसेच पोलिसांनाही अटक केली आहे. हे सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत. या बनावट उमेदवारांच्या मदतीने शासकीय नोकऱ्या मिळविणाऱ्यांवरही टाच येणार असून, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार आहे.\n- शंकर केंगार, पोलिस अधीक्षक, सीआयडी.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://psiddharam.blogspot.com/2012/11/blog-post_10.html", "date_download": "2018-11-20T11:40:22Z", "digest": "sha1:YLRKP2OAFUTFJK4T3UYKDTT4MKTDDUK7", "length": 39171, "nlines": 273, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...: भाजपाची अ-स्वस्थता", "raw_content": "\nरविवारचे भाष्य दि. ११ नोव्हेंबर २०१२ करिता\nभाजपात अस्वस्थता आहे. भाजपावर टीका करण्यासाठी किंवा त्या पार्टीची निंदा करण्याकरिता मी हे म्हणत नाही. भाजपाचे स्वास्थ्य चांगले दिसत नाही, असे मला जाणवते. त्या पार्टीचे स्वास्थ्य चांगले रहावे, तीत एकजूट रहावी, तिच्या कार्यकर्त्यांनी आणि विशेषत: नेत्यांनी, आपल्याच पक्षाला कमजोर करू नये, या इच्छेने मी हे म्हणत आहे; आणि असे वाटणार्‍यांमध्ये मी एकटाच नाही. भाजपाविषयी सहानुभूती असणार्‍या, २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने अग्रेसरत्व प्राप्त करावे अशी इच्छा असणार्‍या असंख्य लोकांना असे वाटते. विशेष म्हणजे असे वाटणार्‍यांमध्ये जे भाजपामध्ये सक्रिय आहेत, लहानमोठ्या पदांवर आहेत, त्यांनाही असे वाटते.\nत्यामुळे, त्यांना राम जेठमलानी यांनी जे वक्तव्य जाहीर रीतीने केले, त्या विषयी खेद वाटतो. नीतीन गडकरींनी राजीनामा द्यावा, असे भाजपाच्या एखाद्या कार्यकर्त्याला किंवा खासदाराला वाटू शकते. असे वाटण्यात काही गैर नाही. पण हा मुद्दा त्यांनी पक्षपातळीवर काढायला हवा. तशीही गडकरी यांची अध्यक्षपदाची मुदत डिसेंबरात म्हणजे महिना दीडमहिन्यांनी संपते. पक्षाने, आपल्या घटनेत बदल करून, लागोपाठ दोन वेळा एकच व्यक्ती त्या पदावर राहू शकते, असे ठरविले आहे. त्यामुळे, गडकरी पुन: तीन वर्षांसाठी अध्यक्ष राहू शकतात. पण ही झाली शक्यता. त्यांना त्या पदावर येऊ द्यावयाचे किंवा नाही, हे पार्टीने ठरवावे. जेठमलानी यांनी गडकरींनी लगेच राजीनामा द्यावा असे ज्यावेळी म्हटले, त्याच वेळी, नरेंद्र मोदी यांना प्रधान मंत्री करावे, असेही सांगितले. हेही सांगण्याचा त्यांना अधिकार आहे. पण २०१४ मध्ये प्रधान मंत्री कोण असावा, याची चर्चा २०१२ मध्ये करणे अकालिक आहे, अप्रस्तुत आहे, असे मी यापूर्वी या स्तंभात लिहिले आहे.\nएकाच व्यक्तीच्या एकाच वक्तव्यात, गडकरींनी जावे आणि मोदींना प्रधानमंत्री करावे, असे उल्लेख आल्यामुळे, गडकरीविरोधी कारस्थानाचे केंद्र गुजरातमध्ये आहे, असा संशय कुणाच्याही मनात येणे स्वाभाविक आहे आणि गुजरात म्हटले की, मग नरेंद्र मोदी यांच्याकडेच संशयाच्या सुईचे टोक जाणार. मोदींना प्रधान मंत्री व्हावेसे वाटणे, यातही काही गैर नाही. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात असणार्‍या व्यक्तींच्या ठायी उच्च पदावर जाण्याची महत्त्वाकांक्षा असणे अस्वाभाविक नाही. कालच्या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीवरून लालकृष्ण अडवाणींनी स्वत:ला या स्पर्धेपासून दूर ठेवले आहे, असे स्पष्ट होते. नीतीन गडकरींनीही आपण या पदाच्या स्पर्धेत नाही, असे पूर्वीच सांगितले आहे. या संदर्भात नरेंद्र मोदीसंबंधीच्या बातम्या मात्र प्रसारमाध्यमांमध्ये खूप झळकत असतात. या बातम्यांचे मोदींनी खंडन केल्याचे कुठे दिसले नाही. त्यावरून मोदींना प्रधान मंत्री होण्यात रस आहे, तशी त्यांची आकांक्षा आहे, असा कुणी अर्थ काढला, तर त्याला दोष देता येणार नाही.\nपरंतु, नेमकी कोण व्यक्ती प्रधान मंत्री होईल, हे ठरविण्याची वेळ अजून आलेली नाही. वस्तुत: निवडून आलेले खासदार आपला नेता निवडतात. ज्या पक्षाकडे किंवा पक्षाने पुरस्कृत केलेल्या ज्या आघाडीकडे लोकसभेत बहुमत असेल, त्याला राष्ट्रपती प्रधान मंत्रिपदाची शपथ देतील. हे खरे आहे की, काही पक्ष निवडणुकीपूर्वीच आपला प्रधान मंत्रिपदाचा उमेदवार ठरवीत असतात व त्याच्या नेतृत्वात निवडणूक लढवीत असतात. भाजपानेही याचप्रकारे निवडणुकी लढविल्या होत्या. त्यावेळी, पक्षाने अटलबिहारी वाजपेयी यांना प्रधान मंत्रिपदाचे उमेदवार ठरविले होते. १९९६, १९९८ आणि १९९९ मधील तिन्ही लोकसभेच्या निवडणुकी भाजपाने अटलबिहारी यांच्या नेतृत्वात लढविल्या होत्या. पण हे भाग्य नरेंद्र मोदी यांच्या वाट्याला येईल, अशी आज तरी चिन्हे दिसत नाहीत. माझ्या अल्पमतीप्रमाणे, २०१३ मधील विधानसभांच्या निवडणुका झाल्याशिवाय, भाजपा आपली रणनीती ठरविणार नाही. मग ती प्रकट करण्याची गोष्टच दूर. २०१३ मध्ये ज्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका आहेत, त्यांत भाजपाचा प्रभाव असलेली बहुतांश राज्ये आहेत. दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक ही ती राज्ये होत. यापैकी तीन राज्यांमध्ये भाजपाची सरकारे आहेत. दिल्ली व राजस्थानमध्ये भाजपाची सरकारे नाहीत, कॉंग्रेसची सरकारे आहेत, पण या दोन्ही ठिकाणी भाजपाची सरकारे येण्यासारखी परिस्थिती आहे. अलीकडेच पार पडलेल्या दिल्ली राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीत भाजपाने कॉंग्रेसला पराभूत करून तेथील महापालिकांवर आपला अधिकार स्थापन केला आहे. भाजपाची २०१४ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीची रणनीती २०१३ मधील विधानसभांच्या निवडणुकींच्या निकालानंतरच ठरण्याची अधिक शक्यता आहे.\nराम जेठमलानी यांच्या वक्तव्यानंतर त्यांचे पुत्र महेश जेठमलानी यांनी पक्षातील आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य होते. आपल्या राजीनाम्याच्या पत्रात ते म्हणाले की, ‘‘भ्रष्टाचाराच्या आरोपाचा कलंक लागलेल्या अध्यक्षाच्या हाताखाली मी काम करू शकणार नाही. ते मला बौद्धिक आणि नैतिक या दोन्ही दृष्टींनी अनुचित वाटते.’’ महेश जेठमलानींनी जो मार्ग स्वीकारला तो मला योग्य वाटतो. राम जेठमलानी यांनीही त्याच मार्गाचे अनुसरण करून आपली राज्यसभेची सदस्यता त्यागणे उचित ठरेल. राम जेठमलानी म्हणाले की, यशवंत सिन्हा, जसवंतसिंग आणि शत्रुघ्न सिन्हा यांचेही मत त्यांच्या मतासारखेच आहे. त्यांनीही पक्षातील पद सोडण्याचा निर्णय घेणे योग्य. ज्या पक्षाच्या सर्वोच्च पदी ‘कलंकित’ व्यक्ती असेल, त्या पक्षात कोणता शहाणा माणूस संतुष्ट राहील\nएका व्यक्तीने आणि प्रसारमाध्यमांच्या एका चमूने मला प्रश्‍न केला की, राम जेठमलानी यांच्या वक्तव्याला किती गंभीरपणे घ्यावे. मी म्हणालो, फारशा गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या वक्तव्याची उपेक्षा करणे हेच योग्य. आणि खरेच विचार केला तर भाजपाच्या उभारणीत आणि शक्तिसंपादनात जेठमलानींचे योगदान तर कितीसे आहे शिवाय, अनेक विषयांवरील त्यांची मते पक्षाच्या मताशी जुळणारी नाहीत. जसे काश्मीरच्या प्रश्‍नासंबंधी किंवा प्रभू रामचंद्रांसंबंधी. श्रीराम एवढे वाईट असते तर जेठमलानींच्या मातापित्यांनी त्यांचे नाव ‘राम’ का ठेवले असते शिवाय, अनेक विषयांवरील त्यांची मते पक्षाच्या मताशी जुळणारी नाहीत. जसे काश्मीरच्या प्रश्‍नासंबंधी किंवा प्रभू रामचंद्रांसंबंधी. श्रीराम एवढे वाईट असते तर जेठमलानींच्या मातापित्यांनी त्यांचे नाव ‘राम’ का ठेवले असते पण तो एक स्वतंत्र विषय आहे. त्याची चर्चा येथे अप्रस्तुत आहे. एवढे मात्र खरे की, जेठमलानी पितापुत्रांच्या वक्तव्यांनी खळबळ माजवून दिली. गडकरींच्या सुदैवाने, पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहिला.\nभाजपाच्या वरिष्ठ पातळीवरील अंतरंग नेत्यांची (कोअर ग्रुप) दिल्लीत एक बैठक झाली. त्या बैठकीने श्री गडकरी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्‍वास व्यक्त केला. त्या बैठकीत जेठमलानी पितापुत्र असण्याची शक्यता नाही. पण यशवंत सिन्हा व जसवंतसिंग हे अपेक्षित असावेत. ते उपस्थित होते वा नाही, हे कळले नाही. अडवाणी मात्र अनुपस्थित होते. औचित्याचा विचार करता, त्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते, असे मला वाटते. या बैठकीतही सर्वांनी आपापली मते मांडली असतील. पण जो निर्णय झाला, तो मग बहुमताने झालेला असो, अथवा एकमताने, तो सर्वांचाच निर्णय ठरतो. या बैठकीचे वैशिष्ट्य हे की, गडकरी त्या बैठकीत नव्हते. त्यांनी योग्य निर्णय घेतला असेच कुणीही म्हणेल. त्यामुळे, त्या बैठकीत मोकळेपणाने चर्चा झाली असेल.\nजेठमलानींनी मागितल्याप्रमाणे गडकरी ताबडतोब राजीनामा देणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. पण ते पुन: दुसर्‍यांदा अध्यक्ष बनतील किंवा नाही, हा प्रश्‍न कायम आहे. त्या संबंधीचा निर्णय पक्षच घेईल. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची सरकारतर्फे चौकशी केली जात आहे. एक चौकशी, कंपनी खात्याकडून तर दुसरी आयकर खात्याकडून होत आहे. या चौकशीला गडकरी हिमतीने सामोरे गेले आहेत. रॉबर्ट वढेरासारखा पळपुटेपणा त्यांनी दाखविला नाही. या चौकशीचे कोणते निष्कर्ष येतात, यावर त्यांची अध्यक्षपदाची दुसरी खेप अवलंबून राहू शकते. येत्या दीड महिन्यात या चौकशी समितीचा अहवाल येईल वा नाही, हे सांगता येणार नाही. काल मला, चेन्नईवरून प्रकाशित होणार्‍या ‘हिंदू’ या दैनिकाच्या वार्ताहराने आयकर खात्याच्या प्राथमिक अहवालाची त्याच्या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातमीची प्रत दिली. याचा अर्थ आयकर खात्याने वृत्तपत्रांना बातमी पुरविणे सुरू केले आहे, असा करता येऊ शकतो. माझ्या मते हे अयोग्य आहे. त्या बातमीत असे म्हटले आहे की, गडकरींनी स्थापन केलेल्या पूर्ती कंपनीत ज्या कंपन्यांनी पैसा गुंतवला, त्यांच्या व्यवहारात काही अनियमितता आहे.\nहा अहवाल खरा मानला, तरी तो त्या कंपन्यांचा प्रश्‍न आहे. माझा अंदाज असा आहे की, गडकरींना पुन: अध्यक्षपद लाभू नये, यासाठी विरोधी पक्षातील मंडळी जशी सक्रिय आहे, तशीच भाजपामधील काही मंडळीही सहभागी आहेत. विरोधी पक्षांना आणि विशेषत: कॉंग्रेसला, गडकरी भ्रष्टाचारी आहेत, हे दाखविण्यात रस या कारणासाठी आहे की, त्या द्वारे त्यांना भाजपाही त्यांच्या पक्षासारखाच भ्रष्टाचारात बुडलेला पक्ष आहे, हे जनतेच्या मनावर ठसावे. आम्हीच केवळ भ्रष्ट नाही, तुम्हीही भ्रष्टच आहात, हे त्यांना जनमानसावर बिंबवायचे आहे. जेणेकरून २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत, भाजपातर्फे कॉंग्रेसच्या भ्रष्टाचारी चारित्र्याची जशी चिरफाड केली जाण्याची शक्यता आहे, त्या प्रचाराच्या शिडातील हवा निघून जावी. पक्षांतर्गत जो विरोध आहे, त्याचे केंद्र, वर उल्लेखिल्याप्रमाणे गुजरातेत आहे. नरेंद्र मोदींना हे वाटत असावे की गडकरी पक्षाध्यक्ष असतील, तर आपली प्रधान मंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकणार नाही. त्यांना हेही दाखवायचे असू शकते की, संजय जोशी प्रकरणात जसे आपण गडकरींना वाकवू शकलो, त्याचप्रमाणे याही बाबतीत आपण त्यांना हतप्रभ करू शकतो. त्यासाठीच ते जेठमलानींचा उपयोग करून घेत असतील. अर्थात हे सारे अंदाज आहेत. ते गैरसमजातून किंवा पूर्वग्रहातूनही उत्पन्न झालेले असू शकतात. पण हे संशय भाजपाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मनात आहेत, हे खरे आहे. आमची इच्छा एवढीच आहे की, व्यक्ती तेवढी महत्त्वाची नाही, नसावीही; पण महत्त्वाची असावी आपली संस्था, आपली संघटना, आपला पक्ष. भाजपा हा राजकीय पक्ष आहे. तो एकजूट आहे, तो एकरस आहे, त्याच्या नेत्यांमध्ये परस्पर सद्भाव आहे, त्यांच्यात मत्सर नाही, असा ठसा उमटावा, अशी असंख्य भाजपाच्या कार्यकर्त्यांची आणि सहानुभूतिदारांचीही अपेक्षा आहे. यातच पक्षाचे भले आहे; आणि त्याच्या वर्धिष्णुतेची ग्वाही आहे. भाजपाचे नेते ही अपेक्षा पूर्ण करतील काय भाजपाचे आरोग्य ठीक आहे, असे ते दर्शवतील काय भाजपाचे आरोग्य ठीक आहे, असे ते दर्शवतील काय पुढील काळच या प्रश्‍नाचे खरे उत्तर देऊ शकेल.\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nसनातन संस्थेवर बंदीची मागणी हास्यास्पद\nज्याला कायद्याचे थोडेफार ज्ञान आहे, असा कोणीही सनातन संस्थेवर बंदी घाला अशी मागणी करणार नाही. कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्यासाठीची एक ...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्...\nनरेंद्र मोदींची (नयी दुनिया) हीच ती मुलाखत\nनई दुनिया साप्ताहिक // ३० जुलाई २०१२ // संपादकः शाहिद सिद्दीकी // समाचारपत्र के मुखय पृष्ठ पर गु जरात केमुखयमं त्री नरेन्द्...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n'बकरी ईद' नमाजनंतर 'स्वतंत्र काश्मीर'च्या घोषणा\nसतरा सुरक्षा जवान जखमी वृत्तसंस्था श्रीनगर अनंतनाग, तसेच बारामुल्ला जिल्ह्यात 'स्वतंत्र काश्मीर'ची मागणी क...\nपर्यावरण विषयावरील निबंध व घोषवाक्य स्पर्धा : विवेकानंद केंद्रात पारितोषिक वितरण\nपाणी, ऊर्जा साधने यांची काळजी घेतल्यास सुटतील अनेक समस्या विवेकानंद केंद्र पर्यावरण मंडळाच्या कार्यक्रमात अरविंद जोशी यांचे प्रतिपादन\nअलेक्स हॅलेची कादंबरी परवा पुन्हा लख्ख आठवली. ' रूट्स '. आपल्या मुळांचा शोध घेत हॅले अमेरिकेत गुलाम म्हणून आणलेल्या आपल्या अफ्...\nडोळस विश्वबंधुत्वाच्या दिशेने दमदार पाऊल\nव्ही आयएफच्या देखण्या सभागृहात 3 आणि 4 सप्टेंबर रोजी जागतिक हिंदू-बौध्द संमेलन पार पडले. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, जपानची थिंक टँक समज...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nदायित्वबोध की देवी हम करे आराधन\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/3880-zahir-khan-kolhapur", "date_download": "2018-11-20T11:37:35Z", "digest": "sha1:ISXEYMX7EWKI6ML4DCMHJBWHRYSTOPTA", "length": 5346, "nlines": 131, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "कोल्हापूरचा जावई झहीर खानने पत्नी सागरिका घाटगेसोबत घेतलं अंबाबाईचं दर्शन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकोल्हापूरचा जावई झहीर खानने पत्नी सागरिका घाटगेसोबत घेतलं अंबाबाईचं दर्शन\nजय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर\nटीम इंडियाचा माजी मध्यमगती गोलंदाज आणि कोल्हापूरचा जावई झहीर खानने पत्नी सागरिका घाटगेसोबत कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलंय.\nया नवदाम्पत्याने करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी माथा टेकलाय. झहीर आणि ‘चक दे इंडिया’ गर्ल सागरिका यांनी गेल्या आठवड्यात 23 नोव्हेंबरला नोंदणी पद्धतीने विवाह झालाय.\nत्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलंय. यावेळी देवस्थान समितीने अंबाबाईची मूर्ती देवून त्यांचा सन्मान केलाय.\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-11-20T11:13:08Z", "digest": "sha1:4XTOTGTJDFGJXK44VJN7QRCX325LCWRC", "length": 6816, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निसर्गोपचार - विकिपीडिया", "raw_content": "\n'निसर्गोपचार' चिकित्सेत नैसर्गिक साधनांचा म्हणजे सूर्यप्रकाश, उष्णता, शीतता, ध्वनी, पाणी, फळे, इत्यादींचाच उपयोग करतात. मानवी रोगांच्या चिकित्सेकरिता कोणतेही औषध किंवा शल्यचिकित्सा न वापरता ही चिकित्सा केली जाते. नॅचरोपॅथी द्वारे पुर्ण शरीराची काळजी घेऊ शकते. पारंपारिक आजार दुर करण्याची क्षमता नॅचरोपॅथी मध्ये आहे. जुन्यातला जुना आजार बरा करण्यासाठी नॅचरोपॅथी म्हणजेच निसर्गोपचार पध्दतीचा वापर केला जातो.\nनिसर्गोपचार तज्ज्ञ आपल्या रूग्णाच्या जीवनशैलीवर लक्ष देतात. निसर्गोपचार पध्दतीत काहीवेळा होमिओपॅथी, आर्युवेद, स्पायनल मॅनिप्यूकेशन, न्युट्रिशन, हायड्रोथेरेपी, मसाज व व्यायाम अशा अनेक प्रकारच्या पर्यायी उपचार पध्दतीचा ही उपयोग करतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nप्रमुख आणि पर्यायी उपचारपद्धती\nॲलोपॅथी · शल्यचिकित्सा · होमिओपॅथी · आयुर्वेद · युनानी · निसर्गोपचार · बाराक्षार पद्धती · प्राणायाम · योगासन · ॲक्युपंक्चर · ॲक्युप्रेशर · चुंबकिय उपचार · मेटामॉर्फिक तंत्र · रेडिऑनिक्स · प्रतिमा तंत्र · शरीर-मनोवैद्यक · कायरोप्रॅक्टिक · शारीर तंत्र · मसाज · रोल्फिंग · फेल्डेनक्रेस · ऑस्टिओपॅथी · उर्जावैद्यक · किरणोपचार · ताई ची व ची गाँग · संगीतोपचार · जलोपचार · सायमाथेरपी · आयरिडॉलॉजी · कायनेसिऑलॉजी · रसायनोपचार · आहारशास्त्र · पूर्णोपचार\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २१:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvrajpardeshi.com/2017/07/", "date_download": "2018-11-20T12:03:27Z", "digest": "sha1:ZEF5F47JWYHVI46F2WEZAO4YXRQMMQTS", "length": 2086, "nlines": 60, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "July 2017 - Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nपैशांच्या घोटाळ्यापासून विचारांच्या घोटाळ्यापर्यंत\nआपण मॅच फिक्सींग बद्दल नेहमीच एकतो किंवा वाचतो मात्र आज मी तुम्हाला सर्च फिक्सिंगची माहिती देणार आहे. आपल्या भारतात घोटाळा हा शब्द नवा ...\nपैशांच्या घोटाळ्यापासून विचारांच्या घोटाळ्यापर्यंत\nनाथाभाऊ व सुरेशदादांचा राजकिय प्रवास अन् दुर्देवी योगायोग\n१८४३ शाळा, २ लाख विद्यार्थी व ८ हजार शिक्षकांची दररोज व्हॉट्सऍपवर हजेरी\nभाजपाला मिळालेल्या यशाचे श्रेय खडसेंचे का महाजनांचे\nकोंडीतून बाहेर पडण्यासाठी खडसेंची धडपड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-kankavali-nagarpanchayat-election-105764", "date_download": "2018-11-20T12:38:35Z", "digest": "sha1:ORGDUYKAWGQDKJA6P5EISPXCX547LO6V", "length": 13306, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election स्वाभिमानला \"जग', गाव आघाडीला \"टोपी' | eSakal", "raw_content": "\nस्वाभिमानला \"जग', गाव आघाडीला \"टोपी'\nमंगळवार, 27 मार्च 2018\nकणकवली - येथील नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना आज चिन्हांचे वाटप झाले. यात निवडणूक प्रचारात गुंतलेल्या अनेक उमेदवारांनी चिन्ह वाटप कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांना सर्व प्रभागात \"जग' ही निशाणी मिळाली आहे. तर गाव आघाडीच्या उमेदवारांना \"टोपी' ही निशाणी आहे.\nकणकवली - येथील नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना आज चिन्हांचे वाटप झाले. यात निवडणूक प्रचारात गुंतलेल्या अनेक उमेदवारांनी चिन्ह वाटप कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांना सर्व प्रभागात \"जग' ही निशाणी मिळाली आहे. तर गाव आघाडीच्या उमेदवारांना \"टोपी' ही निशाणी आहे.\nस्वाभिमानतर्फे नगराध्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या समीर नलावडे यांना कपबशी तर गाव आघाडीचे राकेश राणे यांना नारळ हे चिन्ह मिळाले आहे. याखेरीज भाजपचे संदेश पारकर यांना \"कमळ' तर कॉंग्रेसचे विलास कोरगावकर यांची \"हात' ही निशाणी आहे.\nनगरपंचायत उमेदवारांना चिन्ह वाटपासाठीची सभा तहसील कार्यालयात सकाळी अकरा वाजता सुरू झाली. मात्र उमेदवारांचा पत्ता नव्हता, त्यामुळे अर्धातास थांबून उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नीता सावंत-शिंदे, तहसीलदार वैशाली माने, नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे आदी उपस्थित होते.\nशहरातील प्रभागनिहाय उमेदवारांना मिळालेली चिन्हे\nप्रभाग 1. कविता किशोर राणे- हात, वैभवी विजय राणे - जग, सुवर्णा चंद्रशेखर राणे- धनुष्यबाण.\nप्रभाग 2 : साक्षी संतोष आमडोस्कर - धनुष्यबाण, रोहिणी लक्ष्मण पिळणकर - कमळ, संजना संजय सदडेकर - हॅट, प्रतीक्षा प्रशांत सावंत- जग, दिव्या दिनेश साळगावकर - हात.\nप्रभाग 3 : अभिजित भास्कर मुसळे- जग, अजित यशवंत राणे- हॅट, रवींद्र हरी राणे- कमळ.\nप्रभाग 4 : अबिद अब्दुल नाईक- घड्याळ, श्रीकृष्ण रमेश निकम- हॅट, धोंडू तातू परब- कमळ, भिवा वसंत परब - हात.\nप्रभाग 5 : ऋतुजा ऋषिकेश कोरडे- हात, मेघा अजय गांगण- जग, अश्विनी गजानन मोरये - धनुष्यबाण.\nप्रभाग 6 : सुमेधा सखाराम अंधारी- कमळ, प्रियाली सुरेंद्र कोदे- जग, विजयश्री महेश कोदे - हात.\nप्रभाग 7 : उत्कर्षा उत्तम धुमाळे- कमळ, सुप्रिया समीर नलावडे- जग.\nप्रभाग 8 : अर्पिता अमित कांबळे- हॅट, वैजू अनंत कांबळे - कमळ, उर्मी योगेश जाधव - जग, भक्ती भाई जाधव- मेणबत्ती.\nप्रभाग 9 : शैलेजा पांडुरंग कदम - कॅमेरा, दर्शना गणपत चव्हाण- हॅट, पूजा संजय राणे- हात, पूजा विनोद सावंत -जग, मेघा महेश सावंत- कमळ\nप्रभाग 10 चा निर्णय प्रलंबित असल्याने या प्रभागातील उमेदवारांना आज चिन्ह वाटप झालेले नाही.\nप्रभाग 11 : महानंद राजाराम चव्हाण- हात, सुजित प्रकाश जाधव- धनुष्यबाण, लवू लक्ष्मण पवार - कमळ, सुभाष भोसले- जग.\nप्रभाग 12 : शैलेंद्र बबन नेरकर - शिट्टी, गणेश सोनू हर्णे - जग, गौरव भानुदास हर्णे- कमळ.\nप्रभाग 13 : विलास बाळकृष्ण कोरगावकर- हात, सुशांत श्रीधर नाईक- धनुष्यबाण, संजय बाबी मालंडकर - जग.\nप्रभाग 14 : सुरेंद्र सुधाकर कोदे - जग, राधाकृष्ण चंद्रकांत नार्वेकर- कमळ, संजय शांताराम पारकर- धनुष्यबाण\nप्रभाग 15 : ज्योतिका जीवनप्रकाश माणगावकर - जग, मानसी योगेश मुंज- धनुष्यबाण.\nप्रभाग 16 : नरेंद्र नारायण आजगावकर- कमळ, संजय मधुकर कामतेकर- जग, राजेंद्र मधुकर वर्णे -हात, उमेश सहदेव वाळके - शिट्टी.\nप्रभाग 17 : रवींद्र बाळकृष्ण गायकवाड- जग, सुभाष महादेव चव्हाण- हात, विलास पांडुरंग जाधव - धनुष्यबाण. मारुती श्रीधर राणे- हॅट.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/towns-will-vanish-if-values-are-over-26267", "date_download": "2018-11-20T12:42:17Z", "digest": "sha1:3OIX3HJGNCOHQK3MKXOL3XNYZ3PAVS3C", "length": 12513, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "towns will vanish if values are over संस्कार संपले तर गावे उद्‌ध्वस्त होतील | eSakal", "raw_content": "\nसंस्कार संपले तर गावे उद्‌ध्वस्त होतील\nसोमवार, 16 जानेवारी 2017\nसांगली : गावे असुरक्षित झाली आहेत. डॉल्बीवर नाचणाऱ्या आणि व्हॉट्‌सऍपवर रात्रभर चॅटिंग करणाऱ्या मुलांना थांबविण्याची धमक राहिली नाही. नुसतेच अत्याधुनिक तंत्रज्ञान विकास करू शकत नाही. संस्कार संपले तर गावे उद्‌ध्वस्त होतील, असा इशारा देऊन गावचे गावपण आणि संस्कृती टिकवून ग्रामस्वराज्य आणायचे असेल, तर डॉ. पी. बी. पाटील यांचे \"नवेगाव आंदोलन' गावागावातून सुरू होण्याची गरज आहे, असे मत आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.\nसांगली : गावे असुरक्षित झाली आहेत. डॉल्बीवर नाचणाऱ्या आणि व्हॉट्‌सऍपवर रात्रभर चॅटिंग करणाऱ्या मुलांना थांबविण्याची धमक राहिली नाही. नुसतेच अत्याधुनिक तंत्रज्ञान विकास करू शकत नाही. संस्कार संपले तर गावे उद्‌ध्वस्त होतील, असा इशारा देऊन गावचे गावपण आणि संस्कृती टिकवून ग्रामस्वराज्य आणायचे असेल, तर डॉ. पी. बी. पाटील यांचे \"नवेगाव आंदोलन' गावागावातून सुरू होण्याची गरज आहे, असे मत आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.\nप्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सोशल फोरम, शांतिनिकेतन सांगलीच्या वतीने आज जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते पोपटराव पवार यांना \"कर्मयोगी' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फोरमचे अध्यक्ष व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते. एक लाख रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पवार म्हणाले, \"मी अपघातानेच सरपंच झालो. सलगच्या दुष्काळाने गावातील दूध जाऊन त्या जागी दारू आली होती. पूर्वीच सुंदर जगणं जाऊन गाव बिघडले होते. मग माझ्या बालपणीचं गाव परत उभे करायचा निर्धार मी केला. जलसंधारणाचे काम छत्रपती शिवराय, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले यांच्यापासून ते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील आणि आर. आर. पाटील यांच्यापर्यंत साऱ्या जागरूक नेत्यांनी केले होते. त्याचाच वारसा आम्ही चालवत आहोत.'\n1990 मध्ये कृषी आणि ग्रामविकासामध्ये फारकत झाली. शेतकरीही कधी संघटित झाला नाही. मुबलक पाऊस असतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. प्राचार्य पी. बी. पाटील यांनी ग्रामस्वराज्याबाबत जे मुद्दे मांडले होते, ते अमलात आणले असते, तर चित्र वेगळे दिसले असते. आज हिवरे बाजारला भेट देणाऱ्यात तरुणाईचे प्रमाण अधिक आहे. तरुणाई बिघडत चालली आहे, असे न म्हणता ती स्वतंत्र विचाराने आणि नव्या दिशेने कार्यरत झाली आहे, हे लक्षात घ्यावे आणि त्यांना समजून घेऊन त्यांच्यापुढे आदर्श कार्यक्रम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.\nशांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवाराचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी आज पावलापावलावर पदवी देणारी दुकाने सुरू असल्याची टीका करून शांतिनिकेतन लोकविद्यापीठात मात्र माणसांची आयुष्य घडविली जातात, अशी भावना व्यक्त केली. स्पर्धेच्या जगात माणसाच्या आयुष्याला दिशा देणारे केंद्र शांतिनिकेतनमध्ये सुरू व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/a-15-year-old-girl-was-raped-by-a-65-year-old-woman/", "date_download": "2018-11-20T11:06:52Z", "digest": "sha1:IQWVAKAI3HIRUAJL7DQZ4TCOMXPIQU36", "length": 12584, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "६५ वर्षांच्या महिलेवर १५ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Crime/६५ वर्षांच्या महिलेवर १५ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार केल्याची घटना घडली आहे.\n६५ वर्षांच्या महिलेवर १५ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार केल्याची घटना घडली आहे.\nपोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. त्याला बालसुधारगृहात पाठवलं आहे.\n0 236 एका मिनिटापेक्षा कमी\nबलात्काराच्या घटनेनं दिल्ली हादरली आहे. एका १५ वर्षांच्या मुलानं घरकाम करणाऱ्या ६५ वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी कामावरून परतताना दक्षिण दिल्लीतील सैनिक फार्म्सजवळ मुलानं बलात्कार केला, अशी तक्रार पीडितेनं केली आहे.\nपोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. त्याला बालसुधारगृहात पाठवलं आहे.या मुलाचे वडील एके ठिकाणी केअरटेकर म्हणून काम करतात. तसेच जिथे ही घटना घडली त्या मोकळ्या जागेच्या शेजारच्या भागातच हा मुलगा राहतो असेही पीडितेने सांगितले. तर पीडित महिला इतरांच्या घरी घरकाम करून तिचा उदरनिर्वाह चालवत असल्याचे समजते आहे.\nदक्षिण दिल्लीतील सैनिक फार्म्सजवळ आरोपी थांबला होता. त्याचवेळी मी कामे आटोपून घरी निघाले होते. आजूबाजूला कुणी नसल्याचा गैरफायदा घेऊन त्याने बळजबरी केली. मदतीसाठी आरडाओरडा केला. त्याने चिडून मला मारहाण केली. याबाबत कुणाला सांगू नको, असे धमकावून तेथून पसार झाला, असे पीडितेने नेबसराय पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आरोपीला पकडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांचे पथक नेमले. त्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. चौकशीदरम्यान, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठवले आहे.\nजिओला टक्कर आयडिया आणि एअरटेलचे जबरदस्त प्लान .\nएक जानेवारीला मुलगी जन्माला आल्यास पाच लाख मिळणार .\nमुंबई विमानतळावर 15 किलो सोन्याची बिस्किटं जप्त\nसोनई हत्याकांड : सहा दोषींना फाशीची शिक्षा\nसुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश- लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला द्या\nपुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार .\nपुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://x.3209822.n2.nabble.com/-td5225748.html", "date_download": "2018-11-20T12:03:26Z", "digest": "sha1:VRNL6RWR5XXACKPSTY3PGDPRF2MINHLQ", "length": 1853, "nlines": 33, "source_domain": "x.3209822.n2.nabble.com", "title": "सुरेश भट यांच्या सुरेख गजला - कळे न काय कळे एवढे कळून मला", "raw_content": "नेटभेट फोरम › कथा, कविता, साहित्य › सुरेश भट यांच्या सुरेख गजला\nकळे न काय कळे एवढे कळून मला\nकळे न काय कळे एवढे कळून मला\nकळे न काय कळे एवढे कळून मला\nजगून मीच असा घेतसे छळून मला\nतुरुंग हाच मला सांग तू कुठे नाही\nमिळेल काय असे दूरही पळून मला\nपुसू कुणास कुठे राख राहिली माझी\nउगीच लोक खुळे पाहती जळून मला\nखरेच सांग मला.. काय ही तुझीच फुले\nतुझा सुगंध कसा ये न आढळून मला\nजरी अजून तुझे कर्ज राहिले नाही\nअजून घेत रहा जीवला पिळून मला\n ही उन्हे कशी आली\nकरी अजून खुणा चंद्र मावळून मला\nकधीच हाक तुझी हाय ऐकली नाही\nअखेर मीच पुन्हा पाहिले वळून मला\n« Return to सुरेश भट यांच्या सुरेख गजला | 1 view|%1 views\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-sakal-media-smilewithsakal-campaign-youth-connect-smile-photo-share-social", "date_download": "2018-11-20T12:22:07Z", "digest": "sha1:6C6MTCWCT2D6GQWGJ4LIT4SWRIJKFF6R", "length": 9637, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news sakal media SmileWithSakal campaign youth connect smile photo share social media शेअर करा आपले दिलखुलास हास्य 'स्माईल विथ सकाळ' सोबत | eSakal", "raw_content": "\nशेअर करा आपले दिलखुलास हास्य 'स्माईल विथ सकाळ' सोबत\nबुधवार, 7 मार्च 2018\nसत्त्याऐंशी वर्षांची परंपरा आता तरुणाईच्या हाती देण्याची वेळ आली आहे. मोठ्यांचे मार्गदर्शन तर नेहमी मोलाचे आहेच. पण 'सकाळ'चे पडते पाऊल आता तरुणाईच्या सोबत मार्गक्रमण करण्यास सज्ज झाले आहे.\nयेत्या काळात तरुण मनाशी जास्तीत जास्त 'कनेक्ट' होण्यासाठी आम्ही सज्ज..आपल्या मनाचा वेध घेत आम्ही आलोय 'स्माईल विथ सकाळ' घेऊन. चला तर मग नवीन जोशाचे आपल्यासारखे हजारो युवा चेहरे तयार आहात ना आपले निखळ हास्य शेअर करायला तुम्हीही सहभागी व्हा 'स्माईल विथ सकाळ' मध्ये...\n'सकाळ' घेऊन येत आहे स्माईल विथ सकाळ हे कॅम्पेन फक्त आपल्या माणसांचं हास्य साऱ्या जगापर्यंत पोहोचविण्यासाठी. सेल्फीप्रिय असलेल्या लोकांचा समुह आज खुप मोठा आहे. यातले तर काही पार सेल्फीवेडेही आहेत. पण नुस्तीच सेल्फी काढून आपल्याकडे संग्रह करण्यात तोच तो पणा आलाय असं नाही वाटत आपल्याला म्हणजे त्या सेल्फीला जर योग्य प्लॅटफॉर्म मिळालं तर किती छान नाही का म्हणजे त्या सेल्फीला जर योग्य प्लॅटफॉर्म मिळालं तर किती छान नाही का पण ही संधी मिळणार कुठे पण ही संधी मिळणार कुठे आणि ही संधी देणार कोण आणि ही संधी देणार कोण आपल्या लोकांना संधी नाही तर साथ दिली जाते. मग उचला मोबाईल आणि करा स्माईल आपल्या लोकांना संधी नाही तर साथ दिली जाते. मग उचला मोबाईल आणि करा स्माईल तुमचे हसरे फोटो sakalsmiles@gmail.com वर आम्हाला पाठवा. किंवा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर #SmileWithSakal हा हॅशटॅग वापरुन आपला हसरा फोटो शेअर करा. लवकरच #SmileWithSakal 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध होईल.\nसत्त्याऐंशी वर्षांची परंपरा आता तरुणाईच्या हाती देण्याची वेळ आली आहे. मोठ्यांचे मार्गदर्शन तर नेहमी मोलाचे आहेच. पण 'सकाळ'चे पडते पाऊल आता तरुणाईच्या सोबत मार्गक्रमण करण्यास सज्ज झाले आहे. याची सुरवात नवीन जोशाच्या आपल्यासारख्या हजारो युवा चेहऱ्यांवर गोड हास्याने व्हावे या हेतूने स्माईल विथ सकाळ हे कॅम्पेन राबविले जात आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathitech.in/2018/09/jio-8gb-data-free-celebratory-offer.html", "date_download": "2018-11-20T11:34:06Z", "digest": "sha1:OPH5THAFMKIX2AEDOS6Y4265IIZURUAS", "length": 7271, "nlines": 85, "source_domain": "www.marathitech.in", "title": "रिलायन्स जिओकडून सर्वांना फ्री डेटाची भेट! - मराठी टेक - Marathi Tech - Blog", "raw_content": "\nHome / jio / Telecom / रिलायन्स जिओकडून सर्वांना फ्री डेटाची भेट\nरिलायन्स जिओकडून सर्वांना फ्री डेटाची भेट\nरिलायन्स जिओला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जिओकडून यानिमित्त 8GB चे दोन व्हाउचर ग्राहकांना मोफत मिळणार आहेत. सप्टेंबर २०१६ मध्ये मुकेश अंबानी यांनी Reliance AGM वार्षिक कार्यक्रमात रिलायन्स जिओ टेलिकॉम सेवा सादर केली होती. जिओच्या आगमनानंतर डेटा वापरात झपाट्याने वाढ झाली असून डेटापॅकचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत.\nजिओकडून 8GB चे दोन व्हाउचर मिळणार असून पहिले व्हाउचर या सप्टेंबरमध्ये तर दुसरे व्हाउचर पुढील महिन्यात अकाउंटवर जमा केले जाणार आहे. या अंतर्गत येणार 8GB डेटा एकाच वेळेस वापरता येणार नसून तुमच्या अकाउंटवर जमा झाल्यानंतर दिवसाला 2GB डेटा ४ दिवसांसाठी वैध राहील. हे दोन्ही व्हाउचर महिन्याच्या २० तारखेआधी आपोआपच जमा केले जातील. MyJio अॅपमधून “My Plans” विभागात आपण वापराबद्दल माहिती मिळवू शकता.\n8GB चे दोन व्हाउचर मिळणार\n(जमा झाल्यानंतर ४ दिवसांसाठी दिवसाला २GB पद्धतीने वापरता येणार)\nया महिन्यामध्ये एक तर पुढील महिन्यामध्ये दुसरे व्हाउचर जमा होणार.\nयासोबतच डेअरी मिल्क कॅडबरीच्या खरेदीवर सुद्धा ग्राहकांना अतिरिक्त १ GB डेटाचा लाभ घेता येणार असून यासाठी थोडे दिवसांत आपणास MyJio अॅपवर बॅनर दिसेल ज्यावर क्लिक करून रिकाम्या कॅडबरीवरील बारकोड स्कॅन करावा लागेल. ही ऑफर ३१ सप्टेंबर पर्यंत उपलब्ध असेल.\nरिलायन्स जिओकडून सर्वांना फ्री डेटाची भेट\nहा लेख शेअर करा : →\nआमचं फेसबुक पेज लाइक करा\nआमच्या साईटवरील लेखांचा कॉपीराईट असून\nपूर्वपरवानगीशिवाय हे लेख व्हॉट्सअॅप किंवा इतर कुठेही कॉपी पेस्ट करून शेअर करणे गुन्हा आहे. कृपया असे करू नका.\nपीसी/ मोबाइलवर मराठी टायपिंग कसे करावे \nआपले ऑनलाइन अकाऊंट सुरक्षित कसे ठेवायचे \nसोशल मीडियाबद्दल खास सूचना\nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा...\nव्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) म्हणजे काय \nहरवलेला अँड्रॉइड स्मार्टफोन शोधा\nगूगलच्या भारतीय भाषांसाठी नव्या सोयी\nबिल गेट्स : मायक्रोसॉफ्ट संस्थापक : टेकगुरु\nअॅलन ट्युरिंग : आधुनिक संगणकाचा जनक\nगूगल - माहितीचं एक साम्राज्य \nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nव्हॉटसअॅपवर व्हिडिओ कॉलिंग सर्वांसाठी उपलब्ध \n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nसंपर्क आणि सूचना (Contact Us)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/latest-cleartrip+international-flights-offers-list.html", "date_download": "2018-11-20T11:51:36Z", "digest": "sha1:RLNZ67TXE7WEYQD7FVQRUDSKFTQET2FN", "length": 9248, "nlines": 243, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "CleartripInternational Flightsसाठी ऑफर+ पर्यंत अतिरिक्त cashback | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलोकप्रिय ताज्या कालावधी समाप्ती\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-india-back-competition-maharashtra-11574", "date_download": "2018-11-20T12:26:45Z", "digest": "sha1:5BA277X7DTQ5LUFAUZD5FRCJZY6OZBGZ", "length": 19068, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, India back in competition, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nद्राक्ष गुणवत्ता, संधी असूनही जागतिक स्पर्धेत भारत मागे\nद्राक्ष गुणवत्ता, संधी असूनही जागतिक स्पर्धेत भारत मागे\nगुरुवार, 23 ऑगस्ट 2018\nआजमितीस भारतातून २ लाख टन द्राक्षे निर्यात होतात. सध्याचे युरोपचे मार्केट, तसेच इतरही मार्केटमधील संधी पाहता अजून १० लाख टन निर्यातीस वाव आहे. देशातील १२५ कोटीच्या लोकसंख्येचे मार्केट ही फार मोठी संधी आहे. इतर स्पर्धकांच्या तुलनेत ही संधी फक्त भारतालाच आहे. केवळ उत्पादन आणि पीक संरक्षणापेक्षा आता मार्केटिंगवरच लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज आहे.\n- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, मोहाडी, नाशिक\nनाशिक : युरोपीय बाजारपेठेत चिलीची २१ टक्के, तर दक्षिण अाफ्रिकेची ३४ टक्के द्राक्षे दाखल होतात. भारतातील द्राक्षांचे हे प्रमाण अवघे ७ टक्के आहे. याच स्पर्धक देशांतून एकूण उत्पादनाच्या ७० ते ८० टक्के द्राक्षे निर्यात होतात. भारत इथेही अवघे ६ टक्के आहे. उत्तम व्यवस्थापन, देशांतर्गत बाजारपेठ याबाबत सरस असूनही केवळ जागतिक दर्जाचे वाण नसल्यामुळे भारतीय द्राक्ष उद्योगाची गती मंदावली आहे.\nलोकसंख्या ही आपली जमेची बाजू आहे. जगाच्या दृष्टीने आपण महत्त्वाची बाजारपेठ आहोत. जागतिक बाजाराचा वेग पाहता चिली, दक्षिण अाफ्रिकेची द्राक्षे भारतीय बाजारपेठेत स्थान निर्माण करू शकतात. त्या द्राक्षांनी आपली देशांतर्गत बाजारपेठ काबीज केल्यावर आपण जागे होणार का, असा सवाल जाणकारांमधून उपस्थित केला जात आहे.\nरोगप्रतिकारशक्ती असलेली, संजीवकांची गरज नसलेली, नैसर्गिकरीत्या शूगर व आकारवाढ देणाऱ्या द्राक्षांच्या जाती मिळाव्यात, ही द्राक्ष उत्पादकांची प्रमुख मागणी आहे. जगभरात अशाच वाणांना मागणी आहे. भारतीय द्राक्ष उत्पादकांकडे अजूनही ‘थॉमसन’ हेच जुने कालबाह्य झालेले वाण असून, या स्थितीत गुणवत्ता साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे.\nबदलत्या वातावरणात हे जुने वाण रोगाला बळी पडत असल्याने उत्पादन खर्चही वाढत आहे. या स्थितीत जागतिक दर्जाचे वाण मिळावेत ही मागणी द्राक्ष उत्पादक मागील दहा वर्षांपासून करीत आहेत. राज्य द्राक्ष बागायतदार संघ त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र शासन स्तरावरून त्याला गती का मिळत नाही, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nनाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने दोन वर्षांपूर्वी दक्षिण अफ्रिका व चिली या देशातील नामांकित ब्रीडरकडून द्राक्षाचे काही वाण आयात केले आहेत. या कंपनीच्या प्रांगणात त्याबाबत चाचण्या सुरू आहेत. हे काम अजून मोठ्या स्वरूपात होणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणे आवश्‍यक आहे.\nशेतकरी उत्पादक कंपन्या, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, द्राक्ष बागायतदार संघ, अपेडा या सर्व संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांतून जागतिक वाणांच्या निर्मितीला, तसेच आयातीला गती देणे महत्त्वाचे आहे. जागतिक स्पर्धेचा वेग पाहता आपल्याला त्यासाठी युद्ध पातळीवर वेगाने काम करणे गरजेचे आहे, असाही सूर व्यक्त होत आहे.\nजागतिक दर्जाच्या द्राक्ष वाणांच्या आयातीसाठी द्राक्ष बागायतदार संघाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र आता या कामाला सर्वांनी एकत्र येऊन गती देणे गरजेचे आहे.\n- अशोक गायकवाड, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे\nमातीची घटलेली सुपीकता, वातावरणातील बदल ही आव्हाने तर आहेतच. त्यावर दर्जेदार वाणांच्या संशोधनातूनच मात करता येणे शक्‍य होणार आहे. येत्या काळात त्यादृष्टीने प्रयत्न आवश्‍यक आहेत.\n- अनंत मोरे, प्रयोगशील द्राक्ष उत्पादक\nस्पर्धक देशांत ज्याप्रमाणे वाणांची निर्मिती, संशोधन यावर काम होते, त्या तुलनेत आपल्याकडील संशोधनाची गती कमी आहे. जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आता चांगल्या वाणांशिवाय पर्याय दिसत नाही.\n- मनोज जाधव, प्रयोगशील द्राक्ष उत्पादक\nभारत द्राक्ष नाशिक चिली महाराष्ट्र\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-state-transport-schedule-nashik-nagar-cancelled-10900", "date_download": "2018-11-20T12:20:30Z", "digest": "sha1:Z2BDNH6TVT4NRW5U66PLZTRH67IIKIYI", "length": 13675, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, State transport schedule to Nashik, Nagar cancelled | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर, नाशिक, औरंगाबादकडे जाणाऱ्या बस बंद\nनगर, नाशिक, औरंगाबादकडे जाणाऱ्या बस बंद\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nपुणे : मराठा आरक्षण आंदोलन काळात चाकण येथे मोठ्या प्रमाणात बसेची जाळपोळ झाल्याने, शिवाजीनगर येथील एसटी महामंडळातील आगार प्रमुखांनी नगर, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी जाणाऱ्या सुमारे 95 बसच्या फेऱ्या बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना तासनतास वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे.\nपुणे : मराठा आरक्षण आंदोलन काळात चाकण येथे मोठ्या प्रमाणात बसेची जाळपोळ झाल्याने, शिवाजीनगर येथील एसटी महामंडळातील आगार प्रमुखांनी नगर, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी जाणाऱ्या सुमारे 95 बसच्या फेऱ्या बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना तासनतास वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे.\nमुंबई, कोकणकडे जाणाऱ्या बस सुरळीत चालू आहे. शिवाजीनगर बस स्थानकातून पुणे जिल्हयातील खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर या तालुक्याच्या\nठिकाणी जाणाऱ्या बसच्या फेऱ्याही रद्द केल्या आहेत. परंतु, स्वारगेट येथून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी या तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या बसच्या फेऱ्या सुरळीत चालू होत्या. तिकीट बुकीगही बंद असून आज (गुरूवारी) पोलिस विभागाकडून सुचना मिळाल्यानंतर नगर, नाशिक, औरंगाबादकडे जाणाऱ्या बस सोडण्यात येतील\nअशी माहिती शिवाजीनगर येथील बस स्थानकाच्या आगार प्रमुख एन. पवार यांनी दिली.\nपुणे मराठा समाज maratha community आंदोलन agitation चाकण शिवाजीनगर नगर आग नाशिक nashik खेड शिरूर इंदापूर पूर पुरंदर पोलिस विभाग sections\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-marathon-winner-atul-chaukase-sahara-desert-106458", "date_download": "2018-11-20T12:31:03Z", "digest": "sha1:UAMTGCHO4XENEKGPCAJJR7RACSOEAYKR", "length": 11963, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur marathon winner atul chaukase sahara desert नागपूरचा अतुल धावणार सहारा वाळवंटात | eSakal", "raw_content": "\nनागपूरचा अतुल धावणार सहारा वाळवंटात\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nनागपूर : नागपूरचा मॅरेथानपटू अतुल चौकसे जगातील सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या सहारा वाळवंटात धावणार आहे.\nअडीचशे किमी अंतराच्या या स्पर्धेत सहभागी होणारा अतुल हा भारताचा एकमेव धावपटू आहे. ही स्पर्धा सहाराच्या विस्तीर्ण वाळवंटात 8 ते 14 एप्रिलदरम्यान होणार आहे. स्पर्धेत 60 देशातील इक हजारांवर धावपटू सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी अतुल शनिवारी (ता. 31) मुंबईमार्गे मोरोक्‍कोला रवाना होणार आहे. स्पर्धा कठिण असली तरी झालेली जय्यत तयारी लक्षात घेता, आपण ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करू, अशी अपेक्षा अतुलने \"सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केली.\nनागपूर : नागपूरचा मॅरेथानपटू अतुल चौकसे जगातील सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या सहारा वाळवंटात धावणार आहे.\nअडीचशे किमी अंतराच्या या स्पर्धेत सहभागी होणारा अतुल हा भारताचा एकमेव धावपटू आहे. ही स्पर्धा सहाराच्या विस्तीर्ण वाळवंटात 8 ते 14 एप्रिलदरम्यान होणार आहे. स्पर्धेत 60 देशातील इक हजारांवर धावपटू सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी अतुल शनिवारी (ता. 31) मुंबईमार्गे मोरोक्‍कोला रवाना होणार आहे. स्पर्धा कठिण असली तरी झालेली जय्यत तयारी लक्षात घेता, आपण ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करू, अशी अपेक्षा अतुलने \"सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केली.\nदंदे फाउंडेशनचे प्रमुख डॉ. पिनाक दंदे व डॉ. सीमा दंदे यांनी शुक्रवारी आयोजित औपचारिक कार्यक्रमात त्याला शुभेच्छा दिल्या.\nसांगलीत 29, 30 ला पुष्पप्रदर्शन\nसांगली - रोझ सोसायटीच्यावतीने शनिवारी व रविवारी (ता. 29 व 30) गुलाब पुष्प प्रदर्शन व पुष्परचना स्पर्धा आयोजित केल्या आहेत. उपक्रमाचे यंदा 41 वे...\nअमेरिकेतली गरिबी (अच्युत गोडबोले)\nअमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी...\nगिर्यारोहणातून मिळाले स्वावलंबनाचे धडे; गिर्यारोहक दीपक काेनाळे यांची ‘सकाळ’ला भेट\nलातूर : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या स्पर्धेत टिकायचे असेल तर स्वत:ला ओळखता अाले पाहिजे आणि वेगळे काहीतरी केले पाहिजे. हा विचार घेऊनच गिर्यारोहणाच्या...\nयुध्दापेक्षा लोक गुन्हेगारी अन् अपघातात मरतात : तांबडे\nसोलापूर : आपल्या देशात जेवढे लोक युद्धात मृत्युमुखी पडत नाहीत. त्यापेक्षाही सर्वाधिक लोक अंहकारातून वाढलेल्या गुन्हेगारी व व्यसनाधिनतेमुळे...\nसांगलीकर वैशाली बनली ‘मिसेस इंडिया’\nसांगली - लाखो चाहत्यांच्या शुभेच्छा आणि ‘लाईक्स’ मिळवून ‘मिसेस इंडिया वर्ल्ड 2018’ सौंदर्य स्पर्धेत उतरलेल्या सांगलीकर वैशाली पवारने ती आली...तिने...\nस्पर्धा परिक्षेत भाषा किंवा माध्यम हा फॅक्‍टर दुय्यमच असतो - स्वागत पाटील\nप्रश्‍नः मराठी माध्यमातून शिक्षण आणि ग्रामीण पार्श्‍वभूमी हा कधी अडसर वाटला स्वागत ः या दोन्हींत जमेचे आणि तोट्याचे काही मुद्दे आहेत. आधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-all-parties-one-maratha-reservation-issue-10816", "date_download": "2018-11-20T12:35:04Z", "digest": "sha1:LXHTEOLLWIVW6L3B7YS65VWGQM326VTP", "length": 22758, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, All parties one on Maratha Reservation issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा आरक्षणावर सर्वपक्षीय एकमत\nमराठा आरक्षणावर सर्वपक्षीय एकमत\nरविवार, 29 जुलै 2018\nमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल राज्य शासनाने तातडीने प्राप्त करून त्यानंतर वैधानिक बाबींची पूर्तता करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासह मराठा आरक्षणाशी संबंधित तीन महत्त्वपूर्ण निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने झाले.\nमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल राज्य शासनाने तातडीने प्राप्त करून त्यानंतर वैधानिक बाबींची पूर्तता करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासह मराठा आरक्षणाशी संबंधित तीन महत्त्वपूर्ण निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने झाले.\nगेल्या आठवडाभरापासून राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. त्यासाठी तातडीने मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघावा, अशी मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.२८) सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावली होती. बैठकीला सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मंत्री चंद्रकांत पाटील, दिवाकर रावते, रामदास कदम, सुभाष देसाई, सुधीर मुनगंटीवार, एकनाथ शिंदे, विनोद तावडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे शरद रणपिसे, शिवसेनेचे अनिल परब, आमदार कपिल पाटील, शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते.\nया वेळी धनंजय मुंडे म्हणाले, की शासनाने आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवरील सरसकट गुन्हे मागे घ्यावेत. तसेच खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. मेगा भरतीबाबत शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, विभागनिहाय जागा किती आहेत, यात राखीव जागांचा तपशील कसा राहील याची माहिती दोन दिवसांत जाहीर करावी. अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना व्याज अनुदान योजनेपेक्षा कर्ज अनुदान योजना सुरू करावी. सध्याची व्याज अनुदान योजना चुकीची आहे. त्यामुळे २ वर्षांत दहा हजारपैकी फक्त ३०० प्रकरणे मंजूर झाली आहेत, त्यामुळे ही योजना रद्द करून ५० टक्के कर्ज, ४५ टक्के अनुदान, ५ टक्के लाभार्थी हिस्सा अशी योजना तयार करावी. आरक्षणाबाबत शासनाने कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा. मागासवर्ग आयोगाचा अहवाल एक महिन्याच्या आत घ्यावा, त्याआधारे १६ टक्के आरक्षण द्यावे आणि ते आरक्षण घटनेच्या ९ व्या परिशिष्टात टाकण्यासाठी घटनादुरुस्ती करावी, म्हणजे ते न्यायालय रद्द करू शकणार नाही, त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे.\nआंदोलनातील हिंसेच्या नावाखाली सुरू असलेले मराठा तरुणांचे अटकसत्र थांबवा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. संवेदनशील आंदोलनाच्या गंभीर प्रकरणात संयम महत्त्वाचा असतो, मंत्र्यांनी चिथावणी देणारी वक्तव्ये करू नयेत, अशी समज मुख्यमंत्र्यांनी त्यांना द्यावी, अशी सूचना अजित पवार यांनी केली.\nमराठा समाजाने ५७ मोर्चे शांततेत काढले. पण, सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे मराठा समाज संतप्तपणे रस्त्यावर उतरला आहे. पण, मेगाभरतीचे कारण पुढे करत सरकार सामाजिक दुफळी करण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना मराठा समाजात निर्माण झाल्याची भूमिका यावेळी मंत्री रामदास कदम यांनी मांडली. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मेगाभरती करण्याची प्रक्रिया थांबवावी, अशी सूचना त्यांनी केली.\nसरकार मराठा आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे. शासनाला राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे सांगत त्यानंतर मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचेही काम वेगाने सुरू आहे. आयोग स्वतंत्र असल्याने त्यांच्यावर दबाव टाकणे योग्य नाही. तरीही आयोगाने लवकरात लवकर छाननी करण्याची विनंती आयोगाला केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर मेगा भरती बाबत मराठा समाज बांधवांच्या मनात संभ्रम निर्माण झाले असतील. परंतु, असा समज करून घेऊ नये, मेगा भरतीत मराठा बांधवांना योग्य न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nबैठकीत तीन निर्णय एकमताने झाले. सर्वपक्षीय नेत्यांनी मराठा समाजातील आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य शासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी व याकरिता विरोधकांकडून राज्य सरकारला सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही देण्यात आली. तसेच राज्य मागासवर्गीय आयोगाला त्यांनी शक्य तितक्या लवकर आपला अहवाल शासनाला सादर करावा, यासाठी विनंती करण्याचे ठरवण्यात आले. शासनाने हा अहवाल प्राप्त होताच इतर कायदेशीर वैधानिक बाबींची पूर्तता करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, असा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.\nसरकार मराठा आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे. आंदोलकांवर पोलिसांकडून कारवाई झाली आहे. थेट गुन्हे सोडून सगळे गुन्हे मागे घेण्यासाठी पोलिस संचालकांना आदेश दिले आहेत. केवळ पोलिसांवर हल्ले, दगडफेक केली असल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील.\n- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.\nमराठा आरक्षण maratha reservation आरक्षण अधिवेशन मराठा समाज maratha community आंदोलन agitation मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis रामराजे नाईक-निंबाळकर ramraje naik-nimbalkar हरिभाऊ बागडे harihbhau bagde चंद्रकांत पाटील chandrakant patil दिवाकर रावते diwakar raote रामदास कदम ramdas kadam सुभाष देसाई subhash desai सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar एकनाथ शिंदे विनोद तावडे धनंजय मुंडे dhanajay munde राष्ट्रवाद अजित पवार छगन भुजबळ chagan bhujbal शरद रणपिसे sharad ranpise अनिल परब anil parab आमदार कपिल पाटील kapil patil जयंत पाटील jayant patil व्याज कर्ज घटना incidents सरकार government वन forest पोलिस दगडफेक\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/maharashtra-rain-heavy-rain-fall-in-mumbai-thane-raigad-kokan-and-western-maharashtra/", "date_download": "2018-11-20T11:29:55Z", "digest": "sha1:PQVPF5XSQIM3I4EYDQBFG3GWT5CN443C", "length": 5057, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पहिल्याच पावसाने 'तुंबई'; मान्‍सून दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पहिल्याच पावसाने 'तुंबई'; मान्‍सून दाखल\nपहिल्याच पावसाने 'तुंबई'; मान्‍सून दाखल\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nमहाराष्‍ट्रात मान्‍सून दाखल झाला असून आज, शनिवारी पहाटेपासूनच पावसाने मुंबईसह ठाणे, कोकणात जोरदार हजेरी लावली. मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला. सकाळी झालेल्या मोसमातील पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबईची काही भागात 'तुंबई' झाली.\nपावासामुळे दक्षिण मुंबईतील हिंदमाता, किंग्‍ज सर्कल, चुनाभट्टी आणि सायन परिसरात रस्‍त्यावर पाणी तुंबले. तसेच मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली आहे. पावसामुळे मुंबईतील लोकल वाहतूकही उशिरा सुरू आहे. तर माटुंगा ते कुर्ला दरम्यानचा रूळ पाण्याखाली गेल्याने लोकलचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्‍वेची वाहतूक ४० मिनिटे तर पश्चिम रेल्‍वे व हार्बर रेल्‍वेची वाहतूक १५ ते २० मिनिटांनी उशिरा सुरू आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत.\nठाणे जिल्‍ह्यात कल्याण, मुरबाड, उल्‍हासनगर, शहापूर परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे येथीलही रेल्‍वे उशिरानं धावत आहे. मान्‍सूनच्या पावसाने रायगड, रत्‍नागिरी आणि सिंधुदुर्गलाही झोडपून काढले. तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्‍ट्रातही पाऊस दमदार बरसला. राज्यात काही ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. हवामान खात्याने ८ ते १२ जूनपर्यंत मुंबई आणि उपनगरांमध्ये अतिवृष्‍टीची शक्यता वर्तवली आहे.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Repentance-of-the-BJP-government/", "date_download": "2018-11-20T11:25:50Z", "digest": "sha1:KIY2GTVBN5UB2FVV3WPY4LHVGMYKY3SE", "length": 6185, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपच्या कारभाराचा जनतेला पश्‍चाताप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › भाजपच्या कारभाराचा जनतेला पश्‍चाताप\nभाजपच्या कारभाराचा जनतेला पश्‍चाताप\nखोटे बोलून सत्तेवर आलेल्या भाजपने चार वर्षांत जनतेला जीएसटी, नोटाबंदीसह सर्वच पातळ्यांवर नाडण्याचा उद्योग केला. यामुळे मेक इन नव्हे तर डिस्ट्रॉय इन इंडिया या भाजपच्या कारभाराने जनतेला पश्‍चाताप करायची वेळ आली आहे, असा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला.गव्हर्मेंट कॉलनीत जनसंपर्क अभियानांर्तगत सभेत ते बोलत होते. महापालिका निवडणुकीत सत्तेसाठी हेच लुटारू आता भेटवस्तूंच्या आमिषाने समोर येणार आहेत. त्यांच्यापासून सावध रहा, शहराचे वाटोळे टाळा असेे ते म्हणाले. यावेळी काँग्रेसनेत्या जयश्री पाटील, युवानेते विशाल पाटील, डॉ. नामदेव कस्तुरे आदी प्रमुख उपस्थित होते.\nपाटील म्हणाले, काँग्रेसने गेल्या पाच वर्षांत विकासाचा अजेंडा राबविला. त्यातून सांगलीत 70 एमएलडी जलशुध्दिकरण प्रकल्प, मिरजेत 10 एमएलडी जलशुध्दिकरण प्रकल्प उभारून मुबलक व शुद्ध पाणी दिले. 18 उद्याने, भागनिहाय आरसीएच रुग्णालये उभारली. घरकुल योजनेच्या माध्यमातून अडीच हजाराहून अधिक लोकांना घरे दिली. शहरात 80 कोटी रुपये खर्चून रस्ते चकाचक् केले. परंतु भाजपने शहराचा विकासनिधी अडविण्याचा प्रयत्न केला. आता निवडणुकीसाठी येणार्‍या आमदार, खासदारांना ‘तुम्ही शहरात चार वर्षांत नवे काय आणले’ याचा जाब विचारा. त्यांनी काहीच न केल्याने आता निवडणुकीत ‘भेटवस्तूंची पोटली’ आणली आहे. भेटवस्तूंच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुम्हाला विकत घेऊ, अशी भाषा ते करीत आहेत. यांना वेळीच रोखा. कारण ही लढाई सामान्य बहुजन विरुद्ध जातीयवादी पक्ष अशी आहे. याचे भान ठेवा.\nजयश्री पाटील म्हणाल्या, महापालिका क्षेत्र आणि जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु जातीय विषयवल्‍ली पेरून भाजपने शिरकाव केला आहे. उलट काँग्रेस विकासाचा पर्याय होता व आहे. त्यामुळे जनता काँग्रेसच्याच मागे आहे.यावेळी बिपीन कदम, महेश कर्णे, अजय देशमुख, उषा पवार, उषाताई गायकवाड आदी उपस्थित होते.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/13-lakhs-fraud-in-Revathy-Society/", "date_download": "2018-11-20T11:40:55Z", "digest": "sha1:KLLMUL25SACY2GQ2B7MC5Q4GJLQIX3KJ", "length": 7953, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेवडी सोसायटीमध्ये १३ लाखांचा अपहार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › रेवडी सोसायटीमध्ये १३ लाखांचा अपहार\nरेवडी सोसायटीमध्ये १३ लाखांचा अपहार\nरेवडी सोसायटीचा सचिव दशरथ संपत भोसले (रा. कोलवडी) याने सोसायटीमध्ये 13 लाख 25 हजार 258 रुपयांचा अपहार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून, या विषयामध्ये हलगर्जीपणा केल्याबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चार विकास अधिकारी, दोन वैधानिक लेखापरीक्षक व संचालक मंडळातील सदस्य अशा एकूण 20 जणांविरोधात कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी तालुका शासकीय लेखापरीक्षक प्रशांत टकले यांनी तक्रार दाखल केली आहे.\nयाबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, सचिव दशरथ भोसले याच्याकडे रेवडी विकास सेवा सोसायटीचा पदभार होता. त्याने सोसायटीच्या सभासदांनी रोखीने भरणा केलेल्या रकमेची नोंद जमा पावतीप्रमाणे कीर्दीला घेतली नाही, तसेच बेनामी रक्‍कम खर्ची टाकत 13 लाख 25 हजार 258 रुपयांचा अपहार केला आहे. सोसायटीच्या कामकाजाची जबाबदारी असताना त्यावर व्यवस्थित देखरेख न करता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सातारा रोड शाखेचे विकास अधिकारी सी. डी. जाधव, पी. टी. मुळीक, एस. डी. माने व एस. आर. भोईटे यांनी व्यवस्थित कामकाज केले नाही, तसेच वैधानिक लेखापरीक्षक सतीश पवार व सौ. उषा सतीश पवार यांनी लेखापरीक्षण करत असताना कर्तव्यात कसूर केली आहे.\nयाबाबत जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. महेश कदम यांनी दिलेल्या आदेशानुसार, दि. 14 जून ते 8 ऑगस्ट 2017 अखेर तालुका शासकीय लेखापरिक्षक म्हणून प्रशांत टकले यांनी सोसायटीचे फेरलेखापरीक्षण केले. विद्यमान सचिव कल्याण भोसले यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरुन टकले यांना आढळलेल्या त्रुटी, अपहार आदीबाबत सविस्तर फेरलेखापरीक्षण अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार टकले यांनी शुक्रवारी रितसर तक्रार दाखल केली.\nपोलिसांनी या तक्रारीवरुन सचिव दशरथ भोसले याच्यासह संचालक महेंद्र मोरे, नित्यानंद मोरे, दशरथ मोरे, वसंत मोरे, लक्ष्मण दरेकर, मनोहर लांडगे, किसन आवारे, मारुती कदम, धनसिंग शिंदे, तानाजी पवार, शिवाजी दरेकर, शिवराज म्हेत्रे, भामाबाई पवार, जिल्हा बँकेचे विकास अधिकारी सी. डी. जाधव, पी. टी. मुळीक, एस. डी. माने, एस. आर. भोईटे, वैधानिक लेखापरीक्षक सतीश पवार व उषा पवार यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे व सहाय्यक फौजदार वसंत साबळे तपास करत आहेत.\nरेवडी सोसायटीमध्ये १३ लाखांचा अपहार\nसातारा : पिंपोडे बुद्रुकला शॉर्टसर्किटने आग, घर जळून खाक (व्हिडिओ)\nमहाबळेश्‍वरच्या जंगलात मद्यधुंद पार्टी करणार्‍या युवकांना दंड\nराज्यपाल राम नाईक कराडात\nकण्हेर धरणाजवळ युगुलाला लुटणारी टोळी गजाआड\nकारवाईसाठी महसूल विभागाचे पाय जड का\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-maharashtra-news-revenue-difference-sudhir-mungantiwar-103001", "date_download": "2018-11-20T12:14:22Z", "digest": "sha1:DJT3GSJJ5EPXZAY3Y4BIKIACWKCW4A5V", "length": 11229, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news maharashtra news revenue difference sudhir mungantiwar महसुली तूट शून्यावर आणणार - सुधीर मुनगंटीवार | eSakal", "raw_content": "\nमहसुली तूट शून्यावर आणणार - सुधीर मुनगंटीवार\nगुरुवार, 15 मार्च 2018\nमुंबई - यंदा राज्याच्या महसुली उत्पन्नात 15 हजार कोटी रुपयांची तूट असली, तरी भविष्यात ती शून्यावर आणण्याचा निर्धार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी विधानसभेत व्यक्त केला. राज्याच्या अर्थसंकल्पावर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.\nमुंबई - यंदा राज्याच्या महसुली उत्पन्नात 15 हजार कोटी रुपयांची तूट असली, तरी भविष्यात ती शून्यावर आणण्याचा निर्धार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी विधानसभेत व्यक्त केला. राज्याच्या अर्थसंकल्पावर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.\nमुनगंटीवार म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी मोठा खर्च झाला आहे. त्यामुळे ही तूट येत आहे. महसुली तूट रकमेत मोजायची नसते. 2009-10 मध्ये महसुली तुटीची टक्केवारी 94 टक्के होती ती आता 55 टक्‍क्‍यांवर आणली आहे. ही तूट शून्यावर आणणार असून, त्यासाठी अर्थसंकल्पाच्या पलीकडे जाऊन विचार आणि काम करावे करणार आहे. महसुली खर्च हा वेतन आणि निवृत्ती वेतन एकत्रित केले तरी 43 टक्के आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या आणि लोकसंख्येच्या तुलनेत महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च जास्त आहे. हा खर्च कमी करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nभाषणाच्या शेवटी मुनगंटीवार यांनी विरोधकांनी केलेल्या सर्व आरोपांच्या स्पष्टीकरणाची कागदपत्रे देत यातील चुका दाखविण्याचे आव्हान केले. यात चुका असल्याचे तुम्ही सिद्ध केले, तर याच सभागृहात तुमचे प्रश्न योग्य असल्याचे मी स्वत: सांगेन, असे प्रतिपादनही त्यांनी केले.\n- \"जीएसटी'मुळे महसूल 23 टक्‍क्‍यांपेक्षा वाढला\n-जकात व स्थानिक संस्थांच्या कराची सरासरी 8 टक्के\n-\"मनरेगा'चा खर्च 2 हजार 88 कोटींनी वाढला\n- 2003-04 मध्ये कॉंग्रेस आघाडीने शिवनेरीसाठी दहा कोटींची तरतूद केली. मात्र आजपर्यंत एकही रुपया दिला नाही.\n- भयमुक्त, रोजगारयुक्त महाराष्ट्र आणि चिंतामुक्त विरोधी पक्ष असा महाराष्ट्र घडविणार\nराज्यात आगामी निवडणुका शिवसेना व भाजप एकत्रित लढविणार आहे. कोणी काहीही म्हणो; पण राज्यातील जनतेसाठी एकत्रित येणार असल्याचा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वेळी व्यक्त केला. त्यामुळे त्याची चिंता तुम्ही करू नका. तुम्ही तुमचेच पाहा, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/beautiful-photos-that-will-change-your-perception-5976717.html", "date_download": "2018-11-20T11:09:49Z", "digest": "sha1:NNDQGL6T6TBFH37G4S6ML45ETWDWNW5V", "length": 11385, "nlines": 180, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Beautiful Photos That Will Change Your Perception | वेगळेच जग दाखवतात हे फोटोज, घटनेकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन बदलून टाकतात", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nवेगळेच जग दाखवतात हे फोटोज, घटनेकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन बदलून टाकतात\nसोशल मीडियावर असे अनेक फोटोज शेअर होत असतात, जे एक वेगळेच जग आपल्‍या समोर आणतात.\nसोशल मीडियावर असे अनेक फोटोज शेअर होत असतात, जे एक वेगळेच जग आपल्‍या समोर आणतात. त्‍यांना पाहून एखाद्या गोष्‍टीकडे पाहण्‍याची दृष्‍टीच बदलून जाते तर अनेकदा आतापर्यंत उजेडात न आलेल्‍या गोष्‍टीही आपल्‍या ध्‍यानात येतात. आज आम्‍ही तुम्‍हाला जगभरातील असेच काही फोटोज दाखवणार आहोत. यातील प्रत्‍येक फोटोजमागे एक अनोखी कहाणी आहे.\nन्‍यूयॉर्क शहराची कहाणी सांगणारा फोटो\nआज आपण ज्‍या न्‍यूयॉर्क शहराला पाहतो, 35 वर्षांपूर्वी ते तसे नव्‍हते. तेव्‍हा न्‍यूयॉर्कमध्‍ये इमारतींचे जंगल नव्‍हते तसेच रस्‍त्‍यावंर गाड्यांची गर्दीही नव्‍हती. वरील फोटोला पाहून तुम्‍हाला अंदाज येईल की, हे शहर तेव्‍हा किती निवांत, शांत होते. अवघ्‍या 35 वर्षांमध्‍ये हे शहर प्रचंड बदलले आहे.\nपुढील स्‍लाइडवर पाहा, असेच काही फोटोज...\nया फोटोने अनेकांचे लक्ष आपल्‍याकडे वेधले आहे. यातील सर्व तरुणी शॉर्टस आणि जेगिंग्‍समध्‍ये हुला हुप करत आहे. एका बुरखाधारी युवतीलाही हुला हूप करण्याचा मोह आवरला नाही आणि बुरख्‍याचे बंधन झुगारुन देऊन तिने ते पूर्णही केले.\nपहिल्‍या दृष्‍टीक्षेपात हा एका लहान टेकडीचा फोटो वाटतो. मात्र काळजीपूर्वक पाहिले तर लक्षात येईल की यावर एक हत्‍ती उभा आहे. खूप दुरुन हा फोटो काढल्‍यामुळे हत्‍ती मुंगीपेक्षाही लहान दिसत आहे.\nबाईलेटरल गाइनाड्रामॉर्फ फुलपाखराचा हा फोटो आहे. म्हणजेच हे फुलपाखरु अर्धे मेल आणि अर्धे फिमेल आहे. फोटोवरुन तुम्‍ही याला सहज ओळखू शकता. ही प्रजाती अत्‍यंत दुर्मिळ अशी आहे.\nविकासाचे खरे रुप दाखवणारा हा फोटो आहे चीनमधील. उंचच उंच, वीजेंच्‍या रोषणाईने झगमगणा-या इमारतींने तेथील झोपड्यांना अगदी झाकून टाकले आहे. मात्र फोटोग्राफरने हे वास्‍तव अतिशय प्रभावीरीत्‍या समोर आणले आहे.\nलोकांना डोंगर, द-याखो-यात हायकिंग करताना तुम्‍ही अनेकदा पाहिले असेल. मात्र फोटोतील हे लोक ग्‍लेशियरवर चढण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. ग्‍लेशियरमध्‍ये प्रंचड थंडी असते. त्‍यामुळे तेथे चढाई करणे, खूप कठीण असते.\nपाडसांना भूख लागल्‍यावर हरिणीने त्‍यांना रस्‍त्‍यातच दुध पाजायला सुरुवात केली. रस्‍त्‍यावरुन गाड्या जात आहेत. याकडेही हरिणीने लक्ष दिले नाही. अखेर मानवजात असो की प्राणीजात आई ही आई असते.\nप्राणी अभयारण्‍यात फिरण्‍यासाठी आलेल्‍या या महिलेशी हत्‍तीच्‍या पिलाची इतकी मैत्री झाली की, नंतर तो तिला अभयारण्‍यातून जाऊच देईना. ते पिलू त्‍या महिलेवरच पडले व तिच्‍याशी मस्‍ती करु लागले.\n1995मध्‍ये क्रिस्‍टोफर चार्ल्‍सला कोर्टात अशा पद्धतीने बांधण्‍यात आले होते. याचे कारण म्‍हणजे सुनावणी दरम्‍यान ते कोर्टात ते प्रचंड गोंधळ घालत होते. त्‍याच्‍यांवर कॅन्सर पेशंटच्‍या मर्डरची केस होती. या केसमध्‍ये त्‍यांना मृत्‍यूची शिक्षा सुनावण्‍यात आली होती.\n1890 मध्‍ये पहिल्‍यांदा फोटो काढून घेताना एक महिला. तिच्‍या चेह-यावर आनंद आणि आश्‍चर्य दोन्‍हीही दिसत आहे.\nउकाड्याने त्रस्‍त वाघोबा चिखलातून बाहेर आले तेव्‍हा असे दिसत होते.\nदिपवीर यांच्या ग्रँड विवाह सोहळ्यात घागऱ्यापासून तर मंगळसूत्रापर्यंत सर्व काही होते ग्रँडच...\nलिंबाच्या झाडातून वाहत आहे दुधाच्या धारा, लोकांच्या भक्तीचे केंद्र बनले झाड; पंचक्रोशीतील लोक करत आहेत दर्शनासाठी गर्दी\nपती कंडोमला का नको म्हणतो, महिलांनी सांगितली ही कारणे; बहाणे तर वाचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/sport/dhonis-biggest-achievement-in-odi-295958.html", "date_download": "2018-11-20T11:29:51Z", "digest": "sha1:UKAY6PCEZHTUYS6464MCVWX7QLSSHOUM", "length": 4652, "nlines": 28, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - 'ओडीआय'मध्ये धोनीचा मोठा पराक्रम; ट्विटरवर शुभेच्छांचा वर्षाव!–News18 Lokmat", "raw_content": "\n'ओडीआय'मध्ये धोनीचा मोठा पराक्रम; ट्विटरवर शुभेच्छांचा वर्षाव\nकॅप्टन कुल या नावाने ओळखला जाणाऱ्या धोनीने एक नवीन रेकॉर्ड बनवलाय. त्याने त्याच्या 'ओडीआय' करिअरमध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या आहेत.\nमुंबई, १५ जुलै : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेट विश्वात अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. कॅप्टन कुल या नावाने ओळखला जाणाऱ्या धोनीने एक नवीन रेकॉर्ड बनवलाय. त्याने त्याच्या 'ओडीआय' करिअरमध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या आहेत. सध्या भारत आणि इंग्लंडची एक दिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेलतील दुसऱ्या सामन्यादरम्यान धोनीने हा विक्रम केलाय. ओडीआयमध्ये १०,००० रन्स पूर्ण करणारा तो भारतातील चौथा आणि जगातील बारावा खेळाडू ठरलाय.कोल्हापुरात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकडगोवेकरांचं आणि क्रोशियाचं हे कनेक्शन तुम्हाला माहित आहे का\nमराठवाडा दौऱ्यातून होणार नव्या ठाकरेंची एण्ट्री; मनसेचा असेल हा मास्टर प्लॅन\nPHOTOS : लाॅर्डसवर धोनी-विराटसमोर गर्लफ्रेंडला केलं\nभारतीय खेळाडूंसोबत आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी देखील धोनीचं कौतुक केलंय. यामध्ये 'ओडीआय'मध्ये १० हजार रन्स केलेला अजून एका खेळाडूने त्याचे अभिनंदन केले. तो म्हणजे श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा. या बरोबरच क्रिकेट जगातील आजी माजी खेळाडू डेव्हिड व्हॉर्नर, वीरेंद्र सेहवाग आदी नामवंतांनीही ट्विटरच्या माध्यमातून त्याचं अभनंदन केलंय.नुकसान सहन करून गोकुळचे संकलन उद्या बंदVIDEO : जेव्हा रणबीर आलियाला लिफ्ट आॅफर करतो...\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nपृथ्वीवरचा स्वर्ग, थंडीत 'या' ठिकाणी एकदा जाऊन याच\nअवनीच्या बछड्यांनी 'अशी' भागवली भूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%82/news/", "date_download": "2018-11-20T11:56:21Z", "digest": "sha1:VHSTZDHJCLKXU3ICMM3TPKBJEPRQAZ3X", "length": 8803, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कधी जायचं- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\n'मी भारतात कधी जायचं हे न्यायालयच ठरवेल'\n'मी भारतात कधी जायचं हे न्यायालयच ठरवेल', हे उद्गार आहेत भारताला कोट्यवधीचा चुना लावून पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याचे.\nपंकजा मुंडेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही -धनंजय मुंडे\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/govt-has-failed-job-creation-rahul-gandhi-28404", "date_download": "2018-11-20T12:47:49Z", "digest": "sha1:S7XSZA3B34Y7EFIR7WCINUY2ORWPSFGJ", "length": 9344, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Govt has failed in job creation : Rahul Gandhi रोजगारनिर्मितीत सरकार अपयशी : राहुल गांधी | eSakal", "raw_content": "\nरोजगारनिर्मितीत सरकार अपयशी : राहुल गांधी\nमंगळवार, 31 जानेवारी 2017\nनवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अभिभाषण संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. रोजगारनिर्मिती करण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका गांधी यांनी केली.\nनवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अभिभाषण संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. रोजगारनिर्मिती करण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका गांधी यांनी केली.\nगांधी म्हणाले, \"सरकारने रोजगारनिर्मितीसाठी काहीही केलेले नाही. माझ्यामते, हे सरकार रोजगारनिर्मितीमध्ये संपूर्णपणे अपयशी ठरले आहे.' काँग्रेस नेते अहमद पटेल यांनीही सरकारवर टीका केली आहे. \"तुम्ही राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये नोटाबंदीसंदर्भातील काही आकडेवारी, रोजगारनिर्मितीतील अपयश, रेल्वे सुरक्षा याबाबत काही ऐकले का' अशी टीका पटेल यांनी ट्विटरद्वारे केली आहे. सीपीआयचे नेते डी राजा यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. \"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या वचनांची पूर्तता केलेली नाही. ते रोजगारनिर्मितीबाबत बोलले होते. कोठे आहे रोजगानिर्मिती' अशी टीका पटेल यांनी ट्विटरद्वारे केली आहे. सीपीआयचे नेते डी राजा यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. \"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या वचनांची पूर्तता केलेली नाही. ते रोजगारनिर्मितीबाबत बोलले होते. कोठे आहे रोजगानिर्मिती सर्व अर्थतज्ज्ञांच्या मते देशात आर्थिक मंदी आली आहे.'\nसंसदेतील सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी \"सबका साथ, सबका विकास' असे सांगत सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-bird-counting-sawantwadi-72781", "date_download": "2018-11-20T12:43:57Z", "digest": "sha1:V46S2UCPDFKGEJHDFII6YBURGNAHO52D", "length": 12949, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg news bird counting in sawantwadi सावंतवाडीत २७ प्रकारचे १०६ पक्षी आढळले | eSakal", "raw_content": "\nसावंतवाडीत २७ प्रकारचे १०६ पक्षी आढळले\nमंगळवार, 19 सप्टेंबर 2017\nसावंतवाडी - शहर ते नरेंद्र डोंगर या भागात सोमवारी २७ प्रकारचे १०६ पक्षी निरीक्षणप्रसंगी आढळले. अतिवृष्टी झाल्याने सकाळी सात ते नऊ वेळात पक्षी बाहेर आले नसल्याची शक्‍यता या वेळी व्यक्त करण्यात आली. मात्र अचंबित करून टाकणाऱ्या पक्ष्यांचा वावर नरेंद्र डोंगरावर आहे, असे सांगण्यात आले.\nसावंतवाडी - शहर ते नरेंद्र डोंगर या भागात सोमवारी २७ प्रकारचे १०६ पक्षी निरीक्षणप्रसंगी आढळले. अतिवृष्टी झाल्याने सकाळी सात ते नऊ वेळात पक्षी बाहेर आले नसल्याची शक्‍यता या वेळी व्यक्त करण्यात आली. मात्र अचंबित करून टाकणाऱ्या पक्ष्यांचा वावर नरेंद्र डोंगरावर आहे, असे सांगण्यात आले.\nबॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबईच्या निर्देशानुसार वाईल्ड कोकण सिंधुदुर्गने काल (ता. १६) सकाळी सात ते नऊ या वेळेत मॅग्नो २ ते नरेंद्र डोंगर मारुती मंदिर या रस्त्यावर पक्ष्यांचे निरीक्षण केले. कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्राम १० ते १७ सप्टेंबर या काळात राज्यभर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी करीत आहे.\nया पार्श्‍वभूमीवर कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्राम करण्यात आला. सावंतवाडीत शुक्रवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने पक्षी सकाळीच बाहेर आले नसावेत, असे वाईल्ड कोकणचे अध्यक्ष धीरेंद्र होळीकर व सचिव डॉ. गणेश मर्गज म्हणाले. मात्र, दुर्मिळ पक्षी या निरीक्षणात आढळले, असे त्यांनी सांगितले.\nया २७ प्रकारच्या १०६ पक्ष्यांत तांबट, भारद्वाज, टेलर बर्ड, सुभग, लीप बर्ड, ब्राह्मिणी, घार, वुड टाईक, पोपट, वेडा राघू, सनबर्डसारखे आणखी विविधांगी पक्षी निरीक्षणात दिसले. वाईल्ड कोकणचे अध्यक्ष प्रा. होळीकर, सचिव डॉ. मर्गज, सदस्य अभिमन्यू लोंढे, शुभम पुराणिक, अतुल बोंद्रे आदी सहभागी झाले होते. मॅग्नो २ ते नरेंद्र डोंगर या मार्गावर यापूर्वीही कॉमन बर्ड मॉनिटरिंग कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या संस्थेने राज्यभर आठवड्यात हा कार्यक्रम हाती घेतला आहे.\n'ताहाराबाद'ने केले मृत हरणावर अंत्यसंस्कार\nताहाराबाद(नाशिक) : बागलाण तालुक्यातील नामपूर जवळील मळगाव भामेर येथील डोंगर पायथ्याच्या जंगलात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार ११ ...\nजागतिक अन्न पुरस्कार विजेत्यांच्या गौरवगाथेचे प्रकाशन\nपुणे : भुकेल्याला अन्न देणारी मानवतेची संस्कृती जपताना जगभरातील ज्या संशोधकांनी आपल्या अथक संशोधनाने अन्नधान्य क्षेत्रात असामान्य क्रांती घडवली, अशा...\nसुजाता रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. दोन्ही मुली आणि सदानंद अगदी शांत झोपले होते. हिला मात्र अजिबात झोप...\nआंबेनळी घाटातील अपघातग्रस्त बस 6 ऑक्टोबरला बाहेर काढणार\nमहाड - पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या 30 कर्मचाऱ्यांचे बळी घेणारी विद्यापीठाची...\nअडीच हजार एसटी गाड्यातून उत्सव प्रवास सुखकर\nकोल्हापूर - कोकणातील गणेशउत्सवाचा थाटमाट उत्सव परंपरेचा मानबिंदू मानला जातो. नोकरी व्यवसाया निमित्त जगाच्या पाठीवर कुठेही असलेला कोकणवासिय...\nअत्याचार प्रकरणः ‘ते’ लॉज सील करण्याचा प्रस्ताव\nसावंतवाडी - पोलिसांनी अत्याचार प्रकरणातील युवतीचा फेसबुक फ्रेंड व सराईत गुन्हेगार रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी (वय २८, रा. आकेरी घाडीवाडी); तसेच अन्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/bibvewadi-pune-news-theft-105581", "date_download": "2018-11-20T12:02:03Z", "digest": "sha1:DACK5YBBLVQ4LEPNMIVITXCNCNHUQHIG", "length": 13654, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "bibvewadi pune news theft बिबवेवाडीत भरदिवसा सत्तावीस लाखांची लूट | eSakal", "raw_content": "\nबिबवेवाडीत भरदिवसा सत्तावीस लाखांची लूट\nमंगळवार, 27 मार्च 2018\nबिबवेवाडी - सातारा रस्त्यावरील पेट्रोल पंपाची रोकड घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनासमोर दुचाकी आडवी घालून अपघात झाल्याचा बनाव रचला. त्यानंतर हत्याराचा धाक दाखवीत कर्मचाऱ्याकडील सत्तावीस लाख रुपयांची रोकड भरदिवसा लुटल्याची घटना बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर सोमवारी दुपारी पावणेबारा वाजता घडली. ‘धूम’ या चित्रपटाप्रमाणे दुचाकीस्वारांनी टाकलेल्या या दरोड्याच्या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराट पसरली होती.\nबिबवेवाडी - सातारा रस्त्यावरील पेट्रोल पंपाची रोकड घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनासमोर दुचाकी आडवी घालून अपघात झाल्याचा बनाव रचला. त्यानंतर हत्याराचा धाक दाखवीत कर्मचाऱ्याकडील सत्तावीस लाख रुपयांची रोकड भरदिवसा लुटल्याची घटना बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर सोमवारी दुपारी पावणेबारा वाजता घडली. ‘धूम’ या चित्रपटाप्रमाणे दुचाकीस्वारांनी टाकलेल्या या दरोड्याच्या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराट पसरली होती.\nसातारा रस्त्यावरील अहिल्यादेवी चौकात नसरवान पेट्रोल सर्व्हिस स्टेशन आहे. दोन दिवसांच्या सुटीमुळे पंपाकडे जमा झालेली रोकड सोमवारी सकाळी बॅंकेत भरायची होती. त्यानुसार नसरवान पेट्रोल पंपावर पूर्वीपासून काम करणारे कर्मचारी बर्नाट दास अन्थोनी (वय ५४, रा. गलांडे चाळ, रामवाडी, नगर रस्ता) हे नेहमीप्रमाणे जमा झालेली रोकड बॅंक ऑफ इंडियाच्या भवानी पेठ शाखेत जमा करण्यासाठी साडेअकराच्या सुमारास वॅगनर कारमधून (एमएच १२, डीई ७०२३) निघाले होते. अन्थोनी हे कार चालवीत होते, तर दुसरे कर्मचारी अजय परदेशी हे पैशांची बॅग हातात घेऊन बसले होते. पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक गजानन पवार हे नेहमीप्रमाणे कारच्या पाठीमागे जात होते.\nकार बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील लाइटहाइस मॉलसमोर पोचली. त्या वेळी दुचाकीवरून अचानक आलेल्या एका चोरट्याने आपल्या दुचाकीने (सीबीझेड, एमएच १६, एआर ८४१२) कारच्या डाव्या बाजूला धडक देत कार दुभाजकाकडे दाबली. त्या वेळी जर्कीन परिधान केलेल्या चोरट्याने धारदार हत्याराने पैशांची बॅग हातात घेतलेल्या परदेशींच्या हातावर वार केला. त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून घेऊन त्याने पुढे थांबलेल्या काळ्या पल्सर दुचाकीवरून (पल्सर, एमएच ४२, ८३२८) गंगाधाम चौकाच्या दिशेने धूम ठोकली. याप्रकरणी अन्थोनी यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.\nदिवसाढवळ्या सत्तावीस लाखांची रोकड पळवून नेल्याची ही घटना कळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यामध्ये परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्यासह स्वारगेट, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, सहकारनगर पोलिस ठाण्यांतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.\nपावणेबाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहने कशामुळे थांबली आहेत, याविषयी वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना माहिती न मिळाल्यामुळे विविध प्रकारची चर्चा सुरू झाली होती.\nदीड महिन्यात दुसरी लूट\nदीड महिन्यापूर्वी रविवार पेठेतील सोन्याच्या दुकानावरही भरदिवसा दरोडा टाकून २५ लाख रुपयांचे सोने चोरट्यांनी पळविले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसांतच गुन्हा उघडकीस आणत आरोपींना जेरबंद केले होते. त्यानंतर २७ लाख रुपयांच्या चोरीची दुसरी मोठी घटना घडली आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://psiddharam.blogspot.com/2014/04/blog-post.html", "date_download": "2018-11-20T11:54:51Z", "digest": "sha1:7Y4B5MUNTVOUYP6JT3UN4QKRJ2LFNSLY", "length": 26622, "nlines": 265, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...: मत कुणाला देणार?", "raw_content": "\nदेशात सध्या निवडणुकांचे दिवस सुरू आहेत. विजयी होण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. राजकारण्यांची एक प्रकारे परीक्षाच सुरू आहे. मतदारांचीसुद्धा ही एक प्रकारे परीक्षाच आहे. डोळे उघडे ठेवून देशातल्या घडामोडींकडे पाहून आपल्याला निर्णय करावा लागणार आहे. असं म्हणतात की जनतेला त्यांच्या पात्रतेप्रमाणे राज्यकर्ते मिळतात, कारण हे राज्यकर्ते जनतेतूनच आलेले असतात. म्हणून जनतेत जागरुकता आणण्यासाठी काम करण्याची आज गरज आहे.\nसत्तेतील राजकारणी धूर्तपणे आश्‍वासनांची खैरात करून, पैसे, भेटवस्तू वाटून, अल्पसंख्यकांचे लांगूलचालन करून, विरोधी उमेदवारांची निंदानालस्ती करून, सत्तेत येण्यासाठी आपला कुचकामीपणा भरून काढण्याचा प्रयत्न करतीलच. अकार्यक्षम आणि कणाहीन लोकांना क्षमा न करणे हेच आपल्या हाती आहे. आपल्या देशासमोरील खर्‍या प्रश्‍नांना समजून घेऊनच आपण ही महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो.\nगेल्या शतकात आपण काय काय सहन केले नाही देशाची धुरा ज्यांच्या हाती देण्यात आली, त्यांच्या सत्तामोहापायी आपल्या महान देशाचे तुकडे होताना पाहण्याची पाळी आपल्यावर आली. धर्माच्या नावावर देशाचे तुकडे करून पाकिस्तान बनवण्यात आले. यानंतरही केवळ मतांच्या लाचारीसाठी देशहिताला नख लावणारे राज्यकर्ते आपल्या नशिबी आले.\n‘भारताच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे’, असे विधान देशाच्या पंतप्रधान पदावरील व्यक्तीने ९ डिसेंबर २००६ रोजी राष्ट्रीय विकास परिषदेत केले. देशाच्या गृहमंत्रीपदासारख्या जबाबदार पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीने ३० सप्टेंबर २०१३ रोजी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. ‘कोणत्याही निरागस, निष्पाप मुसलमान तरुणांना संशयावरून अटक करू नका. चुकीने कोणत्याही अल्पसंख्याक व्यक्तीला अटक केल्यास त्या पोलिस अधिकार्‍यावर कठोर कारवाई करण्यात यावी.’, असे त्या पत्रात म्हटले होते. चुकीने कोणा हिंदूला किंवा ख्रिश्‍चनाला अटक केले तर चालते की काय चुकीने कोणासही अटक करू नका असे का सांगण्यात येऊ नये\n‘मुसलमानांना तुटपुंजे कर्ज देऊ नका. त्यांना ५० लाखांपर्यंत कर्ज अल्पसंख्याक विकास महामंडळाने दिले पाहिजे. तसेच जर ते कर्ज मुसलमान फेडत नसतील तर सरकारची त्याला हरकत राहता कामा नये. तेवढी सूट त्यांना दिल्याने काही बिघडत नाही.’, असे प्रतिपादन देशावर अनेक दशके राज्य केलेल्या पक्षाच्या कर्नाटक प्रदेशाचे अध्यक्ष यांनी ६ ऑक्टोबर २०१३ रोजी केले.\nअशी शेकडोंनी उदाहरणे देता येतील. पण या उदाहरणांपेक्षा अधिक घातक बाब आहे, या मंडळींची विचारधारा. स्वामी विवेकानंदांनी ‘हिंदुत्वाला’ या देशाचे प्राणतत्व संबोधले. या हिंदुत्वाला नष्ट करणे हीच या मंडळींची विचारधारा बनली आहे.\nआज स्वार्थप्रेरित शक्तींच्या हाती देशाची सत्ता आहे. स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ सत्तास्थानी राहिलेल्या ‘सेक्युलर’ राज्यकर्त्यांनी या देशाचा आत्मा समजून घेतला नाही. परकीय आक्रांतांच्या मानसिकतेतूनच या देशाकडे पाहण्याची सवय या देशाचे नेतृत्त्व करणार्‍यांनी देशवासीयांच्या अंगी बाणवली. परिणामी त्याग आणि सेवा या राष्ट्रीय मूल्यांची उपेक्षा झाली.\nफसवून धर्मांतरण करणारे मिशनरी आणि जिहादी दहशतवाद या मायावी आणि मुजोर शक्तींकडे केवळ स्वार्थासाठी दुर्लक्ष करण्यात येऊ लागले. जिहादी दहशतवादाला पाठीशी घालण्यासाठी ‘हिंदू दहशतवादाचे’ कुंभाड रचण्यात आले. या देशाची सुरक्षा करणार्‍या वीर जवानांमध्ये धर्माच्या आधारावर शिरगणती करून मुस्लिम समाजात फुटीरता दृढ करण्याचा प्रयत्नही सत्ताधार्‍यांनी करून पाहिला. आता कारगिल विजयात कोणत्या धर्माचे किती सैनिक, याचीही जाहीर चर्चा होत आहे.\nदुसरीकडे, राष्ट्रीय विचारधारेने प्रेरित होऊन देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारे नेतृत्व नामोहरम करण्यासाठी सर्वच बाजूने ‘सेक्युलॅरिझमचे’च्या नावाखाली हाकाटी पिटण्यात येत आहे. राष्ट्रीय विचारधारेचे आणि विकासाचे प्रबळ प्रतिनिधी बनलेल्या आश्‍वासक नेतृत्त्वाला संपवण्यासाठी सर्वच कथित सेक्युलरवादी आकाशपाताळ एक करत आहेत.\nया सर्व पार्श्‍वभूमीवर ‘सेक्युलर’ राज्यकर्त्यांना दूर करण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला मिळाली आहे. भारतीय जीवनमूल्यांप्रती श्रद्धा असणार्‍यांना आपले मत दिले पाहिजे. आपल्या एका - एका मतातून आपल्या राष्ट्राला बळ मिळणार आहे. मतदान हा केवळ आपला अधिकार नाही, त्याहून जास्त आपले कर्तव्य आहे. आपल्या राष्ट्रासाठी, संस्कृतीसाठी, विचारांसाठी कोण उभा आहे, हे जाणण्याचा आपल्याला अधिकार आहे. आपला समाज विखुरलेला आहे असे समजून आपल्याकडे न पाहणार्‍यांना, राजकारण्यांना दरवाजा दाखविणे हे आपले कर्तव्य आहे. योग्यतेला, योग्य व्यक्तीला, योग्य पक्षाला, योग्य कारणांसाठी मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे.\nआपल्या या छोट्याशा कृतीने फक्त ५ वर्षे शक्तिशाली राष्ट्रच लाभणार नाही, तर त्यासोबतच शाश्‍वत अशा विकासाची चेतनाही मिळेल.\nलेबल: इस्लाम, मोदी, राजकारण, संस्कृति, साहित्य\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nसनातन संस्थेवर बंदीची मागणी हास्यास्पद\nज्याला कायद्याचे थोडेफार ज्ञान आहे, असा कोणीही सनातन संस्थेवर बंदी घाला अशी मागणी करणार नाही. कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्यासाठीची एक ...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्...\nनरेंद्र मोदींची (नयी दुनिया) हीच ती मुलाखत\nनई दुनिया साप्ताहिक // ३० जुलाई २०१२ // संपादकः शाहिद सिद्दीकी // समाचारपत्र के मुखय पृष्ठ पर गु जरात केमुखयमं त्री नरेन्द्...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n'बकरी ईद' नमाजनंतर 'स्वतंत्र काश्मीर'च्या घोषणा\nसतरा सुरक्षा जवान जखमी वृत्तसंस्था श्रीनगर अनंतनाग, तसेच बारामुल्ला जिल्ह्यात 'स्वतंत्र काश्मीर'ची मागणी क...\nपर्यावरण विषयावरील निबंध व घोषवाक्य स्पर्धा : विवेकानंद केंद्रात पारितोषिक वितरण\nपाणी, ऊर्जा साधने यांची काळजी घेतल्यास सुटतील अनेक समस्या विवेकानंद केंद्र पर्यावरण मंडळाच्या कार्यक्रमात अरविंद जोशी यांचे प्रतिपादन\nअलेक्स हॅलेची कादंबरी परवा पुन्हा लख्ख आठवली. ' रूट्स '. आपल्या मुळांचा शोध घेत हॅले अमेरिकेत गुलाम म्हणून आणलेल्या आपल्या अफ्...\nडोळस विश्वबंधुत्वाच्या दिशेने दमदार पाऊल\nव्ही आयएफच्या देखण्या सभागृहात 3 आणि 4 सप्टेंबर रोजी जागतिक हिंदू-बौध्द संमेलन पार पडले. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, जपानची थिंक टँक समज...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nदायित्वबोध की देवी हम करे आराधन\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.idainik.com/2018/09/blog-post_418.html", "date_download": "2018-11-20T12:01:03Z", "digest": "sha1:RCKK7YSWNVZG3WQJX5WXZT4WN5P5QAKO", "length": 16890, "nlines": 85, "source_domain": "www.idainik.com", "title": "शिवथर-गोवे रस्त्यावरून श्रेयवाद उफाळला - iDainik.com", "raw_content": "\nHome > Satara > Satara Dist > शिवथर-गोवे रस्त्यावरून श्रेयवाद उफाळला\nशिवथर-गोवे रस्त्यावरून श्रेयवाद उफाळला\nशिवथर : शिवथर-गोवे रस्त्याचे मंजूर काम पंतप्रधान योजनेतून नसून ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आहे. त्यासाठी मी स्वत: पाठपुरावा केला आहे. त्याचे पुरावे मी तुमच्यापुढे ठेवत आहे. माहित नसलेल्या कामांचे पोस्टर लावून आमदारकीची स्वप्ने पाहण्याचे प्रकार बंद करा. निवडणुका झाल्यावर ब्राझिलला गेले ते आत्ताच उगवले आहेत, अशा शब्दात आ. शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांच्यावर टिकास्त्र सोडले.\nआ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते शिवथर-गोवे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जि. प. चे माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, सभापती मिलिंद कदम, पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे, दयानंद उघडे, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन व ग्रामस्थ उपस्थित होते.\nआ. शशिकांत शिंदेे म्हणाले, हा रस्ता कोणत्या योजनेतून मंजूर आहे हेच त्यांना माहित नाही. नारळ फोडून भूमिपूजन करुन लोकांची दिशाभूल करण्याचे उद्योग आता थांबवा. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सातारा जिल्हा निवड समितीचे सदस्य आ. शंभूराज देसाई, आ. शशिकांत शिंदे, कार्यकारी अभियंता, पालकमंत्री विजय शिवतारे यांची सही असलेले मंजूर कामाचे पत्रही त्यांनी जाहीरपणे दाखवून दिले.\nगेली चार वर्षे राज्यात भाजपचे सरकार आहे. या चार वर्षात मतदार संघात एकही फ्लेक्स बोर्ड दिसला नाही. माहित नसलेल्या कामांचे पोस्टर लावून आमदारकीची स्वप्ने पाहतात. त्यांच्या खोटेपणावर जनतेने विश्‍वास ठेवायचा का असा प्रश्‍न उपस्थित करुन आ. शिंदे म्हणाले की, गेल्या चार वर्षात किती निधी उपलब्ध केला याचा खुलासा करावा. निवडणुका झाल्यावर ते ब्राझिलला गेले ते आत्ताच उगवले. त्यांच्यावर विश्‍वास ठेवायचा का असा प्रश्‍न उपस्थित करुन आ. शिंदे म्हणाले की, गेल्या चार वर्षात किती निधी उपलब्ध केला याचा खुलासा करावा. निवडणुका झाल्यावर ते ब्राझिलला गेले ते आत्ताच उगवले. त्यांच्यावर विश्‍वास ठेवायचा का कुणी कितीही नारळ फोडू द्या, मी 75 हजाराच्या फरकाने निवडून येणारच, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.\nदरम्यान, विरोधकांनी केलेल्या कामाचे पुरावे द्यावेत, पोस्टर लावली त्या गावासाठी त्यांचे योगदान काय हे सांगावे असे आव्हान वनिता गोरे, किरण साबळे-पाटील यांनी दिले. स्वागत नवनाथ साबळे यांनी मानले तर आभार प्रकाश साबळे यांनी मानले.\nशिवथर -गोवे रस्त्याच्या कामाला ना. चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच निधी मिळाला आहे. असे असताना नारळबाबा जातो नारळ फोडतो व मनाचे समाधान करतो. जनतेला गंडवले जात आहे. मात्र, सूज्ञ जनता आता हा सारा प्रकार ओळखत आहे, अशा शब्दात भाजपा नेते महेश शिंदे यांनी आ. शिंदे यांच्यावर घणाघाती टिका केली.\nशिवथर-गोवे रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजप नेते प्रभाकर साबळे, हणमंत साबळे, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष संजय साबळे, निलेश नलवडे, महेश साबळे, वडूथचे सरपंच देवानंद साबळे, किशोर शिंदे, प्रकार साबळे, भरत साबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.\nमहेश शिंदे म्हणाले, निवडणुका आल्याने नारळबाबा नारळ फोडत आहेत. भाजपाने पेयजल योजेनतून 49 कोटी रुपये मंजूर करुन आणले आहेत. नारळबाबा एका गावात पेयजल योजनेचा नारळ फोडायला जात असताना एका अधिकार्‍याला फोन करुन विचारले ही योजना खरच मंजूर आहे का व ती कशी झाली आहे व त्यास मंजुरी कोणी दिली हे मला समजावून सांगा. अशा प्रकारची व्हिडीओ क्लिप माझ्याकडे आहे.\nते पुढे म्हणाले, नारळ का फोडला जातो हे जनतेने समजावून घेतले पाहिजे. त्यामागचे गमक म्हणजे एकदा नारळ फोडला की 10 ते 15 टक्के चालू झाले. गेल्या 18 वर्षात शिवथर-गोवे रस्ता करायला जमला नाही आणि आज त्यांना रस्त्याची स्वप्ने पडू लागली आहेत. आमदार गरीब आहेत. त्यांच्या घरातील राशन पाणी, गाड्यांचे डिझेल ठेकेदाराच्या पैशावर चालते. सर्वच जण कामे करत असतात. पण आमदारांना व त्यांच्या पुत्राला काम करताना बघितले आहे का हे पैसे येतात कोठून हे जनतेने समजावून घेतले पाहिजे.\nप्रभाकर साबळे म्हणाले, शिवथर येथील भाजपा प्रवेशावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्याची दूरवस्था पाहून निधी उपलब्ध करुन देण्याचे जाहीर आश्‍वासन दिले होते. त्यानुसार शिवथर -गोवे रस्त्याचे काम मंजूर केले आहे. मान्यवरांचे स्वागत व आभार हणमंत साबळे यांनी मानले.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-raja-dinkar-kelkar-museum-104721", "date_download": "2018-11-20T12:23:48Z", "digest": "sha1:UXEDPU4FWN2TS54KDN2G6LNMQD6P2RDH", "length": 8671, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news raja dinkar kelkar museum केळकर संग्रहालयाच्या शाखा नामफलकाचे उद्घाटन | eSakal", "raw_content": "\nकेळकर संग्रहालयाच्या शाखा नामफलकाचे उद्घाटन\nगुरुवार, 22 मार्च 2018\nपुणेः राजा दिनकर केळकर संग्रहालय येथील कर्मचारी संघटनेच्या युनिट शाखेचे नामफलकाचे उद्घाटन नुकतेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.\nशिंदे म्हणाले, 'राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱयांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडविण्याबरोबरच त्यांना निवृत्तीवेतन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.'\nयावेळी नगरसेवक प्रदीप गायकवाड, संघटनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष जयदिप बडदे, उपाध्यक्ष विपीन खंडागळे, सचिव नवनाथ घोलप यांच्यासह कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी पप्पू थोरात व अन्य कर्मचारी उपस्थित होते.\nपुणेः राजा दिनकर केळकर संग्रहालय येथील कर्मचारी संघटनेच्या युनिट शाखेचे नामफलकाचे उद्घाटन नुकतेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.\nशिंदे म्हणाले, 'राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱयांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडविण्याबरोबरच त्यांना निवृत्तीवेतन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.'\nयावेळी नगरसेवक प्रदीप गायकवाड, संघटनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष जयदिप बडदे, उपाध्यक्ष विपीन खंडागळे, सचिव नवनाथ घोलप यांच्यासह कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी पप्पू थोरात व अन्य कर्मचारी उपस्थित होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-agrowon-shetphale-atpadi-sangli-11596", "date_download": "2018-11-20T12:31:35Z", "digest": "sha1:2RRBE7D2LI6HJVAMHH7SREW44QLHDTR2", "length": 25883, "nlines": 196, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture, agrowon, shetphale, atpadi, sangli | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांच्या प्रयत्नांतून झाली पाणी वितरण व्यवस्था सक्षम\nशेतकऱ्यांच्या प्रयत्नांतून झाली पाणी वितरण व्यवस्था सक्षम\nशुक्रवार, 24 ऑगस्ट 2018\nटेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचे सुयोग्य वितरण, पाणीचोरीला आळा, नियमित वसुली आणि पाणीबचत असे आदर्श व्यवस्थापनाचे उदाहरण पाहायचं तर सांगली जिल्ह्यात शेटफळे (ता. आटपाडी) येते जावे लागेल. येथील रेबाई तलावावर हा प्रयोग यशस्वी करून शेतकऱ्यांनी संघटितपणे वाद-संघर्ष, पाणी पट्टीचा हे प्रश्‍न निकाली काढले आहेत. आता पाण्याची बचत होण्याबरोबरच आदर्श पाणी व्यवस्थापनातून रेबाई तलाव शेतीला वर्षभर \"टेंभू' योजनेचे पाणी पुरवू लागला आहे.\nटेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचे सुयोग्य वितरण, पाणीचोरीला आळा, नियमित वसुली आणि पाणीबचत असे आदर्श व्यवस्थापनाचे उदाहरण पाहायचं तर सांगली जिल्ह्यात शेटफळे (ता. आटपाडी) येते जावे लागेल. येथील रेबाई तलावावर हा प्रयोग यशस्वी करून शेतकऱ्यांनी संघटितपणे वाद-संघर्ष, पाणी पट्टीचा हे प्रश्‍न निकाली काढले आहेत. आता पाण्याची बचत होण्याबरोबरच आदर्श पाणी व्यवस्थापनातून रेबाई तलाव शेतीला वर्षभर \"टेंभू' योजनेचे पाणी पुरवू लागला आहे.\nसांगली जिल्ह्यातील आटपाडी हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या भागासाठी टेंभू उपसा सिंचन योजनेस १९९६ मध्ये मान्यता मिळाली. आजमितीस योजनेला २२ वर्षे झाली. मात्र पाणीपट्टी आणि वीजबिल या प्रश्‍नातून ही योजना रखडली आहे. पाणीपट्टी वसूल झाल्याशिवाय योजना सुरळीत सुरू राहणार नाही. पैसे भरल्याशिवाय पाणी देणार नाही, अशी भूमिका पाटबंधारे विभागाची आहे.\nआटपाडी तालुक्‍यात या योजनेंतर्गत सुमारे १६ हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. पाणी आल्याने शेती बदलू लागली आहे. परंतु, पाणीपट्टी वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांना वेळेत पाणी मिळत नाही. टेंभू उपसा योजनेच्या पाण्याचा लाभ तालुक्‍याला २०१३ मध्ये तर शेटफळेला २०१४ मध्ये मिळाला. शेटफळेत रेबाई तलाव व ओढ्यात पाणी येते. येथे सुरवातीला पाण्याचे योग्य नियोजन नव्हते. साधारण ५२ दशलक्ष घनफूट क्षमतेचा तलाव ऐंशी टक्‍के भरण्यास पंधरा लाख रुपयांचा खर्च येई. तेवढ्या पैशांचे संकलन करावे लागे. सुरवातीला बेसुमार उपशामुळे सहाच महिन्यांत तलाव रिकामा होत असे. पाणी उपशाला मर्यादा नव्हती. काहीवेळा पाण्याचा जरुरीपेक्षा उपसा व्हायचा.\nकमी-जास्त उपशामुळे पाणीपट्टी संकलित करताना त्रास व्हायचा. कमी-जास्त क्षेत्र, पैसे यावरून वाद व्हायचा.\nशेटफळे गावातील अरुण गायकवाड पाटबंधारे विभागात वाहनचालक म्हणून काम करायचे. त्यामुळे टेंभू योजनांसंबंधी प्रत्येक गावात त्यांच्या भेटी व्हायच्या. तत्कालीन अधिकारी आर. एस. पवार हे जुनोनी (जि. सोलापूर) येथे टेंभू योजना कामानिमित्त गेले असता त्यांना जुनोनीत मीटरद्वारे पाणी देण्याचा प्रयोग पाहिला. त्यानंतर गायकवाड आणि पवार यांच्यात याबाबत चर्चा झाली. ग्रामस्थांपर्यंतही हा विषय पोचला. विचार विनिमय झाला. कोणत्याही संस्थेच्या मध्यस्थीशिवाय ग्रामस्थांनी एकत्र येत पाणी मीटर बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तलावावरील सर्व विद्युत पंपांना गेल्या वर्षी मीटर बसवण्यात आले. त्याशिवाय पंप सुरू करू दिले नाहीत. शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यासंबंधी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. सन २०१६ पासून हा प्रयोग सुरू आहे.\nपाणी मीटर उपक्रम- वैशिष्ट्ये\nसध्या पाणीपट्टीची आकारणी युनिटला १ रुपया ७५ पैसे दराने केली जाते.\nतलावात नेहमी बऱ्यापैकी पाणी शिल्लक ठेवले जाते.\nप्रति युनिट पैसे आकारणी झाल्याने आपोआपच बेसुमार उपशाला चाप बसला.\nशेतकरी गरजेएवढेच पाणी उपसू लागले.\nतलावाची पाणी क्षमता ५२ दशलक्ष घनफूट आहे. भरल्यानंतर तो सहा महिन्यांत रिकामा व्हायचा. आता तलावात वर्षभर पाणीसाठा राहू लागला आहे.\nअनेक शेतकऱ्यांची पाणीपट्टीची रक्कम कमी झाली आहे.\nसहा महिन्यांच्या पैशात वर्षभर पाणी मिळू लागले.\nशेतकऱ्यांनी ठिबकचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे.\nतलावातील पाण्याने भिजणाऱ्या ८० टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा वापर झाला आहे.\nगावातील शेतकरी दर महिन्याला बैठक घेतात. त्यात प्रत्येक मीटरचे युनिट आणि पैसे सांगितले जातात. पारदर्शी कारभारामुळे तक्रारी उरलेल्या नाहीत. पाणीपट्टी वसुलीचा त्रास शंभर टक्‍के बंद झाला. \"टेंभू'च्या अधिकाऱ्यांना वसुलीसाठी घरोघरी जावे लागत नाही. शासनाने उपसा योजनेच्या पाण्याचे दर कमी केले आहेत. त्यामुळेही दरडोई वा हेक्‍टरी पाणीपट्टी आणखी कमी होणार आहे. यात ८१-१९ प्रमाणे शेतकऱ्यांना प्रति युनिटमागे ४० पैसे द्यावे लागतील. यात पाण्याचे बाष्पीभवन, पाणी मुरणे आदींचा विचार केला तर काही प्रमाणात वाढ होऊ शकते.\nएकूण विद्युत पंप - ७०.\nबसवलेले मीटर - ७०\nशेतकऱ्यांची संख्या - ४७०\nप्रत्यक्षात लाभ घेत असलेले शेतकरी - ३५०\nभविष्यात लाभ घेणारे शेतकरी - १२०\nतलावाची क्षमता- ५२ दल. घ.फूट.\nलाभक्षेत्र- ४०० ते ५०० हेक्‍टर.\nपाणीपट्टी आकारणीचा दर. 1 युनिट-1 रु. ७५ पैसे\nतलावापासून शेतापर्यंत पाइपलाइन - चार इंची\nपाइपलाइन- १० फूट लांब, चार फूट खोल\nएका चारीत आठ पाईप्सचा वापर\nएकत्र पाइपलाइन केल्याने खर्चात बचत\nगळती काढण्यासाठी दोन पाईप्समध्ये एक ते सव्वा फूट अंतर\nविद्युतपंपांना मीटर बसवल्यामुळे कमी जास्त पाणी उपशावरून होणारे वाद कमी झाले आहेत. पाणीपट्टी वसुली शंभर टक्‍के आहे. वसुलीचा त्रास कमी झाला आहे. शेतकऱ्यांना पाणीबचतीचे महत्त्व पटले आहे. पाणी व्यवस्थापन सुधारले आहे. एकूण पाणी वितरणाला शिस्त लागली आहे.\nनिवृत्त पाटबंधारे कर्मचारी व शेतकरी.\nपाणी नसल्याने डाळिंबाची लागवड करता येत नव्हती. आम्ही तिघा शेतकऱ्यांनी रेबाई तलावातून पाइपलाइन केली. त्यातून तिघांची ३० एकर शेती ओलिताखाली येण्यास मदत झाली. त्यामुळे वेळेत आणि कमी पाण्यात शेती करण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे.\nपरिसरात विहीर, कुपनलिकांना पाणी लागत नसल्याने पिकांना वेळेत पाणी मिळत नसे. त्यामुळे मीटरद्वारे पाणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेतात पाइपलाइन करून ठेवली आहे. यंदापासून पाण्याचा वापर योग्य प्रकारे केला जाणार आहे.'\nतलावापासून पाच किलोमीटर अंतरावर आमची शेती आहे. तीघा जणांत पाइपलाइन केली असून सुमारे २५ लाख रुपये खर्च त्यासाठी आला आहे. डाळिंबासाठी टॅंकरने पाणी वापरायचो. सुमारे तीन महिन्यांसाठी एक ते सव्वा लाख रुपये खर्च यायचा. मात्र तलावातून पाणी आणल्याने टॅंकरच्या खर्चात बचत झाली. पाणी साठवण्यासाठी शेततळे घेतले असून तलावातील पाणी आवश्‍यकतेनुसार पंपाद्वारे उचलून तलावात साठवण्यात येते.\nसिंचन पाणी water सांगली sangli शेती विभाग sections सोलापूर पूर विषय topics उपक्रम ठिबक सिंचन शेततळे farm pond\nशेटफळे, जि. सांगली येथील रेबाई तलाव\nबसवलेल्या प्रत्येक पाइपला स्वतंत्र मीटर बसवले आहे.\nशेतकऱ्यांच्या प्रयत्नांतून पाणी वितरण व्यवस्था सक्षम झाली आहे.\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-11-20T11:13:11Z", "digest": "sha1:TRM7OHC4SGJISOCBPYB6Q27OJQRUHZGB", "length": 3133, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय पर्यावरणमंत्री - विकिपीडिया", "raw_content": "\n\"भारतीय पर्यावरणमंत्री\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०१८ रोजी १०:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-devendra-fadnavis-cleanliness-72607", "date_download": "2018-11-20T11:56:04Z", "digest": "sha1:JZFO4S6HX6FM5ZBG7LNPGBSMWNBBEA65", "length": 12824, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news devendra fadnavis Cleanliness स्वच्छतेत मुंबईला अव्वल बनवा -मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nस्वच्छतेत मुंबईला अव्वल बनवा -मुख्यमंत्री\nसोमवार, 18 सप्टेंबर 2017\nमुंबई - हेरिटेज वास्तू, जलस्रोत, जलसाठे, तलाव, पुतळे, पर्यटनस्थळे, स्वच्छतागृहे आदींची साफसफाई करण्यासाठी व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्धार पालिकेने व्यक्त केला. पालिकेच्या \"स्वच्छता हीच सेवा' पंधरवडा अभियानाचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. स्वच्छतेबाबत मुंबईला देशात अव्वल बनवा, यासाठी मुंबईकर आणि संस्थांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी. प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेसाठी दररोज पंधरा मिनिटे द्यावीत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.\nमुंबई - हेरिटेज वास्तू, जलस्रोत, जलसाठे, तलाव, पुतळे, पर्यटनस्थळे, स्वच्छतागृहे आदींची साफसफाई करण्यासाठी व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्धार पालिकेने व्यक्त केला. पालिकेच्या \"स्वच्छता हीच सेवा' पंधरवडा अभियानाचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. स्वच्छतेबाबत मुंबईला देशात अव्वल बनवा, यासाठी मुंबईकर आणि संस्थांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी. प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेसाठी दररोज पंधरा मिनिटे द्यावीत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.\nकेंद्र सरकारच्या \"स्वच्छ भारत' अभियानांतर्गत पालिकेने मुंबईत 15 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबरदरम्यान \"स्वच्छता हीच सेवा' पंधरवडा अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाचा फोर्टमधील महात्मा जोतिबा फुले मंडई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मंडईच्या स्वच्छता अभियानात त्यांनी सहभाग घेतला. या वेळी उद्योगमंत्री आणि शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, आमदार राज पुरोहित, स्थानिक नगरसेविका सुजाता सानप, राज्य सरकारचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, पालिका आयुक्त अजोय मेहता, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने स्वच्छतेसाठी शहरांना क्रमांक देणे सुरू केले आहे. स्वच्छ अभियानांतर्गत राज्यात तसेच मुंबईत मोठ्या प्रमाणात स्वच्छतागृहे बांधली आहेत. त्यामुळे नागरिक आणि संस्था यांच्यात स्वच्छतेबाबत स्पर्धा निर्माण झाली पाहिजे. मंडया, उद्याने स्वच्छ ठेवावीत, प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेसाठी किमान 10 मिनिटे द्यावीत, तसे केल्यास मुंबई स्वच्छतेच्या बाबतीत मुंबई अव्वल झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कचऱ्याचे वर्गीकरण करण्याबाबत माहिती देणारे प्रदर्शनही या वेळी भरविण्यात आले होते. मुंबई शहर हे देशातील स्वच्छतेबाबत प्रथम क्रमांकाचे शहर ठरावे, यासाठी आजपासूनच प्रयत्न करू या, असे आवाहन पालकमंत्री देसाई यांनी केले. स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने हेरिटेज वास्तू, जलस्रोत, जलसाठे, स्वच्छतागृहे, पर्यटनस्थळे, पुतळे बस थांबे, तलाव आदी ठिकाणी स्वच्छता केली जाणार आहे.\nशहरातील कुटुंबे, भाजी मंडई, बाजार संघटना, वाणिज्य क्षेत्रात ओल्या आणि सुक्‍या कचऱ्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या कचराकुंड्या वितरित करण्यात येणार आहेत. भाजी मंडई बाजाराची ठिकाणे आदी ठिकाणी व्यापाऱ्यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबविली जाईल, अशी माहिती पालिकेने दिली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/andhrapradesh-women-will-not-wear-nighties-from-7am-7pm-5980246.html", "date_download": "2018-11-20T11:09:06Z", "digest": "sha1:LKDNXGKE477U2RCQ3FMM5VNPCC5C3YAD", "length": 8407, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "AndhraPradesh: women will not wear nighties from 7am-7pm | भारतात 'या' ठिकाणी आहे महिलांना 'नाईटी' घालण्यास बंदी, नाईटी घातल्यास भरावा लागतो इतका दंड", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nभारतात 'या' ठिकाणी आहे महिलांना 'नाईटी' घालण्यास बंदी, नाईटी घातल्यास भरावा लागतो इतका दंड\n'नाईटी' घालणाऱ्या महिलेची माहिती देणाऱ्यास मिळते बक्षीस\nनॅशनल डेस्क/ हैदराबाद : पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका गावात महिलांनी गेल्या नऊ महिन्यांपासून दिवसा नाईटी घालणे बंद केले आहे. कारण गावातील वृद्ध लोकांनी येथील महिलांना दिवसा नाईटी घालण्यास मनाई केली आहे. वृद्धांचे म्हणणे आहे की, नाईटी फक्त रात्री घालण्यासाठी असते. जर एखाद्या महिलेने या नियमाचे पालन केले नाही तर तिला 2000 रुपये दंड भरावा लागतो.\nसोशल मीडियावर व्हायरल झाले प्रकरण\nनऊ महिन्यांपासून टोकलापल्ली गावात नाईटीवर बंदी घालण्यात आली आहे. पण महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी गावात भेट दिल्यानंतर गुरुवारी सोशल मीडियावर हे प्रकरण व्हायरल झाले. या गावात एकूण 1800 महिला आहेत. गावातील वृद्धांच्या 9 सदस्यीय समितीने हा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी करण्यासाठी नवीन योजना तयार केली आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 दरम्यान नाईटी घालणाऱ्या महिलेबद्दल माहिती देणाऱ्या दुसऱ्या महिलेस बक्षीस म्हणुन 1000 रुपये देण्यात येतात.\n> समितीचे म्हणणे आहे की, वसुल झालेली दंडांची रक्कम गावाच्या विकास कामावर खर्च केली जाते. या निर्णयाला गावातील कोणत्याही स्त्रीचा विरोध नसल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.\n> गावातील महिलेचे म्हणणे की, आम्ही या आदेशामुळे खूप आनंदी आहोत. आम्ही सर्वांनी आमच्या परंपरेचे पालन करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.\n> तर गावातील दुसरी महिला म्हणते की, सर्व महिलांनी एकत्रितपणे दिवसा नाईटी न घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आमच्या निर्णयाबद्दल वृद्धांना सांगितले. वृद्धांनी नाईटी घालण्यासाठी ठरावीक वेळ निश्चित केली आहे. परंतु नियमाचे उल्लंघन केल्यास कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जात नाही.\nलालू यादव प्रकृती अस्वास्थ्यामुळे न्यायालयात राहिले गैरहजर\nसबरीमाला परिसरात पोलिसांची दडपशाही, 68 भाविकांना अटक\nमतांसाठी कुणी घासताेय भांडी, तर कुणी धरताेय लाेकांचे पाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://sic.maharashtra.gov.in/Site/Common/CauseListView.aspx?ID=C03C6042-217C-4A95-A4CA-F4832A3E39CA", "date_download": "2018-11-20T12:04:30Z", "digest": "sha1:G33UZQA5NIX7RJM7EA42KZ2AVBRGPBY2", "length": 5601, "nlines": 91, "source_domain": "sic.maharashtra.gov.in", "title": "Cause List - Aurangabad Bench: Maharastra State Information Commission", "raw_content": "\n1 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद- तक्रारीवरील सुनावणीबाबत- दि.17 नोव्हेंबर 2018 17/11/2018 Download\n2 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद- व्दितिय अपिल सुनावणीबाबत- दि.15 नोव्हेंबर.2018 15/11/2018 Download\n3 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद- व्दितिय अपिल सुनावणीबाबत- दि.14 नोव्हेंबर.2018 14/11/2018 Download\n4 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद- व्दितिय अपिल सुनावणीबाबत- दि.13 नोव्हेंबर.2018 (परभणी/नांदेड/हिंगोली) 13/11/2018 Download\n5 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद- व्दितिय अपिल सुनावणीबाबत- दि.12 नोव्हेंबर.2018 (औरंगाबाद/जालना) 12/11/2018 Download\n6 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद- तक्रारीवरील सुनावणीबाबत- दि.03 नोव्हेंबर 2018 03/11/2018 Download\n7 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद- तक्रारीवरील सुनावणीबाबत- दि.02नोव्हेंबर 2018 02/11/2018 Download\n8 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद- तक्रारीवरील सुनावणीबाबत- दि.01नोव्हेंबर 2018 01/11/2018 Download\n9 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद- तक्रारीवरील सुनावणीबाबत- दि.31 ऑक्टोंबर 2018 31/10/2018 Download\n10 राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद- तक्रारीवरील सुनावणीबाबत- दि.30 ऑक्टोंबर 2018 30/10/2018 Download\nजुन्या आयोगाने जारी केलेले आदेश\nकें.मा.आ./रा.मा.आ.च्या अटी आणि शर्ती\nरा.मा.आ. च्या कामाचे वितरण\nमाहिती अधिकाराचे इतर दुवे\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे |\nप्रकाशन हक्क २०१४ राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र. सर्व हक्क सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.jodilogik.com/wordpress/mr/index.php/the-history-of-laddu-what-you-probably-never-knew/", "date_download": "2018-11-20T12:30:41Z", "digest": "sha1:BEX5KBVUK6UA6533SX7ARFJGMUUE4NEL", "length": 18186, "nlines": 125, "source_domain": "www.jodilogik.com", "title": "Laddu इतिहास - 5 गोष्टी आपण कदाचित माहित नाही!", "raw_content": "\nइथे क्लिक करा - डब्ल्यू.पी मेनू बिल्डर वापर\nइथे क्लिक करा - निवडा किंवा मेनू तयार करण्यासाठी\nघर अन्न Laddu इतिहास – 5 गोष्टी आपण कदाचित माहित नाही\nLaddu इतिहास – 5 गोष्टी आपण कदाचित माहित नाही\nFacebook वर सामायिक करा\nभारतात laddu इतिहास अनेक शतके परत तारखा आणि, आजही, तो गोड भारत प्राधान्य येतो तेव्हा laddu पक्षी राज्य. भारतात laddu लांब इतिहास स्पष्ट मन- boggling वाण साहित्य स्थानिक उपलब्धता धरून म्हणून भारतातील प्रत्येक प्रदेश लाडवांची त्याच्या स्वतःच्या घेऊन आहे म्हणून. तेथे लाडवांची सर्व प्रकारच्या आपण भारतात सापडेल सामान्य फक्त दोन गोष्टी आहेत – ते सर्व गोल आणि गोड आहेत\nभारतातील, laddu नेहमी लग्न समारंभ अविभाज्य भाग आहे. लाडवांची बॉक्स प्रतिबद्धता घोषणा होताच अदलाबदल करा, काही लग्न आमंत्रण लाडवांची किंवा लाडवांची एक बॉक्स येतो मेजवानी एक भाग म्हणून दिल्या जातात. पण आनंद व्यक्त करण्यासाठी लाडवांची वितरीत संस्कृती विवाहसोहळा पलीकडे जातो. एक बाळ जन्म, नवीन कार खरेदी, एक जाहिरात मिळत, आपण कोणत्याही आनंदी प्रसंगी नाव आणि laddu लगेच तुमच्या मनात विचार येतो\nआम्ही भारतात laddu इतिहास पाच मनोरंजक कथा उघडकीस. हा लेख वाचू नका आपण मधुमेह असल्यास\n1. लाडवांची औषधे म्हणून वापरले जाऊ प्रथम आले\nया मनोरंजक लेख भारतातील सर्वात लोकप्रिय गोड होत औषध म्हणून वापरले जात लाडवांची परिवर्तन 'इंडियन एक्सप्रेस' चार्ट प्रकाशित (तोंडी लावण्याइतपत). येथे laddu इतिहास बद्दल मनोरंजक कथा ठळकपणे हा लेख काही अर्क आहेत (आपल्या स्वत: च्या जोखमीवर या कथा विश्वास\nया laddoo मूळ कारण साहित्य एक गोड पेक्षा proffered वापरले औषधी गुणधर्म अधिक होते. या laddoos तपासणी अंतर्गत त्यांच्या वाढती हार्मोन्स ठेवणे किशोरवयीन मुलींना देण्यात आले, असे म्हटले जाते. खरं तर, उपचार, आणि नाही उपभोग्य वस्तू मेथी समावेश लोकप्रिय laddoos काही शोध साधला, Mkn आणि sonth.\nपूर्व लोकसाहित्य अनेकदा laddoo अपघाती शोध बद्दल बोलतो तेव्हा एक वेद च्या (औषध माणूस) तो मिश्रण मध्ये poured अतिरिक्त तूप अप कव्हर करण्यासाठी सहाय्यक अखेरीस आज गुळगुळीत अंडी आकार चेंडूत आम्ही पाहू आकार घेतला की लहान roundels मध्ये त्यांना चालू. ते कसे laddoos शोध रिअल मार्ग होता ही गोष्ट समर्थन विश्वासार्ह स्रोत असताना, आयुर्वेदिक स्क्रिप्ट laddoos पहिल्या पुनरावृत्ती मानले जाऊ शकते पाककृती यांचे दर्शन घडते.\nया लवकरात लवकर उदाहरणे एक तिळ होता, गूळ, आणि शेंगदाणे, आम्ही सर्व के ladoo जोपर्यंत म्हणून माहित. हे 4BC कल्पित सर्जन सुमारे Susruta एल्डर त्याच्या होणारी रुग्णांवर उपचार करण्यासाठी जंतुनाशक म्हणून हे वापर सुरू केला, असे म्हटले जाते. सोपे वापरासाठी, तिळ एक चेंडू मध्ये गूळ किंवा मध गरजेचे आणि आकार होते.\nप्राचीन आख्यायिका Gilgamesh होणारी म्हणून Enkidu आहार उल्लेख, इतर मनोरंजक गोष्टी, वर्म्स, अंजीर, cucumbers, मध आणि भाकरी तीळ मैद्याचे, जे तो सहजपणे ते असू शकतात त्यामुळे पुन्हा एक पदक किंवा laddoo मध्ये तयार केला होता.\nयेथे शीर्षक पुस्तक एक मनोरंजक बातम्या आहे “गोड शोध – मिठाईचे इतिहास“. या laddu इतिहास पलीकडे जातो आणि त्याऐवजी पौराणिक राहतो.\nभगवान श्रीकृष्णाची आई modaka अर्पण केले होते (वाफवलेले तांदळाचे पीठ पुडिंग गूळ / साखर आणि नारळ लाकडी सह चोंदलेले) एक गणेश मूर्ती. तिच्या मुलाच्या thieving मार्ग सावध, ती कृष्णा यांच्या हात बांधले. गणपतीची सर्व हे आवडले नाही वरवर पाहता, मूर्ती जीवन त्याच्या ट्रंक आणि फेड बाळ कृष्णा गोड आले आणि उंच\n कथा दुसरी आवृत्ती मते, गणपतीची प्रत्यक्षात दिले लाडवांची. संस्कृत भाषा, modaka आम्ही laddu म्हणून माहित काय उल्लेख\n3. तेव्हा लाडवांची विक्री तिरुपती मंदिर प्रारंभ केले\nतो प्रसिद्ध तिरुपती लाडवांची समावेश नाही तर laddu इतिहास कोणतीही ब्लॉग पोस्ट अपूर्ण असेल तिरुपती बालाजी मंदिर लाडवांची अर्पण सुरु म्हणून लवकर 2 ऑगस्ट म्हणून देवाला अर्पण म्हणून, 1715 तिरुपती बालाजी मंदिर लाडवांची अर्पण सुरु म्हणून लवकर 2 ऑगस्ट म्हणून देवाला अर्पण म्हणून, 1715 त्या या प्रसिद्ध अर्पण प्रती करते 300 वर्षांचे\nतुम्हाला माहीत आहे का, आहेत लाडवांची तीन प्रकार मंदिर तयार\nAsthanam Laddu: laddu हा प्रकार उच्च आणि पराक्रमी तयार आहे (राजकारणी उर्फ, आणि अधिकारी) प्रत्येक laddu असते 750 grammes आणि तूप उदारमतवादी प्रमाणात आहे (धणे), काजू, बदाम, आणि केशर.\nKalyanotsavam Laddu: या laddu विशेष धार्मिक समारंभ आणि खर्च 100 laddu प्रति भाग घेणार्या त्या वितरीत केले जाते.\nProktham Laddu: या सर्वात यात्रेकरू करा आणि वजन एक लहान laddu आहे 175 ग्रॅम.\n4. तिरुपती लाडवांची फक्त तिरुपती केले जाऊ शकते\nकोण देव आणि व्यावसायिक उपक्रम सुसंगत नाहीत सांगितले laddu इतिहासात आणखी एक प्रमुख घटना प्रसिद्ध तिरुपती laddu करते मिळाला आहे की खरं आहे (जी) टॅग. प्रचालन उद्देश जी टॅग सामूहिक समुदाय अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आहे.\nहे काही लोक तिरुपती laddu मंदिराचा पैसा फिरकी गोलंदाज होता असे वाटले आणि स्थानिक समुदाय केली होती नाही म्हणून वादग्रस्त हलवा. मात्र, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना न्यायालये जी टॅग मंजूर करण्याचा निर्णय घेतला लवकर मध्ये 2014 आणि naysayers गमावले.\nद तिरुपती laddu एक GI टॅग व्यापारीकरण एक उदाहरण आहे हे वितर्क दैवी घडामोडी आणि तिरुपती अनुकरण इतर अनेक मंदिरे प्रेरणा होईल, आणि अशा प्रकारे \"समाजातील मूल्ये न घेता येणारा नुकसान होऊ”, नाकारण्यात आला\n5. कधी गुलाबी laddu ऐकले\nऑक्टोबर 11, 2015, वेळ फ्रेम मुदत एक इतिहास जास्त नाही. मात्र, तो समानता मध्ये लाडवांची भूमिका लक्ष केंद्रित आणते की आमच्या गेल्या एक तारीख आहे.\nगुलाबी Ladoo पुढाकार मुलीच्या आंतरराष्ट्रीय दिवस एकाचवेळी यूके मध्ये सुरू करण्यात आली. पुढाकार एक नवीन बाळ जन्माला तेव्हा समानतेची अर्थाने आणण्यासाठी उद्दिष्ट. एक बाळ मुलगी जन्म साजरा नाही अशा सराव आहे, तर तो लाडवांची वितरीत करून एक बाळ मुलगा जन्म साजरा करण्यासाठी एक दक्षिण आशियाई रीत आहे.\nत्यामुळे हा उपक्रम समानता प्रचार कसा नाही त्यांनी एक मुलगी जन्म साजरा गुलाबी लाडवांची वितरण.\nPS: लाडवांची लोकप्रियता एक कारण आहे त्याच्या कृती देते की अष्टपैलुत्व. Motichoor Laddu, बेसन Laddu, रवा Laddu, तीळ Laddu, सुकामेवा Laddu, बंदर laddu फक्त वाण आहेत\nआपण एक गोड दात आहे का माध्यमातून लाडवांची तुमचे प्रेम व्यक्त आपल्या आज Logik प्रोफाइल\nआमच्या ब्लॉग याची सदस्यता घ्या\nविवाह विचारप्रवर्तक अद्यतने मिळवा, प्रेम आणि संस्कृती.\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\nमागील लेखभारतीय लग्न बँड – वैभवशाली मागील, अनिश्चित भविष्यात\nपुढील लेखदक्षिण भारतीय वधूची Sarees – जाती, Draping शैली, ट्रेन्ड, खरेदी टिपा\nचेन्नई मध्ये MTC बस वापरून बाई मार्गदर्शक\n11 ऑथेंटिक भारतीय विवाह गोड चेंडू लाळ करण्यासाठी\nभारतीय उन्हाळा बाटलीतल्या मध्ये 11 मन-शिट्टी कलाकृती\nभारतात डेटिंग – रेषा धरा & टिपा आपण आता एक तारीख मिळवा मदत\nभारत लग्न म्हणता – पुनरावलोकन आणि खर्चात बचत युक्त्या टिपा\nदुसरा विवाह – अंतिम मार्गदर्शक (बोनस वारंवार विचारले जाणारे प्रश्न सह + फिर्याद टिपा)\nअपंग विवाह प्रोफाइल – 5 आपण आता कॉपी करू शकता नमुने\nघटस्फोटित विवाह प्रोफाइल – 5 नमुने एक प्रतिसाद मिळविण्यासाठी हमी\nप्रेम विवाह वि आयोजित विवाह\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट 2017-2018 Makeover जादूची सोल्युशन्स प्रा. लिमिटेड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/38517", "date_download": "2018-11-20T12:16:23Z", "digest": "sha1:SV5BVOJZOSB44H2GJSBMRBGCQITEMRWW", "length": 6033, "nlines": 120, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खडकवासला.. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खडकवासला..\nमी माझ्या सॅमसंग मोबाईल मधुन काढलेला खडकवासल्याचा फोटो..\nहे अस का होतय कुणी सांगाल का प्लीज\n१६० के बी च्या आत हवा, साइज कमी करावी लागेल प्र.ची.ची पिक्चर म्यानेजर वापरुन होउ शकेल ...\nपण मग प्रची ची क्वालीटी खराब\nपण मग प्रची ची क्वालीटी खराब नाहि का होणार\nइतर वेबहोस्टींग साईटवर अपलोड\nइतर वेबहोस्टींग साईटवर अपलोड करा अन इथे डकवा.\nतिथे जाऊन फोटो अपलोड करा,\nत्यात शेअरिंगची लिंक येते. ती इथे डकवली की फोटो दिसतो.\nइब्लिस.... आपला खुप आभारी\nइब्लिस.... आपला खुप आभारी आहे..\n:-) खुप खुप धन्यवाद\nखुप खुप धन्यवाद इब्लिस मला काहिहि करुन तो फोटो टाकता येत नव्हता.. म्हणुन मग नाईलाजाने लिन्क टाकावि लागली..\nआपल्या प्रतिसादा मुळे खुप बरे वाटले.. जरा बिचकतच मि प्रची टाकले होते...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/59181", "date_download": "2018-11-20T12:15:15Z", "digest": "sha1:SRDOMUZTNHJTE4RARKXA7SGLZWQ63G3F", "length": 3757, "nlines": 85, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मंगळागौर उखाणे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मंगळागौर उखाणे\nबघता बघता श्रावण महिना येईल आणि व्रतवैकल्य चालू होतील. मंगळागौर ही त्यातील एक. ही माझी पहिलीच मंगळागौर असल्यामुळे अर्थातच थाटामाटात होणार आणि उखाणे घ्यावेच लागणार. मला मंगळागौरी साठी उखाणे सुचवावेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Congress-Fasting-against-Center/", "date_download": "2018-11-20T11:25:36Z", "digest": "sha1:CYRCISXH3SHWH6NCIOXSNFAKALNOYSNH", "length": 4907, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेसचे केंद्राविरुद्ध उपोषण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › काँग्रेसचे केंद्राविरुद्ध उपोषण\nदेशभरात वाढते दलित अत्याचार, इंधन दरवाढ आणि निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न या सर्व मुद्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेेसतर्फे सोमवारी देशभरात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजघाटावरील महात्मा गांधी यांच्या स्मृतिस्थळाजवळ बसून उपोषण केले. जिल्हा काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली शहागंजमधील गांधी पुतळ्यासमोर उपोषण करण्यात आले.\nप्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सोमवारी उपोषण करण्यात आले. औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीने शहागंजमध्ये उपोषण केले. सायंकाळी पाच वाजता राष्ट्रगीताने उपोषणाची सांगता झाली. उपोषणात इब्राहिम पटेल, अ‍ॅड. इकबालसिंग गिल, केशवराव तायडे, डॉ. जितेंद्र देहाडे, किरण पाटील डोणगावकर, समीर सत्तार, जितसिंग करकोटक, बाबा तायडे, आतिष पितळे, योगेश मसलगे, सुभाष देवकर, सेवादलाचे शहराध्यक्ष अल्ताफ पटेल, सुरेश पवार, सीमा थोरात, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सरोज मसलगे पाटील, संजीवनी महापुरे, सायली जमादार, ताहिरा शेख, वैशाली तायडे, भारती इंगळे, शहाना शेख यांच्यासह तालुकाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, नगरसेवक, विविध सेलचे अध्यक्ष आदींसह पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/BJP-heavy-preparations-in-Gandhinagar-constituency/", "date_download": "2018-11-20T12:12:37Z", "digest": "sha1:NUFKJFR7N6NMPGLKIB257Y2XG2Y4CGC5", "length": 7897, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेस बालेकिल्ल्यात भाजपची धडपड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › काँग्रेस बालेकिल्ल्यात भाजपची धडपड\nकाँग्रेस बालेकिल्ल्यात भाजपची धडपड\nकाँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मंत्री दिनेश गुंडूराव यांची राजकीय कसोटी त्यांच्या परंपरागत गांधीनगर मतदारसंघात लागणार आहे. याठिकाणी काँग्रेसला घेरण्यासाठी भाजपने जोरदार तयारी चालविली आहे. यामुळे दिनेश गुंडूराव यांना विजयासाठी चांगलाच घाम गाळावा लागणार आहे.\nगांधीनगर हा मतदारसंघ बृहन बंगळूर मनपा कार्यक्षेत्रात येतो. अतिशय उच्चभ्रू मतदारांची याठिकाणी मोठ्या प्रमाणात भरणा आहे. कन्नड चित्रपट निर्मिती येथून मोठ्या प्रमाणात होते. असे असले तरी अनेक समस्या याठिकाणी अनेक दिवसापासून ठाण मांडून बसल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागत आहे.याठिकाणी दिनेश गुंडूराव हे तिसर्‍यांदा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने ए. आर. सप्तगिरी गौडा, निजदने व्ही. नारायणस्वामी, एआयएडीएमकेचे एम. पी. युवराज यांच्यासह एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत.\nयेथील मतदार हा श्रीमंत आणि उच्चशिक्षित असला तरी मतदानासाठी कमी प्रमाणात बाहेर पडतो. यामुळे राज्यात सर्वात कमी मतदान याठिकाणी होते. ही डोकेदुखी उमेदवारांनी सतत भेडसावत असते. 2008 च्या विधानसभा निवडणुकीत दिनेश गुंडूरावना केवळ 8 हजारचे मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी त्यांनी भाजप खा. एम. पी. मोहन यांचा पराभव केला होता. 2013 मध्ये यात वाढ झाली. त्यावेळी 22 हजारच्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला. यातून त्यांची लोकप्रियता दिसून येते.\nमाजी मुख्यमंत्री आर. गुंडूराव यांचे सुपुत्र असणार्‍या दिनेश गुंडूरावना वडिलांचा राजकीय वारसा मिळाला आहे. त्या जोरावर त्यांनी याठिकाणी आपले अस्तित्व निर्माण केले आहे. मतदारसंघात सहा मनपा प्रभागांचा समावेश आहे. यामध्ये पाच काँग्रेसकडे असून केवळ एक प्रभाग भाजपच्या ताब्यात आहे. याचा फायदा दिनेश गुंडूरावना होणार आहे.\nभाजपने दिनेश गुंडूरावना शह देण्याचा प्रयत्न वारंवार चालविला आहे. परंतु भाजपची भिस्त असणारा बुद्धिजीवी मतदार मतदानासाठी बाहेर पडत नसल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. मतदानामध्ये प्रामुख्याने मध्यम आणि कनिष्ठ वर्गातील मतदार सहभागी होतात. हे प्रामुख्याने काँग्रेसचे परंपरागत मतदार आहेत. त्यामुळे काँग्रेसशी टक्‍कर देताना भाजपला अडचण येत आहे.\nयाठिकाणी तामिळी मतदारांची संख्यादेखील अधिक आहे. यामुळे एआयएडीएमके (अण्णा) ने उमेदवार दिला आहे. यातून काँग्रेसच्या मतात घट करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. मात्र मतदार भाजपला कितपत साथ देतात, यावर काँग्रेसचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. या मतदारसंघात निधर्मी जनता दलाकडून अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न याठिकाणी करण्यात येत आहे. ‘आप’ नेदेखील याठिकाणी उमेदवार दिला असून उच्चभ्रू लोकांना मतदानाचे आवाहन केले आहे.\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/street-light-closed-issue/", "date_download": "2018-11-20T12:01:30Z", "digest": "sha1:WWLHIL57ERMDAUL3L35OXJ2KXUPS3DLW", "length": 11430, "nlines": 43, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बंद पथदीपांवरून अभियंते धारेवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बंद पथदीपांवरून अभियंते धारेवर\nबंद पथदीपांवरून अभियंते धारेवर\nशहरातील अनेक ठिकाणचे पथदीप व हायमास्ट बंद पडलेले असले तरी दुरुस्त करण्याकडे इलेक्ट्रीकल अभियंत्यांनी व कंत्राटदारांनी दुर्लक्ष केल्याबद्दल सोमवारी झालेल्या मनपा प्रशासकीय बैठकीमध्ये त्यांना धारेवर धरण्यात आले.\nबैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर बसाप्पा चिक्‍कलदिन्नी होते. बेळगाव शहरातील 30 टक्के पथदीप बंद पडलेले असल्याने नागरिकांना रात्रीच्यावेळी अंधारातून ये-जा करावी लागत आहे. महात्मा फुले रोडवरील सर्वच पथदीप बंद पडलेले आहेत. टीचर्स कॉलनीमधील हायमास्ट बंद पडलेले आहेत. त्यासंदर्भात कंत्राटदाराकडे व इलेक्ट्रीकल विभागाच्या अभियंत्याकडे तक्रारी केल्या तरी त्याची दुरुस्ती केलेली नसल्याची तक्रार माजी महापौर किरण सायनाक, रवि धोत्रे, संजय सव्वाशेरी व इतरांनी केली.\nकंत्राटदारांकडे पथदीप दुरुस्तीच्या एकूण 8 गाड्या पाहिजेत. परंतु त्यांच्याकडे केवळ चारच गाड्या कार्यरत आहेत. पथदीपांबद्दल नगरसेवकांनी व नागरिकांनी तक्रारी केल्या तरी पथदीप दुरुस्ती करणार्‍या जिप शहराच्या वेगळ्याच ठिकाणी असल्याचे सांगण्यात येते. पथदीप बंद पडल्याची तक्रार केली असता ते कोठे बंद पडलेत ते दाखविण्यास या, असे ते कर्मचारी नगरसेवकांनाच आदेश देत असल्याची तक्रार संजय सव्वाशेरी यांनी मांडली\nबंद पडलेले हायमास्ट दुरुस्त करण्याची जबाबदारी कंत्राटदारांची व इलेक्ट्रीकल विभाग अभियंत्याची आहे. अरविंद इलेक्ट्रीकल या कंत्राटदाराने दोन वर्षे पथदीपांचे कामच केले नव्हते. मनपा सभागृहाने त्यांचे बिल देऊ नये, असा ठरावही केला होता. परंतु मनपाने त्या बिल अदा केले होते. त्यामुळे पथदीप विभागामध्ये किती अंधाधुंद कामकाज चालले आहे ते लक्षात येते, असे किरण सायनाक म्हणाले.\nमनपाचा महसूल विभाग म्हणावी तशी वसुली नसल्याने मनपाच्या खजिन्यामध्ये ठणठणाट आहे. शहरातील बेकायदा इमारत मालकांकडून दुप्पट कर वसूल केला जात आहे. जिल्हाधिकार्‍यांनी एक बैठक घेऊन दुप्पट कर वसूल करू नये, अशी सूचना केलेली असली तरी महसूल विभाग दुप्पट कर वसूल करीत असल्याची तक्रार नगरसेवक रमेश सोनटक्‍की यांनी केली.\nमनपाचे कर्मचारीच महसूल गोळा करण्याकडे टंगळमंगळ करीत असतील तर महसूल कसा गोळा होणार असे दीपक जमखंडी यांनी विचारले. महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या बैठका घेण्यात आल्या पाहिजेत. परंतु त्या बैठका घेण्यात आल्या नाहीत ते काम केवळ नगरसेवकांनी करावयाचे का असे दीपक जमखंडी यांनी विचारले. महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या बैठका घेण्यात आल्या पाहिजेत. परंतु त्या बैठका घेण्यात आल्या नाहीत ते काम केवळ नगरसेवकांनी करावयाचे का असा प्रश्‍नही जमखंडी यांनी आयुक्‍तांना विचारला.\nडॉ. दिनेश नाशिपुडी यांनी मनपाच्या प्लॉटवर अनेक घरे बांधलेली आहेत. त्या संबंधी कार्यवाही केव्हा करणार मनपाच्या प्लॉटवर घरे बांधताना मनपाचा स्टाफ काय करीत असतो. प्लिथं लेव्हलवरतीच ती बांधकामे रोखण्याचे काम मनपाने करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. त्यावर शहर अभियंता आर. एस. नायक म्हणाले, बनावट कागदपत्राद्वारे मनपाच्या प्लॉटवर घरे बांधण्याकरिता बांधकाम परवाने घेण्यात आले आहेत. ते प्लॉटस् मनपाचे असल्याने आता त्यावरील परवाने रद्द करता येतात.\nमनपाचे कायदा अधिकारी अ‍ॅड. उमेश महंतशेट्टी म्हणाले, मनपाच्या त्या प्लॉटस्बद्दल न्यायालयात खटले चालू आहेत. त्या खटल्यांचा निकाल लागल्यानंतर ते प्लॉटस् ताब्यात घेता येतील.\nबेळगाव शहरामध्ये भूमिगत केबल घालण्याकरिता हेस्कॉमने शहरातील अनेक रस्ते खोदले आहेत. परंतु त्याची दुरुस्ती केलेली नाही. त्याबद्दलही या बैठकीमध्ये हेस्कॉम अभियंत्याला धारेवर धरण्यात आले. ते नादुरुस्त रस्ते तातडीने दुरुस्त करण्याकडे हेस्कॉमने गांभीर्याने लक्ष द्यावे, असा आदेश आयुक्‍त तायण्णावर यांनी दिला.\nशहरातील धोकादायक वृक्षाबद्दलही बैठकीमध्ये जोरदार तक्रार करण्यात आली. धोकादायक वृक्ष तोडण्याबद्दल तक्रारी केल्यातरी वनखात्यातर्फे लक्ष देण्यात येत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना व वाहनचालकांना त्या धोकादायक वृक्षांचा धोका वाढलेला आहे. आतापर्यंत शहरातील 42 वृक्ष तोडण्यात आल्याची माहिती वनाधिकार्‍यांनी दिली.\nमनपा आयुक्‍त कृष्णेगौडा तायण्णावर यांनी वनखात्याने शहरातील धोकादायक वृक्षांची पाहणी करून ती झाडे तोडण्यात यावीत, त्याशिवाय वीजवाहिनीला वृक्षांच्या फांद्या लागलेल्या असतील तर त्या फांद्या तोडण्याचे कामही वनखात्याने तातडीने हाती घ्यावे, असा आदेश बजावला.\n१९८४ शिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण \nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखांचे अर्थसहाय्य\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Satej-Patil-Comment-On-Dhananjay-Mahadik/", "date_download": "2018-11-20T11:27:57Z", "digest": "sha1:ITCSHMNTV3A6L7H2MER3J75BSBYQ2SVC", "length": 6926, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खासदार महाडिक जत्रेतील किल्‍लीचा ट्रॅक्टर : सतेज पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › खासदार महाडिक जत्रेतील किल्‍लीचा ट्रॅक्टर : सतेज पाटील\nखासदार महाडिक जत्रेतील किल्‍लीचा ट्रॅक्टर : सतेज पाटील\nभीमा कृषी प्रदर्शन, दहीहंडीला ‘गोकुळ’ने किती पैसे दिले खा. धनंजय महाडिक हे जत्रेतील खेळण्यातील ट्रॅक्टर आहेत. जेवढी किल्‍ली तेवढीच चाल, याप्रमाणे ते अर्धवट माहितीवर बोलत असल्याची टीका आ. सतेज पाटील यांनी केली. आमचा लढा हा ‘गोकुळ’च्या उत्पादकांसाठी असून, दराच्या विषयाला फाटा देण्यासाठीच खा. महाडिक व ‘गोकुळ’चे संचालक मोर्चा काढत असल्याचा आरोप आ. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.\nखा. महाडिक यांनी भीमा कारखान्याच्या कामगारांचा मागील दहा महिन्यांचा पगार व ऊस उत्पादकांची रक्‍कम दिलेली नाही. ती अगोदर द्यावी व नंतर आमच्या कारखान्यावर बोलावे, असा टोला आ. पाटील यांनी खा. महाडिकांना लगावला. निषेध मोर्चोचे आयोजन करून दूध उत्पादकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. जर दुधाला दोन रुपये कमी मिळत असतील, तर उत्पादक या मोर्चाला जाणार नाहीत; पण मोर्चासाठी दूध उत्पादकांनी यावे यासाठी मोठा दबाव टाकला जात असल्याचा आरोप आ. पाटील यांनी केला. दूध उत्पादकाला दर देण्यासाठी संघाचा वाहतूक खर्च, स्कॉर्पिओचा खर्च, खरेदीत पारदर्शकता आणावी, अशी मागणी केली. मात्र, त्यावर न बोलता वैयक्‍तिक टीकाटिप्पणी केली जात आहे. संघात 100 टँकर कार्यरत आहेत. हे टँकर कोणाचे आहेत, याची माहिती माझ्याकडे आहे. संघाने ती जाहीर न केल्यास आपण ती जाहीर करू, असा इशारा आ. पाटील यांनी दिला. यावेळी बाबासाहेब देवकर उपस्थित होते.\n...आणि हे खासदार शेतकरीविरोधी खा. संभाजीराजे हे गडकिल्‍ले वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शेतकर्‍यांचे खासदार ऊस उत्पादकांना प्रतिटन 300 रुपये जादा मिळावेत म्हणून आंदोलन करत आहेत. खा. धनंजय महाडिक मात्र दूध दर कपातीचे समर्थन करून शेतकर्‍यांच्या चुलीत पाणी ओतत असल्याची टीका आ. पाटील यांनी केली.\nवाचा : ‘मी शेतकर्‍यांचा उपयुक्‍त ट्रॅक्टर’ : खा. महाडिक\nनुकसानीची भरपाई मनसेने द्यावी : अशोक चव्हाण\n‘मी शेतकर्‍यांचा उपयुक्‍त ट्रॅक्टर’\nखासदार महाडिक जत्रेतील किल्‍लीचा ट्रॅक्टर : सतेज पाटील\nनवीन तलाठ्यांना प्रशिक्षणच नाही\nगोकुळ’ला बदनाम करणार्‍यांविरोधात निषेध मोर्चा\nतिरडी मोर्चावरून मनपा सभेत बोंबाबोंब\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Good-response-Marathon-Championship-in-Patpahale/", "date_download": "2018-11-20T11:28:34Z", "digest": "sha1:ZCJDDET2XGJJ4MOBSBEHQBRYJC3SOZ2V", "length": 8623, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाटपन्हाळे मॅरेथॉन स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › पाटपन्हाळे मॅरेथॉन स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद\nपाटपन्हाळे मॅरेथॉन स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद\nगेली 21 वर्षेे अमाप उत्साहात सुरू असलेली पाटपन्हाळे मॅरेथॉन याही वर्षी प्रचंड उत्साहात पार पडली. यावर्षी तब्बल 42.195 कि.मी. अंतराची पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य होते.तर खुल्या गटामध्ये महिलांसाठी 21.098 कि.मी.एवढे अंतर ठेवण्यात आले होते.10 वर्षांखालील मुले आणि मुलींपासून घेतलेल्या या स्पर्धेत दापोलीच्या मुलांचा वरचष्मा राहिला.सांघिक गटाचे पुरूषांचे प्रथम पारितोषिक गुहागर तालुक्यातील प्रतिष्ठित राजे अ‍ॅकॅडमी गिमवीने पटकावले तर महिलांमध्ये हर्णे स्पोर्ट्स क्लब दापोलीने सांघिक महिलांचे प्रथम बक्षिस मिळविले.\nपाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गेली 21 वर्षे ही मॅरेथॉन स्पर्धा सुरू आहे.यावर्षी पूर्ण मॅरेथॉनसाठी 42 कि.मी. अंतर ठेऊन ही स्पर्धा कोकण विभागासाठी ठेवण्यात आली होती.सुमारे 9 हजार स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला.10 वर्षाखालील मुले आणि मुली, 14 वर्षाखालील मुले आणि मुली, 18 वर्षाखालील मुले आणि मुली, महिला आणि पुरूषांसाठी खुला गट, ज्येष्ठ नागरिक पुरूष आणि महिला अशा 10 भागांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या.\n10 वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक मनाली महेंद्र खरे जि.प.शाळा कोळबांदे्र, 10 वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक पार्थ गजानन चोगले हर्णे स्पोर्ट्स क्लब दापोली, 14 वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक ऋतुराज रविंद्र हुमणे सह्याद्री स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी सावर्डे, 14 वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक साक्षी संजय जड्याळ सह्याद्री स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी सावर्डे, 18 वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक रिया संदीप शिंदे डि.बी.जे. चिपळूण, 18 वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक सागर अशोक म्हसकर राजे अ‍ॅकॅडमी गिमवी यांनी मिळविला.\nखुल्या महिला गटातील 21 कि.मी.अंतर चिपळूणच्या प्रमिला पांडूरंग पाटील हीने 01.38.09 वेळेत पार पडून प्रथम क्रमांक मिळविला.सर्वात महत्त्वाची प्रतिष्ठित शर्यत खुल्या गटातील पुरूषांसाठी 42.195 कि.मी.होती. ही स्पर्धा जे.एस.डब्ल्यू. वाशिंद ठाणे च्या अनिल शिवाप्पा कोरवी याने 02.49.36 सेकंदात पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला तर डी.बी.जे.चिपळूणचा अविनाश गजानन पवार याने हेच अंतर 02.52.40 वेळेत पूर्ण करून दुसरा क्रमांक मिळविला, तृतीय क्रमांक राजे अ‍ॅकॅडमी गिमवीच्या दिनेश म्हात्रे याने 03.01.42 वेळेत पार करून मिळविला.\nज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत रत्नागिरी नेहुटराम शंकर विश्‍वकर्मा याने प्रथम तर मनिषा रामदास जानवलकर यांनी महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यासाठी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री अनंत गिते, संस्थेचे चेअरमन भालचंद्र चव्हाण, उद्योजक राजन झवेरी, एशियन आर्टचे श्री.राजन झवेरी व देशपांडे, बँक ऑफ इंडियाचे शशिकांत बडबडे, निवृत्‍त परिवहन आयुक्‍त डी.जी.जाधव, सारस्वत बँकेचे अतुल निफाडकर, जि.प.महिला बालकल्याण सभापती ऋतुजा खांडेकर, सेना जिल्हा प्रमुख सचिन कदम, संस्थेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते. नियोजन प्रा.संजीव मोरे व सहकार्‍यांनी केले.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/There-is-no-complete-promise-given-by-Modi/", "date_download": "2018-11-20T11:29:44Z", "digest": "sha1:X2DBYZYVEKDXA553PANVBHCOO2IMKWIA", "length": 7766, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सत्तेचा संसार अन् काडीमोडचे नाटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सत्तेचा संसार अन् काडीमोडचे नाटक\nसत्तेचा संसार अन् काडीमोडचे नाटक\n26 मे रोजी संसदभवनच्या पायरीला नतमस्तक होऊन पंतप्रधानपदाची शपथ घेणार्‍या नरेंद्र मोदींनी दिलेले एकही आश्‍वासन अद्याप पूर्ण केले नाही. निवडणुक जाहिरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण न करता नोटाबंदी, जीएसटी अशा अन्यायकारक निर्णयामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्या विरोधात शहरात पहिल्यांदा काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. सेना सध्या भाजपच्या विरोधात आंदोलने घेण्याचा दिखावा करत आहे; मात्र भाजप शिवसेनेचा हा सत्‍तेचा संसार असून काडीमोडचे नाटक करत असल्याची टिका काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत केली.\nया वेळी माजी महापौर कविचंद भाट, प्रदेश सदस्य संग्राम तावडे, प्रदेश अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, प्रदेश मागासवर्गीय सेलचे उपाध्यक्ष गौतम आरकडे, शहाबुद्दीन शेख, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ नागरिक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, मयुर जैयस्वाल आदी उपस्थित होते.\nसाठे म्हणाले की, मागील लोकसभा निवडणुकीत मतदान झालेल्या 31 टक्केमतदारांनी भाजपाकडे विश्‍वासाने सत्ता सोपविली; परंतू नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने देशातील जनतेचा विश्‍वासघातच केला आहे. त्यामुळे आगामी काळात ‘26 मे’ हा दिवस विश्‍वासघात दिवस म्हणून पाळला जाईल. आगामी 2019 लोकसभा निवडणूकीत देशातील 125 कोटी जनता भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्रपक्षांना नाकारणार आहे. मागील या चार वर्षाच्या काळात मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले. देशभरातील शेती उत्पादनाला हमी भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करित आहेत.\nपरदेशातील काळा पैसा 100 दिवसात आणू व सर्वांच्या खात्यात 15 लाख रूपये भरू म्हणणारे मोदी हे नीरव मोदी, विजय मल्ल्या, पीएनबीमधील भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या खात्याध्ये मात्र हजारो कोटी भरले. त्यावर मोदी का बोलत नाहीत. बेरोजगारी, भूकबळी, शेतकरी आत्महत्या, वाढती महागाई यावर निर्णय न घेतला स्वत:च्या जाहिरातींवर हजारो कोटी खर्च पाच हजार कोटी करणार्‍या मोदींना जनतेच्या प्रश्‍नांची उत्तरे द्यायलाच हवीत. पेट्रोल, डीझेल जीएसटी अंतर्गत न घेता रोज सकाळी भाववाढ करून 10 लाख कोटींचा डाका जनतेच्या खिशावर सरकारने टाकला आहे.\nशहरातील प्रश्‍न सोडविण्यासाठी दिलेले आश्‍वासन पुर्ण केलेले नाही. पीएमआरडीए विलीनीकरण करण्याचा घाट आहे. त्यामध्ये आर्थिक गणित आहे. शास्तीकर कमी करण्याचे आश्‍वासन दिले असतानाही कमी केला नाही. पालकमंत्र्यांनी नवीन एकही प्रकल्प आणला नाही. निवडणुकीच्या तोंडावर लष्कराने बंद केलेले रस्ते खुले करण्याचा दिखावा, केला जात असल्याचा आरोप या वेळी साठे यांनी केला.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-shivshahir-babasaheb-purandare/", "date_download": "2018-11-20T11:25:04Z", "digest": "sha1:HJUDUWU3STFVEHYWYMCBKTZVTRPWTBD2", "length": 6588, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अन् उलगडले ५० वर्षांपूर्वीच्या रायगडाचे चित्रदर्शी रूप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › अन् उलगडले ५० वर्षांपूर्वीच्या रायगडाचे चित्रदर्शी रूप\nअन् उलगडले ५० वर्षांपूर्वीच्या रायगडाचे चित्रदर्शी रूप\nभारताला स्वतंत्र्य मिळाल्यानंतरचा काही वर्षांचा कालावधी..., त्यात स्वत:च्या पायवर उभारण्यासाठीच्या सरकारच्या धडपडी.., चित्रपट क्षेत्रात होणारा अतुलनीय बदलांचा काळ..., एकीकडे शिवकाळ संपल्यानंतरही अंगावर येत राहणारा शिवशाहीचा शहारा..., डोंगराळ भाग आणि घनदाट जंगल... असे वातावरण दर्शविणार्‍या दुर्मिळ 50 वर्षांपूर्वीच्या कृष्णधवल लघुपटातून ‘किल्ले रायगड’ चे चित्रदर्शी रूप उलगडले.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘किल्ले रायगड’ वर पन्नास वर्षांपूर्वी केलेला दुर्मिळ लघुपट पाहण्याची संधी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडून सोमवारी चित्रपट रसिकांना मिळाली. कोल्हापूरचे चित्रपट निर्माते माधव शिंदे यांनी बरोबर पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे 27 नोव्हेंबर 1967 रोजी या लघुपटाची निर्मिती केली होती, त्याचेच औचित्य साधून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत चित्रपट रसिकांना हा लघुपट दाखविला.\nया वेळी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम उपस्थित होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (लॉ कॉलेज रस्ता) चित्रपटगृहात या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले. कोल्हापूर चित्रनगरीच्या खास पठडीत तयार झालेले आणि ‘शिकलेली बायको’, ‘गृहदेवता’, ‘धर्मकन्या’ यासारखे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित करणारे माधव शिंदे यांनी हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. मंगेशकर कुटुंबांच्या ‘महालक्ष्मी चित्र’ ने त्याची निर्मिती केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात रायगड किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे लक्षात घेऊन दिग्दर्शक शिंदे यांनी या लघुपटात ‘किल्ले रायगड’चे संपूर्ण अंतरंग उलगडून दाखविले.\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस\nपुणे :गुटखा गोदामावर पोलिसांचा छापा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात\n‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट\nदहावी -बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Citizens-showed-faith-in-BJP-says-Prithviraj-Deshmukh/", "date_download": "2018-11-20T11:27:22Z", "digest": "sha1:HUWEBPNDIIFJ6Y5GAQFRAEB5O2POPVO7", "length": 4900, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नागरिकांनी भाजपवर विश्वास दाखवला : पृथ्वीराज देशमुख | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › नागरिकांनी भाजपवर विश्वास दाखवला : पृथ्वीराज देशमुख\nनागरिकांनी भाजपवर विश्वास दाखवला : पृथ्वीराज देशमुख\nसांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत या तीनही शहरांतील नागरिकांनी भाजपवर विश्वास दाखवला आहे. आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांच्या आणि राज्यशासनाच्या माध्यमातून त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही करू, अशी ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिली.\nते म्हणाले, आम्हाला विजयाचा आत्मविश्वास होता. वास्तविक आमच्या अंदाजापेक्षा दोन-तीन जागा कमीच आल्या. आम्ही पंचेचाळीस जागांची तयारी आणि अपेक्षा ठेवली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमच्या पक्षावर आणि सरकारवर वाटेल ती टीका केली. वाटेल तसे आरोप केले. मात्र आम्ही त्यांच्या असल्या प्रचाराला उत्तरे देत बसलो नाही. आम्ही थेट नागरिकांशी संवाद साधला. अत्यंत संयमाने प्रचार केला. त्यांच्या रोजच्या जीवनातल्या समस्या समजावून घेतल्या. त्या महापालिकेमार्फत सोडवण्याची हमी दिली. त्यामुळे विरोधकांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रचाराला नागरिकांनी थारा दिला नाही.\nदेशमुख म्हणाले, या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यातील भाजपचे अभिनंदन केले आहे. या महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी जे-जे शक्य आहे, ते-ते करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Maharashtra-Public-Service-Commission-examinations-1317-students-absentee/", "date_download": "2018-11-20T11:28:00Z", "digest": "sha1:6C7JYLE4TXPMOSURFYRLDFOCGHX7VGIG", "length": 4583, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस १३१७ विद्यार्थी गैरहजर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस १३१७ विद्यार्थी गैरहजर\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस १३१७ विद्यार्थी गैरहजर\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा सातारा जिल्ह्यातील 14 केंद्रावर रविवारी पार पडली. 4 हजार 688 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून तब्बल 1 हजार 317 विद्यार्थी परीक्षेस गैरहजर राहिले. सर्वच्या सर्व केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.\nसातारा जिल्ह्यातील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालय, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, अरविंद गवळी कॉलेज, अनंत इंग्लिश स्कूल, यशोदा टेक्नीकल कॅप्मस, महाराजा सयाजीराव विद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजे, के.बी.पी. पॉलिटेक्नीक पानमळेवाडी, के.बी.पी. इंजिनिअरींग सदरबझार, कला व वाणिज्य महाविद्यालय या 14 परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वच्या सर्व केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/only-30-percent-of-your-money-in-bank-is-safe/", "date_download": "2018-11-20T11:08:27Z", "digest": "sha1:5TSOCO375M7KAKI2OJ7PWAEKFNQEME7K", "length": 16637, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "तुमच्या खात्यातील ३० टक्के रक्कमच सुरक्षित | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nओवैसींकडून काँग्रेसचा भांडाफोड, एमआयएमला दिली होती 25 लाखाची ऑफर\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\nचीन तयार करतोय कृत्रिम सूर्य\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nतुमच्या खात्यातील ३० टक्के रक्कमच सुरक्षित\nसहकारी बँका किंवा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये एखाद्या खातेदाराची जेवढी रक्कम जमा असेल त्यापैकी फक्त ३० टक्के रकमेचीच गॅरंटी देण्यात आली आहे. त्यामुळे जर बँक बुडालीच तर तुमच्या एकूण जमा रकमेपैकी केवळ ३० टक्के रक्कमच तुम्हाला परत मिळणार आहे. बाकीची रक्कम बुडीत खात्यात जाईल. मग, भले तुमच्या खात्यात लाखो रुपये असू द्या, असा धक्कादायक खुलासा आरबीआयने आपल्या अहवालातून केला आहे. दरम्यान, देशभरातील सर्व प्रकारच्या बँकांमध्ये एकूण १०३ लाख कोटी रुपये जमा असून त्यापैकी केवळ ३०.५० लाख कोटी रुपयांचीच गॅरंटी देण्यात आली आहे.\nआरबीआयच्या अहवालानुसार देशातील २१२५ बँकांमध्ये सप्टेंबर २०१७ पर्यंत १०३५३१ अब्ज रुपये म्हणजेच जवळपास १०३ लाख कोटी रुपये जमा आहेत. त्यातील केवळ २९.५ टक्के रक्कमच सुरक्षित आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘यूपी’मध्ये डॉ. आंबेडकर यांचा पुतळा उखडला\nपुढीलफोटो गॅलरी- गिरगाव गुढीपाडवा शोभायात्रा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nआम्ही ऑन ड्युटी आहोत आम्हाला सोडा; पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांची ट्रॅफिक पोलिसांना...\nसीबीआय अधिकारी वाद; सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढत 29 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली\nपत्नीला सोडल्यामुळे 25 प्रवासी हिंदुस्थानींचे पासपोर्ट सरकारकडून रद्द\nLIVE- विधानसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad-marathwada/marathi-news-farmer-jalna-grapes-103157", "date_download": "2018-11-20T12:45:23Z", "digest": "sha1:TZBBKMDVJQDD7Y6QA55IKA5ZMIQXFRSF", "length": 9350, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news farmer jalna grapes खडकाळ जमिनीवर बहरली द्राक्ष बाग | eSakal", "raw_content": "\nखडकाळ जमिनीवर बहरली द्राक्ष बाग\nगुरुवार, 15 मार्च 2018\nशेततळे केल्याने मला पाण्याचे नियोजन करता आले. हक्‍काचे पाणी असल्यास कोणतेही पीक शेतकरी घेऊ शकतो. या भागात द्राक्ष लागवड करण्यास कोणीही तयार होताना दिसत नाही. मी द्राक्ष लागवडीबाबत नातेवाइकांकडून माहिती आणि मार्गदर्शन घेतले. त्यामुळे द्राक्ष बाग फुलविता आली आहे.\n- बाबासाहेब टकले, रोहिलागड, शेतकरी\nरोहिलागड - अंबड तालुक्‍यातील रोहिलागड परिसरात डोंगराळ, खडकाळ, मुरमाड जमिनी यात नेमके कोणते पीक घ्यावे, हा प्रश्न या परिसरातील शेतकऱ्यांना पडतो; मात्र येथील एका शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत खडका जमिनीवरही द्राक्ष बाग फुलवून नंदनवन तयार केले आहे. यातून त्यास चांगले उत्पन्नही मिळत आहे.\nबाबासाहेब टकले यांना आपल्या खडकाळ जमिनीवर पारंपरिक शेतीला फाटा देत या जमिनीवर शेततळे करून द्राक्ष बाग फुलविली आणि त्यातून त्यांना भरघोस उत्पन्नदेखील मिळत आहे. त्यांना चार एकर जमीन असून सध्या त्यांनी आपल्या एक एकर जमिनीत द्राक्ष बाग लागवड केली; तसेच नियोजनबद्ध पद्धतीने शेती करून त्यातून जवळपास आठ टन द्राक्ष उत्पन्न मिळविले आहे.\nअजून चार ते पाच टन उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. तीस ते चाळीस रुपये प्रतिकिलो याप्रमाणे विक्री केली.\nत्यातून त्यांना अडीच ते तीन लाख रुपये मिळाले असून, अजून दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. त्यांनी शेततळ्याच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात केली. चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवीत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी खडकाळ, मुरमाड, दगड असलेल्या जमिनीत द्राक्ष लागवड करून यश मिळविले आहे. त्यांचे गारपिटीमुळे कुठलेही नुकसान झाले नसल्याने निसर्गाचे जणू आभार मानले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-holi-festival-satara-100574", "date_download": "2018-11-20T12:08:10Z", "digest": "sha1:VNM7GA254JEOTGCUD6A7IOITUKEGPBYY", "length": 11448, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news holi festival satara \"होळी लहान... पोळी दान | eSakal", "raw_content": "\n\"होळी लहान... पोळी दान\nगुरुवार, 1 मार्च 2018\nसातारा - दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. दिवसेंदिवस पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहून गेल्या काही वर्षांत प्रदूषणविरहित होळी साजरी करण्यासाठी नागरिक पुढाकार घेऊ लागलेत. या उपक्रमांना पाठबळ म्हणून विविध संस्था सरसावलेल्या दिसतात. अशा विविध उपक्रमांना नागरिकही प्रतिसाद देऊ लागलेत.\nसातारा - दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. दिवसेंदिवस पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहून गेल्या काही वर्षांत प्रदूषणविरहित होळी साजरी करण्यासाठी नागरिक पुढाकार घेऊ लागलेत. या उपक्रमांना पाठबळ म्हणून विविध संस्था सरसावलेल्या दिसतात. अशा विविध उपक्रमांना नागरिकही प्रतिसाद देऊ लागलेत.\n\"होळी लहान करा, पोळी दान करा', हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम वृक्षतोड रोखण्याबरोबरच गरिबांच्या मुखात अन्न जात असल्याने राज्याला आदर्श ठरू लागला आहे. घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी होळी पेटवली जाते. होळी पेटविण्यासाठी छोटी, मोठी झाडे तोडली जातात. त्यातून वृक्षतोड होते, प्रदूषण होते. होळीभोवती अपशब्द उच्चारले जातात. त्यातून अनेक वाईट घटना घडतात. तरीही होळीनिमित्त सर्वांत जास्त हानी होते ती पर्यावरणाची. त्यामुळेच आता नागरिकांत प्रबोधन होऊ लागले आहे. होळी लहान स्वरूपात साजऱ्या होऊ लागल्या आहेत. होळीमध्ये अग्निदेवतेसाठी पोळी अर्पण करतात. त्यातून अन्नाची निष्कारण नासाडी होते. याबाबतही \"अंनिस' व अन्य संस्थांद्वारे प्रबोधन केले जात आहे. होळीत पोळी न टाकण्याच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे.\nयंदाही हा उपक्रम \"अंनिस'तर्फे राबविला जाणार आहे. नागरिकांनी होळीचा नैवद्य दाखविल्यानंतर बाजूला काढून ठेवावा, पोळी कोरडी ठेवावी, कोरड्या खोक्‍यात किंवा डब्यात त्या गोळा कराव्यात. या जमा झालेल्या पोळ्या \"अंनिस'च्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करा, असेही आवाहन करण्यात आले आहे. यंदा होळीनिमित्त जमा होणाऱ्या पोळ्या \"अंनिस'चे कार्यकर्ते आकाशवाणी झोपडपट्टीत जाऊन वाटणार आहेत. या उपक्रमाच्या माहितीसाठी उदय चव्हाण (मो. 9423865444) यांच्याशी संपर्क साधावा.\nविविध संस्था, संघटनांच्या पुढाकाराची गरज\nविविध मंडळे, संस्थाही पोळ्या जमा करून त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी वंचितांपर्यंत पोचवू शकतात. \"पोळी वाटणे' हा उपक्रम कोणीही एखादी गरीब वस्ती निवडून त्यांच्या पातळीवर राबविल्यास मिष्टान्न अन्नाची राख होण्यापेक्षा एखाद्याच्या मुखात जाईल. त्यादृष्टीने विविध संस्था व संघटनांनी पोळी दान करण्याचा उपक्रम राबवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/bjp-mps-look-back-me-rahul-gandhi-133595", "date_download": "2018-11-20T12:37:31Z", "digest": "sha1:NHR65YNRLP7QPZYA3DZBM2IM3Y4R5364", "length": 9956, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP MPs look back at me: Rahul Gandhi भाजप खासदार मला पाहून मागे जातात : राहुल गांधी | eSakal", "raw_content": "\nभाजप खासदार मला पाहून मागे जातात : राहुल गांधी\nगुरुवार, 26 जुलै 2018\nनवी दिल्ली: राजकीय विरोधकांशी लढण्याची रणनीति बनविताना कुणाचा द्वेष करण्याची गरज नाही. मी लालकृष्ण अडवाणी यांच्याशी असहमत असू शकतो, त्यांचा विरोध करू शकतो, भांडू शकतो पण त्यांचा द्वेष करण्याची गरज नाही. हा, मी त्यांना मिठी जरुर मारू शकतो. असे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व्यक्त केले. लोकसभेतील अविश्वास ठरावाच्या भाषणानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी राहुल गांधी बोलत होते.\nपुढे मजेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, आजकाल भारतीय जनता पक्षाचे खासदार मला पाहून दोन पाऊले मागे जातात बहुतेक ते असा विचार करत असतील की, मी त्यांना मिठी मारेल.\nनवी दिल्ली: राजकीय विरोधकांशी लढण्याची रणनीति बनविताना कुणाचा द्वेष करण्याची गरज नाही. मी लालकृष्ण अडवाणी यांच्याशी असहमत असू शकतो, त्यांचा विरोध करू शकतो, भांडू शकतो पण त्यांचा द्वेष करण्याची गरज नाही. हा, मी त्यांना मिठी जरुर मारू शकतो. असे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व्यक्त केले. लोकसभेतील अविश्वास ठरावाच्या भाषणानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी राहुल गांधी बोलत होते.\nपुढे मजेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, आजकाल भारतीय जनता पक्षाचे खासदार मला पाहून दोन पाऊले मागे जातात बहुतेक ते असा विचार करत असतील की, मी त्यांना मिठी मारेल.\nप्रसिद्ध लेखक करन थापर यांच्या पुस्तक प्रकाशना सोहळ्यानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राहुल गांधी यांच्यासह माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवणी, करण सिंह, मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे सरचिटनीस सिताराम येचुरी यावेळी उपस्थित होते.\nयावेळी राहुल गांधी म्हणाले, करण सिंह यांनी आपल्या देशा विषयी सांगताना धर्माच्या संदर्भातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टा मला द्वेष करायला सांगत नाहीत. सिताराम येचुरी यांच्याशी मी लढू शकेल पण त्यांचा द्वेष नाही करणार. पण भाजपचे लोकांना असा का विचार करतात हे मला समजत नाही.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7084-in-a-horrific-incident-kalyan-rpf-police-molest-women-while-sleeping", "date_download": "2018-11-20T11:53:49Z", "digest": "sha1:PVCXMOX5ND53OTA2YZ6J5LCM2VZ2PZQG", "length": 7305, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कल्याणमध्ये खाकीला काळीमा, रक्षकच बनला भक्षक... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकल्याणमध्ये खाकीला काळीमा, रक्षकच बनला भक्षक...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nगर्दीच्या ठिकाणी छेड काढणारे नेहमीच पाहायला मिळतात. मात्र कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकाराने रक्षकच भक्षक झाल्याचे समोर आले आहे. कल्याणच्या रेल्वे स्थानकात चित्रित केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे.\nकल्याण रेल्वे स्थानकातील 4 नंबर प्लॅटफॉर्मवर एका आरपीएफ जवानाने झोपेचं सोंग करत महिलेची छेड काढली होती. हे चकित करणार दृश्य एका व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये कैद केले आणि या महिलेची छेड काढणाऱ्या या आरपीएफ जवानाला स्थानकातील प्रवाश्यांच्या मदतीने चोप दिला.\nया व्हिडीओमध्ये महिलेच्या मांडीवर एक बाळ आहे आणि आरपीएफ जवान तिच्या पाठीवरून हात फिरवताना दिसून येत आहे. हा व्हायरल झालेला व्हिडीओ प्रसारमाध्यमांच्या हाती लागल्यानंतर या आरपीएफ जवानावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.\nसध्या रेल्वे पोलीस या महिलेचा शोध घेत असून मोबाईल मध्ये व्हिडीओ टिपणाऱ्या युवकाचा शोध स्थानकावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेतला जात आहे.\nपार्किंगच्या वादातून तरुणावर गोळीबार\nट्रकच्या धडकेत चिमुकल्याने गमावला जीव\nकामगाराच्या चलाखीने लाखोंचे नुकसान बचावले; घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद\nकाच फोडून लाखोंचे दागिने लंपास; कल्याणमधील धक्कादायक प्रकार\nकल्याणच्या वाडेघर डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला आग; 10 तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://vivektavatephotos.blogspot.com/", "date_download": "2018-11-20T11:55:18Z", "digest": "sha1:54FXHRAIBCSUAKESQMHTRNBLYBZP6BGE", "length": 11762, "nlines": 154, "source_domain": "vivektavatephotos.blogspot.com", "title": "कॅमे-यातून .....", "raw_content": "\n२३.०९.२०१७ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला मी काढलेला फोटो\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\n१२.०५.२०१७ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला मी काढलेला फोटो\nयेथे क्लिक करावे ==>> बहावा\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\n१५.०३.२०१७ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला मी काढलेला फोटो\nयेथे क्लिक करावे ==>> वाद्रें-वरळी सी-लिंक\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\n०५.०३.२०१७ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला मी काढलेला फोटो\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\n०६.०२.२०१७ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला मी काढलेला फोटो\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\n०२.०२.२०१७ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला मी काढलेला फोटो\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\nसजलेले छत्रपती शिवाजी टर्मिनल,मुंबई\n०१.१२.२०१६ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला फोटो\nसजलेले छत्रपती शिवाजी टर्मिनल,मुंबई\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\n३०.११.२०१६ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला फोटो\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\n२५.११.२०१६ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला फोटो\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\n२०.०९.२०१६ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला फोटो\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\n११.०८.२०१६ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला फोटो\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\n१५.०६.२०१६ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला फोटो\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\n०८.०६.२०१६ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला फोटो\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\n५ जून च्या ’प्रहार’ या वृतपत्रातील ’ फ्रेम टु फ्रेम ’ या\nसदरात मी काढलेले ऐरोली येथील फ्लेमिंगो या पक्षांचे फोटॊ\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\n०१.०६.२०१६ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला फोटो\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\nगुढी पाडव्याच्या ठाणे येथील शोभायात्रेतील फोटो....२०१६\nठाणे येथील गुढी पाडव्याच्या शोभायात्रेतील फोटो....२०१६\nगुढी पाड्व्याच्या शोभायात्रेतील फोटो.\nLabels: प्रसिध्द झालेले फोटो\nरायगड महोत्सवात सहभागी झालो होतो. त्यावेळेस काही टिपलेले चेहरे.\nअंधारातून प्रकाशाकडे (1) आकाशातील छटा (2) आनंद सागर (1) आनंदवन (3) एकच झाड (1) गणपती (7) गणपतीबाप्पा (8) गुलमोहर (1) घंटानाद (1) घर (2) चमकणारे खडे (2) चेहरे (182) चैत्र पालवी (2) छत्रपती शिवाजी टर्मिनस (1) जाहिरात (2) झाडाखालचे देव (1) झेंडा (1) टोळ (ग्रास हाँपर) (1) डोंगरावरचे पाडे (2) दिपोत्सव (1) दिवे (3) दुबई टुर (1) धबधबे (1) धुक्यात हरवलेले (1) निसर्ग (12) निसर्गाचे देणे (5) पक्षी (6) पदभ्रमण (4) पनवेल ते माथेरान ट्रेक (1) पानावरील मोती (3) पुरातन वस्तू (4) पुर्वांचल (2) प्रतिबिंब (3) प्रसिध्द झालेले फोटो (35) प्राणी (4) फळे (2) फुलपाखरु (5) बहरलेला सोनमोहोर (1) ब्रम्हकमळ (2) ब्लॉग माझा (1) भाजे लेणी (2) महादेव मंदीर (5) माझे गांव (4) मातीची भांडी (1) मावळता सुर्य (7) मुबंईचे सौंदर्य (1) मुर्ती (6) रांगोळी (1) राणीची बाग (1) लाल बावटा (1) लाल मटकी (1) लोभस निसर्ग (12) लोहगड (1) वणीदेवीची यात्रा (1) वसंतोत्सव (1) वाटा (3) वृक्षवली आम्हा सोयरे (4) शोभायात्रा (5) सह्याद्रीची शिखरे. (1) सुके रान (2) सुर्यकिरणे (2) सुर्यास्त (2) सुर्योदय (6) सोनेरी किनारा (2) स्थळे (4) होड्या (4) हौस (30)\nजगातून भेट देणारी मडंळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F/", "date_download": "2018-11-20T11:29:39Z", "digest": "sha1:YJTCGSWFIJ5AMF4GI3MMACW3NRKBYSFK", "length": 10243, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘नॅशनल मेडिकल कमिशन’ला आयएमएचा विरोध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘नॅशनल मेडिकल कमिशन’ला आयएमएचा विरोध\nपुणे – केंद्र शासनाकडून येऊ घातलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला इंडियन मेडिकल असोसिएशचा (आयएमए) तीव्र विरोध केला आहे. हे संपूर्ण कमिशनच कोणाच्या तरी आर्थिक हितसंबंधांसाठी तयार केले जात असल्याचा आरोप आयएमएचे राज्य सचिव डॉ. पार्थिव संघवी यांनी केला आहे. यामुळे बिगर ऍलोपॅथीक असणारे डॉक्‍टर केवळ सहा महिन्याचा ब्रिज कोर्स करून ऍलोपॅथिची प्रॅक्‍टिस करू शकणार आहेत, हे एकूणच रुग्णांच्या दृष्टीकोनातून संवेदनशील बाब आहे.\nहे विधेयक संपूर्णपणे कोणत्यातरी आर्थिक हितसंबंधातून तयार केला असल्याचे समोर येते आहे. यात अनेक ऍलोपॅथीच्या डॉक्‍टर्सवर तसेच रुग्णांच्याही दृष्टीकोनातून संवेदनशील बाबींचा समावेश यात केला आहे. त्यामुळेच आमचा याला विरोध असून 25 मार्च रोजी मुंबईत आम्ही जवळपास तीस हजार डॉक्‍टर्स एकत्र येऊन याचा विरोध करणार आहोत. – डॉ. पार्थिव संघवी, सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन\nइंडियन मेडिकल असोसिएशनने बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे हे देखील उपस्थित होते. यावेळी संघवी म्हणाले, या विधेयक वाचले तर त्यातील अनेक मुद्दे हे अनेक प्रश्‍न निर्माण करणारे आहेत. यातील मुख्य मुद्दा म्हणजे, पाच वर्षांचा अभ्यास पूर्ण करून एमबीबीएस डॉक्‍टरला प्रॅक्‍टिस करण्याच्या परवान्यासाठी पुन्हा युपीएसस्सी सारखी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे; तर दुसरीकडे होमीयोपॅथी, आयुर्वेद किंवा अन्य डॉक्‍टर केवळ सहा महिन्यांचा अर्धवेळ ब्रिज कोर्स करून सहा महिन्यांत ऍलोपॅथीची प्रॅक्‍टिस करू शकतात, असा निर्णय घेण्यात येत आहे. हे एकूणच वैद्यकीय क्षेत्रात खळबळ निर्माण करणारी घटना या कायद्याच्या मसुद्यात मांडली आहे. यातून सरकारची भूमिका होमियोपॅथी, आयुर्वेदच्या महाविद्यायांचे रिक्‍त असणाऱ्या जागा भरण्याच्या दृष्टीकोनातून हे प्रयत्न केले जात असल्याचे जाणवते आहे.\nदरम्यान, याबाबत रामदेव बाबा आता वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पैसा गुंतविणार असल्याचे समजते आहे, म्हणून तर हा सर्व खटाटोप सरकार करत नाही ना, असा प्रश्‍न विचारला असता संघवी म्हणाले, ही बाब संपूर्णपणे खरी असून हा एकूणच प्रकार त्याच दिशेने जाणारा दिसत आहे. मेडिकल कॉलेजमध्ये पूर्वी 15 ते 20 टक्‍के जागा मॅनेजमेंट कोट्यातून होत्या. आता जर हा कायदा आला तर 60 टक्‍के जागा या मॅनेजमेंट कोट्यातून भरल्या जाणार आहेत; तर 1 ते 40 टक्‍क्‍याचे शुल्क ठरविण्याचा अधिकारही कायद्यात नमूद असणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशैक्षणिकदृष्ट्या बारामती पॅटर्न नावारुपास येणार\nNext articleइंद्रायणी कॉलनी येथे स्वामी जयंतीनिमित्त पालखी सोहळा\n40 लाख नागरिकांना “अन्नसुरक्षा’चा लाभ\nवायू प्रदूषण मोजणी यंत्रणाच कालबाह्य\nप्रशासनाच्या विसंवादात कालवाग्रस्तांची मदत रखडली\nबनावट पासप्रकरणी गुप्तहेरांची पथके\nशासकीय कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती\nविविध भूमिकांमधून पुलंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/District-collects-one-thousand-tonnes-of-e-waste-every-year/", "date_download": "2018-11-20T11:27:28Z", "digest": "sha1:2O6U2535BAWXLUXT35O4NMFGKS32D2BM", "length": 8282, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात दरवर्षी जमतो एक हजार टन ‘ई कचरा’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जिल्ह्यात दरवर्षी जमतो एक हजार टन ‘ई कचरा’\nजिल्ह्यात दरवर्षी जमतो एक हजार टन ‘ई कचरा’\nकोल्हापूर : पूनम देशमुख\nटीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, मोबाईल, लॅपटॉप आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू सध्या जीवनावश्यक बनल्या आहेत. या वस्तूंमुळे जगणे सुसह्य होत असले तरी पर्यावरणाच्या समस्यांत ढिगाने वाढत आहेत. ई कचरा आज सर्वात मोठी समस्या बनली आहे. गंभीर आजारांचे स्त्रोत बनलेल्या या ई कचर्‍याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातच दरवर्षी तब्बल एक हजार टन ‘ई कचरा’ तयार होतो. या कचर्‍याची विल्हेवाट लावणे दिवसेंदिवस मुश्किल होत आहे.\nबॅटरी, मोबाईल , इव्हर्टर, टीव्ही, कम्युप्टर, फॅक्स मशिन, फोन, केबल, टायर्स, वाहनांचे सुटे भाग, वॉशिंग मशिन, लॅपटॉप, कॅमेरा, पंखे, मायक्रोवोव्हन, फ्रीज, इस्त्री, इलेक्ट्रॉनिक खेळणी, मिक्सर, व्हॅक्युम क्लिनर आदी वस्तू दैनंदिन जीवनात वापरल्या जातात. मात्र, या वस्तूंमुळे तयार होणार्‍या ई कचर्‍याची समस्या अद्याप दुर्लक्षित आहे. माऊस, की बोर्ड, मोबाईलचे खराब झालेले स्पेअरपार्ट किंवा बंद पडलेली विविध उपकरणे ही ई कचरा प्रकारात मोडतात. या ई कचर्‍यामुळे मनुष्याच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. शास्त्रीय पध्दतीने ई कचर्‍याचे निमूर्लन होणे सद्यस्थितीत आवश्यक झाले आहे. यासाठी सर्वांनीच जबाबदारी घेणे गरजेचे आहे.\nई कचर्‍यामुळे लहान मुलांपासून वृध्दांनाही श्‍वसनाचे आजार उद्भवत आहेत. ई कचर्‍याला वेळीच आवर घातली नाही तर भविष्यात ई कचर्‍याचे डोंगर निर्माण होतील आणि आरोग्याची समस्या आणखी बिकट होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.\nई कचर्‍याचे करायचे काय\nशहरातील उद्योग - व्यवसायाचा विस्तार, अत्याधुनिक वस्तू वापरण्याची जीवनशैली, कॉल सेंटर्स, सॉफ्टवेअर कंपन्या, सरकारी कार्यालये, मोबाईलधारकांची वाढलेली संख्या याचा विचार करता येथील ई कचर्‍याचा आढावा घेणे गरजेचे झाले आहे. एखादी नवी वस्तू खरेदी केल्यानंतर जुनी वस्तू फेकून न देता संग्रहित ठेवण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. त्यामुळे वापरात नसलेल्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तुंचा कचरा घराघरांत वाढतो आहे. या कचर्‍याचे नेमके करायचे काय हे कोणालाच माहित नाही. मात्र, टाकाऊपासून टिकावू वस्तू बनविल्या तर काही अंशी ई कचर्‍याचे प्रमाण कमी होईल.\nकाही देशांत मोठा खड्डा खोदून त्यात ई कचरा टाकून त्यावर मातीचा भराव टाकला जातो. कालांतराने ई कचर्‍यातील अतिविषारी घटक मातीचे प्रदूषण करतात. काही देशांत एक हजार अंश सेल्सिअस तापमानाच्या भट्टीमध्ये ई कचरा जाळून राख केली जाते. या दोन्ही पध्दती पर्यावरणाच्या दृष्टिने घातक आहेत. मुळात ई कचर्‍यावर पुर्नप्रक्रिया करून पुर्नवापर करणे खर्‍या अर्थाने पर्यावरणपूरक ठरेल. त्यामुळे धातू व इतर घटक वेगळे केले जातील. प्रदूषण निमूर्लन नियमावलीनूसार ई कचर्‍याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे. ई कचर्‍याचे रिसायकलिंग करणे गरजेचे बनले आहे.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/maratha-kranti-morchas-coordinators-threw-blacks-balasaheb-sarate-103412", "date_download": "2018-11-20T11:58:02Z", "digest": "sha1:OIDPQ6TSSKOCVBNQ2IQ5YFVYDQRCTPJH", "length": 10576, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha Kranti Morchas coordinators threw blacks on balasaheb sarate मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी बाळासाहेब सराटेंना फासले काळे | eSakal", "raw_content": "\nमराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी बाळासाहेब सराटेंना फासले काळे\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nमराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सुभेदारी विश्रामगृहात शुक्रवारी (ता. 16) जनसुनावणी सुरु असताना हा प्रकार घडला.\nऔरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बाळासाहेब सराटे यांच्या तोंडाला काळे फासून धक्काबुक्की करत परिसरातून हाकलून दिले. मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सुभेदारी विश्रामगृहात शुक्रवारी (ता. 16) जनसुनावणी सुरु असताना हा प्रकार घडला.\nजनसुनावणीसाठी सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली. वैयक्तिक, संस्था, संघटना निवेदने देत होती. पावणेबारा वाजता मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक आप्पा कुढेकर, रमेश केरे, रविंद्र काळे आदी समन्वयकांनी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमुर्ती एम. जी. गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी, जनसुनावणीतील अर्ज बाळासाहेब सराटे हे का स्विकारतात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिद्दु असल्याने त्यांच्या प्रतिष्ठानला सर्वेक्षणाचे काम देऊ नये. असा आक्षेप समन्वयकांनी घेतला. त्यावर, सराटेंना सर्व प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात येईल, असे श्री. गायकवाड यांनी आश्वासन दिले. मात्र, बाहेर पडताना समन्वयकांना प्रवेशद्वाराजवळ श्री. सराटे दिसले. तुम्ही इथे काय करता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिद्दु असल्याने त्यांच्या प्रतिष्ठानला सर्वेक्षणाचे काम देऊ नये. असा आक्षेप समन्वयकांनी घेतला. त्यावर, सराटेंना सर्व प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात येईल, असे श्री. गायकवाड यांनी आश्वासन दिले. मात्र, बाहेर पडताना समन्वयकांना प्रवेशद्वाराजवळ श्री. सराटे दिसले. तुम्ही इथे काय करता असे म्हणत त्यांना हाकलून दिले. जाण्यास नकार देणाऱ्या सराटेंना मारहाण करण्यात आली. त्यावेळी रमेश केरे यांनी सराटेंच्या तोंडाला काळे फासत हाकलवून लावले. पोलिसांनी हस्तक्षेप करत सराटेंना पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. यावेळी आक्रमक समन्वयकांनी किशोर चव्हाण यांनाही हाकलून द्या, अशी विनंती पोलिसांना केली. दरम्यान, याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सराटे यांनी गुन्हा दाखल करणार नसल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.\nआयोगाचे सदस्य चक्क झोपलेत\nजनसुनावणीतील निवेदने अध्यक्ष एम. जी. गायकवाड आणि सदस्य सर्जेराव निमसे स्विकारत आहेत. चर्चेसाठी कुणालाच संधी देत नाहीत. तसेच छायाचित्र घेण्यासाठी पत्रकारांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान, अपवाद इतर आयोगाचे सदस्य चक्क झोपले होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/lakes-bunds-well-dry-due-to-drought-in-maan-taluka/", "date_download": "2018-11-20T11:07:17Z", "digest": "sha1:NEBEIMX7SKH3AEEM2WFEIZRLHZFBIYME", "length": 9170, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माण तालुक्‍यात दुष्काळ पडल्याने तलाव, बंधारे विहीरी कोरड्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमाण तालुक्‍यात दुष्काळ पडल्याने तलाव, बंधारे विहीरी कोरड्या\nबिदाल – यंदा माण तालुक्‍यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने दुष्काळाची भीषण स्थिती निर्माण होण्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य वेळेतच लक्षात घेऊन आत्ताच योग्य नियोजन करण्याची गरज आहे. यंदा तालुक्‍यातून मान्सूनने वेळे अगोदरच घेतलेली एग्झिट अत्यंत धक्कादायक आहे. तज्ञांच्या मते यंदाचा दुष्काळ हा 1972 पेक्षाही भीषण असेल.\nसर्वप्रथम पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या या भागात निर्माण होणार आहे. तालुक्‍यातील जवळपास सर्वच स्रोत आठलेले आहे. रांणद, पिंगळी, आंधळी, गंगोती या तलावात येथील तलाव निरंक म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यावर्षी वळवाचा पाऊस सोडला तर मोठा पाऊसच झाला नाही. परिणामी पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. ऑक्‍टोबर महिना सुरू आहे पण ऑक्‍टोबरची आत्ताच मे महिन्याची वाटत आहे. वातावरणात प्रचंड उष्णता जाणवते.\nसर्वसामान्यपणे ऑगस्टच्या अखेरीस शेतकऱ्यांची खरीप हंगामातील सुगी आटोपून रब्बी हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची लगबग सुरु असते. मात्र, या वर्षी तालुक्‍यातील कोणत्याच गावातील शिवारात अशी धावपळ दिसत नाही. शिवार ओसाड पडलेले दिसत आहे. जमिनीत कसलीही ओल नसल्याने शेतकरी हात बांधून आभाळाकडे नजर लावून बसला आहे. येणाऱ्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण होणार आहे. माण तालुक्‍यात दुष्काळ जाहीर झाला असला तरी शासनाने तातडीने उपाययोजनांना सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.\nजनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर\nझालेल्या खरीब हंगामातील पीक शेतकऱ्यांनी काढले असून रब्बी हंगामातील पीकाची पेरणी सुरु झाली आहे .परंतू शेतामध्ये पुरेशी ओल नसल्याने व येणाऱ्या काळात दुष्काळसदृश्‍य परिस्थिती होत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पीक येतील का नाही हे सांगता येत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल असे चित्र दिसत आहे .\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभंगार बसेसच्या जीवावर उड्या किती दिवस\nNext articleकपड्यावर सवलत दिली नाही म्हणून दोन विक्रेत्यांची हत्या\nबाजारपेठेत ट्रान्सपोर्ट वाहनांमुळे होते कोंडी\n“त्या’ सहकारी साखर कारखान्यांची चौकशी होणार\nआणखी दुरवस्था होण्यापुर्वीच उद्‌घाटन करण्याची गरज\nहिंदू राष्ट्र निर्माण करणे हेच ध्येय : मनोज खाडे\nप्रतापसिंह शेतीफार्म गेटचे काम अपूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/nirav-modis-international-arrest-warrant-287667.html", "date_download": "2018-11-20T11:23:54Z", "digest": "sha1:JSHJCNLKLWXDPUDT4VKHKFI6P7HMPSCG", "length": 12469, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता फक्त नीरव मोदीच्या आंतरराष्ट्रीय पकड वॉरंटची प्रतिक्षा !", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nआता फक्त नीरव मोदीच्या आंतरराष्ट्रीय पकड वॉरंटची प्रतिक्षा \nपंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीच्या आंतरराष्ट्रीय पकड वॉरंटची भारतीय तपास यंत्रणा वाट पाहत आहेत.\n19 एप्रिल : पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीच्या आंतरराष्ट्रीय पकड वॉरंटची भारतीय तपास यंत्रणा वाट पाहत आहेत. दरम्यान, इंटरपोलनं भारतीय तपास यंत्रणांना नीरव मोदीला रेड कॉर्नर नोटीस बजावण्यापूर्वी एक प्रश्नावली तपास यंत्रणांना पाठवली असून त्यात ८ प्रश्न विचारले आहेत.\nफ्रान्समधील ल्योन येथे असलेल्या इंटरपोलच्या मुख्यालयाकडून त्यांच्या भारतातील दिल्लीच्या कार्यालयाकडे ही प्रश्नावली पाठवण्यात आली आहे. याद्वारे त्यांनी नीरव मोदीबाबत काही महत्वाची माहिती विचारली आहे. या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात जर भारतीय तपास यंत्रणा कुचकामी ठरल्या तर नीरव मोदींविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्यास अवघड होऊ शकते.\nइंटरपोलच्या दिल्लीतील नॅशनल सेन्ट्रल ब्युरोने ही प्रश्नावली सीबीआय, ईडी आणि फ्रॉड इनव्हेस्टिगेशन ऑफिसकडे (एसएफआयओ) पाठवली असून या भारतीय तपास यंत्रणा या प्रश्नांना योग्य प्रतिसाद देण्यासाठी रात्रीपासून कामाला लागल्या आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: EDInternational arrest Warrantinterpollnirav modipnb bank fraudआंतरराष्ट्रीय पकड वॉरंटनीरव मोदीपंजाब नॅशनल बँकरेड कॉर्नर नोटीस\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nछत्तीसगडमध्ये अखेरच्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात, १२ लाख पोलीस तैनात\nया आहेत आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/army/photos/", "date_download": "2018-11-20T11:21:52Z", "digest": "sha1:RPQANN3UCFY4AUVBLX5ANWFST3UXMJJY", "length": 9393, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Army- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nमहाराष्ट्र Nov 12, 2018\n'मुलगा झाला तर त्याला आर्मी आॅफिसर बनवायचं'\nPHOTOS: शहीद जवानाचा अखेरचा प्रवास, नाशिकमध्ये अंत्यसंस्कार\nPHOTOS बुडत्या पाणबुडीला वाचवणारी भारतीय नौदलाची अत्याधुनिक यंत्रणा आहे कशी\nनाना पाटेकर जवानांच्या भेटीला\nबीटिंग रिट्रीट : आर्मीने प्रथमच सादर केलं शास्त्रीय संगीत\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/sequal/", "date_download": "2018-11-20T11:33:38Z", "digest": "sha1:YAI5VVOWHBRK247FNBJY2SAN4JBCKL6F", "length": 9137, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sequal- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\n'दोस्ताना'च्या सिक्वलमध्ये दिसणार 'ही' नवीन जोडी\nआता करण जोहर दोस्तानाचा सिक्वल घेऊन येतोय. आणि या सिक्वलमध्ये एका अभिनेत्रीला लाॅटरी लागलीय.\n'कसोटी जिंदगी की'च्या सिक्वेलचा प्रोमो पाहिलात का\nपुढच्या जूनमध्ये 'ज्युरॅसिक पार्क'चा सिक्वल होणार रिलीज\n'जब तक तुम मेरे साथ हो मुझे मारनेवाला पैदा नही हुआ मामा'\nप्रतिक्षा 'बाहुबली 2'च्या ट्रेलरची, 16मार्चला होणार ट्रेलर रिलीज\nPhotos : इटलीत रंगलेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्यात का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/thailand-cave/", "date_download": "2018-11-20T12:14:34Z", "digest": "sha1:J57XQGLKMWF3BWMOHPRPWHWSOYPQIDEZ", "length": 10273, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Thailand Cave- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nथायलंडच्या गुहेतून मुलांना 'असं' काढलं बाहेर, रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO आला समोर\nथालंडमध्ये गुहेतून बाहेर यायचा रस्ता म्हणजे काही ठिकाणी छोटीशी फट, एवढाच होता. पण इथेच नौदलाच्या डायव्हर्सचा अनुभव कामी आला. या सर्व मुलांना थोडीशी भूल देण्यात आली होती, जेणेकरून टेंशनमुळे त्यांचं लक्ष विचलित होणार नाही, ते बिथरणार नाहीत. आणि बचावकार्यात अडथळा येणार नाही. भूल देणं शक्य झालं कारण या डायव्हर्सपैकी एक जण भूलतज्ज्ञ होता. बचावकार्य करताना गुहेतला एक व्हिडिओ थायलंड सरकारनं जारी केलाय.\nथायलंडच्या मुलांच्या सुटकेचं हे आहे महाराष्ट्र कनेक्शन\n थायलंडच्या गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका\nपश्चिम मुंबईमध्ये 'या' ठिकाणी होतोय मुसळधार पाऊस\nथायलंडः गुफेत अडकलेल्या मुलांनी असा साजरा केला वाढदिवस\nThailand Cave Rescue : गुहेत अडकलेल्या 6 मुलांना सुरक्षित बाहेर काढले\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-hsc-exam-ssc-exam-72922", "date_download": "2018-11-20T12:41:14Z", "digest": "sha1:7UVQVBCSKZOP7QB75P3WJYMPPFCMS74X", "length": 12097, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news HSC exam & SSC Exam बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी, दहावीची १ मार्चपासून होणार | eSakal", "raw_content": "\nबारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी, दहावीची १ मार्चपासून होणार\nमंगळवार, 19 सप्टेंबर 2017\nनागपूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार पुढील वर्षी २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होईल.\nनागपूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार पुढील वर्षी २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होईल.\nदहावीच्या परीक्षेसाठी १ मार्च ते २४ मार्च हा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे शिक्षण मंडळाकडून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक कधी जाहीर केले जाणार, याकडे आता विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. संभाव्य वेळापत्रकानुसार दहावीच्या परीक्षेसाठी आता १६३ दिवस म्हणजे जवळपास पाच महिने शिल्लक आहेत. तर, बारावीच्या परीक्षेसाठी जवळपास १५५ दिवस शिल्लक आहेत.\nविद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. परंतु, गेल्यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यास उशीर झाला होता. त्यावेळी प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांमध्ये अडसर येत असतानाच प्रवेशपत्रांमध्ये चुका असल्याची बाब समोर आली होती. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांमध्ये, विषयांमध्ये तर उत्तर लिहिण्याच्या माध्यमातही चुका असल्याचे समोर आल्याने गोंधळ उडाला होता. यामुळे प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात आली होती. मात्र, राज्य शिक्षण मंडळाने नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा घेतल्या होत्या.\nराज्यकर्त्यांचा मनूला श्रेष्ठत्व देण्याचा प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला हानिकारक : अजित पवार\nजुन्नर : ''सध्याचे राज्यकर्ते मनुस्मृतीचे गुणगान गातात ही काळजी करण्याची बाब आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांपेक्षा मनु श्रेष्ठ...\nबॅंकिंग क्षेत्रात रोजगारनिर्मितीला डिजिटल अर्थव्यवस्थेमुळे बूस्ट\nवाणिज्य, माहिती तंत्रज्ञान, संगणक विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी नाशिक - बॅंकांचे विलीनीकरण आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचे धोरण अर्थव्यवस्थेच्या...\nउपक्रमशील शिक्षणातून विद्यार्थी घडविण्याचा निर्धार\nजळगाव - प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांवर शालेय अभ्यासक्रमांबरोबरच सामाजिकता व राष्ट्रीयत्वाचा संस्कार व्हायला हवा. यामुळेच या वयातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/fancy?order=title&sort=asc&page=5%2C2", "date_download": "2018-11-20T12:04:43Z", "digest": "sha1:I4H6H45TSTJHNEEL6FH6YXGJJBOQ5JHQ", "length": 6742, "nlines": 108, "source_domain": "aisiakshare.com", "title": " | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसी अक्षरेचे सदस्य जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेत असतात आणि त्या माहितीची देवाण-घेवाण ते इथे करत असतातः\nही बातमी समजली का\nहे सुरांनो चंद्र व्हा...\nफटाके वाजवणाऱ्या स्त्रिया, १७८०\nत्या वर्षी या महिन्यात\nनिवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nभाग १ | भाग २\nह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.\nRead more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nदिवाळी इनोद इशेष अंक\nटवॉल : इनोद इशेष अंक\nप्लास्टिकच्या बाटलीमध्ये लावलेली तुळस\nफुसके बार – १० फेब्रुवारी २०१६ - सियाचेनचा चमत्कार, भुजबळ व त्यांचे गुरू आणि झैदींचे पुस्तक\nफुसके बार – २२ नोव्हेंबर २०१५\n .... जास्त मागणं नव्हतं.\nबागलाणचे शिलेदार (१/३): साल्हेर, सालोटा\nब्राम्हणी पितृसत्ता आणि सोशल मीडिया\nमनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५९\nमनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६०\nतुळपुळे-फेल्डहाऊस शब्दकोश (अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी)\nइ-शब्दकोश - प्रतिशब्द शोधा\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 8 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/15/An-article-by-Amita-Apte-.html", "date_download": "2018-11-20T11:07:58Z", "digest": "sha1:V6A4GK52WTFUEABQZXQGNX3MUC3QK2ZX", "length": 10095, "nlines": 13, "source_domain": "mahamtb.com", "title": " परकीय आक्रमण : भारतीय भाषा आणि विचारांवरही परकीय आक्रमण : भारतीय भाषा आणि विचारांवरही", "raw_content": "\nपरकीय आक्रमण : भारतीय भाषा आणि विचारांवरही\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह, श्री. मनमोहनजी वैद्य यांच्यासोबत गप्पा, शंकानिरसन व मार्गदर्शनाचा कार्यक्रम MahaMTB, विश्व संवाद केंद्र, आणि समविचारी संस्थांच्या माध्यमातून पुणे येथे झाला. या कार्यक्रमातील चर्चा, मनमोहनजींनी मांडलेले मुद्दे आणि त्या सगळ्याचं माझं आकलन या लेखात मांडण्याचा प्रयत्न करते.\nआपण आता सगळेच जण सोशल मिडियाचा वापर अतिशय प्रभावी पणे करायला शिकलो आहोत. आपल्याला महत्त्वाचे वाटणारे, मनापासून पटलेले विषय आपण लिखाणाच्या किंवा forwards च्या माध्यमातून सतत समाजात प्रवाहित करत असतो. आपल्या सर्वांनाच followership असते.अगदी एक माणूस ते लाखो लोक आपल्या पोस्टस् वाचत असतात, शेअर करत असतात, त्यावरची त्यांची मते मांडत असतात. या लोकांना त्या विशिष्ट ‘व्यक्तिची Tribe’ म्हणण्याचा प्रघात आहे. हा शब्द negatively घेऊ नये. तर, आपला विचार, आकलन अधिकाधिक स्पष्टपणे आणि सुगमपणे या सर्व वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी योग्य मुद्दा उचलण्याची तर गरज आहेच परंतु नेमकी अशी शब्दरचना, शब्दांची सुयोग्य निवड हेही अतिशय आवश्यक आहे. आता 2 3 उदाहरणे पाहू.\nआणि हा विषय मी का मांडतेय हेही या उदाहरणांतून स्पष्ट होईल. आता Nationalist म्हणजे राष्ट्रवादी हा शब्द पाहु. आपल्या सामान्य कल्पनेत राष्ट्रवादी म्हणजे देश एकसंध, सार्वभौम ठेवू पहाणारा राष्ट्रभक्त माणूस. परंतु हा शब्द युरोपियन राष्ट्रांत अश्या अर्थाने वापरित नाहीत. हिटलर, मुसोलिनी हे ‘राष्ट्रवादी’ होते. आपण तसे माथेफिरू, जिहादी, संहारक, Expansionists आहोत काय मग Nationalist या शब्दाचा मूळ अर्थ माहिती असणारे किंवा जाणिवपूर्वक माहित करून दिलेले लोक या देशप्रेमी लोकांपासून अलग होतात.त्यांना टाळू पहातात.\nतीच तर्हा Hinduism, Hindu ideologue या शब्दांची. हिंदू जीवनपद्धती अश्या अर्थाने ‘Hinduness’ असा शब्द वापरता येऊ शकतो. हिंदू जीवन हि एक अध्यात्मिक आयुष्यपद्धती आहे. तिला कोणत्याही एका जाती, पंथात बंद करता येवू शकत नाही. परमेश्वराशी एकरुपतेचा अनुभव तुम्हाला ज्या मार्गाने येतो तो तुमचा पंथ.कारण हिंदू जीवनपद्धती हि अतिशय उदार आहे. Hinduness is something one should experience.We believe in speritiual democracy.Ask other religions, if they feel the same… तुम्ही रामभक्त आहात आणि चर्चमधे जाता असं होत असतं.कधी ख्रिश्चन माणसाला राम,क्रुष्ण, किंवा देवीच्या मंदिरात पाहिलयं तुम्ही रामभक्त आहात आणि चर्चमधे जाता असं होत असतं.कधी ख्रिश्चन माणसाला राम,क्रुष्ण, किंवा देवीच्या मंदिरात पाहिलयं Tolerance आणि सहिष्णुता हा आपला सहजभाव आहे.\nया ‘Hindu “ism” मुळे हिंदुतत्व संकुचित स्वरुपात मांडलं जाऊ लागलं.त्याचा मूळ विस्तार, संपूर्ण आवाका, पूर्णपणे दुर्लक्षिला गेला.भारतीय भाषांतून अभारतीय भाषांमध्ये रुपांतरे करताना मूळ संकल्पनाच नेस्तनाबूत केल्या गेल्या. कधी जाणुनबुजुन तर कधी लेखकाच्या सिमित आकलनशक्तीमुळे हा प्रमाद घडला. वारंवार घडत राहिला.आणि म्हणूनच भारतीय परिभाषा समजून लिखाण करायला हवे. शब्दांचे मूळ अर्थ, त्याचे परिणाम सखोलपणे समजून ते समाजात प्रवाही करायला हवे.याबाबत चिनी लोकांची भुमिका वाखाणण्याजोगी आहे. ते चिनी भाषेतच व्यवहार करतात कारण ते म्हणतात, आम्हाला जे म्हणायचे आहे ते तुमच्या भाषेत मांडताच येणार नाही कारण आमच्या संज्ञा, संकल्पना मांडायला तुमच्या भाषेत शब्दच उपलब्ध नाहीत.आणि एका अर्थाने ते खरेही आहे. आपणही काहीवेळा मराठी, इंग्रजी भाषांतर करताना त्या अर्थाच्या जवळपासचा शब्द वापरतो.पण नवख्या वाचकाला मूळ अभिप्रेत अर्थ किंवा भाव तस्साच्या तसा समजेलच असे नाही. तर यामुळेच भारतीय मानसिकतेचे, या जीवनपद्धतीचे अभारतीयांनी केलेले वर्णन अनेकदा अपूर्ण, अयोग्य अथवा चुकिचे होते.\nअजून एक छान उदाहरण.वामपंथी नाही तो दक्षिणपंथी. आणि Rightist नाही तो leftist. हिसुध्दा अशीच एक भारतीयांवर लादलेली संकल्पना. आर्थिक द्रुष्ट्या मध्यमवर्गीय अशी फळीच रशिया आणि युरोपीय देशांत त्या काळात नसल्याने त्यांना समजणार्या, त्यानी विकसित केलेल्या संकल्पनांची मॉडेल्स त्यांनी इथे रुजविण्यास सुरुवात केली त्यामुळे झालेले हे गोंधळ आहेत. अन्यथा सामान्य देशप्रेमी भारतीयाला लेफ्ट, राईटने काय फरक पडतोमनमोहनजी म्हणतात तसं, वामपंथी, दक्षिणपंथी या संज्ञा आम्ही जाणत नाही; कारण आम्ही “रामपंथी”.\nअशी हि सगळी झालेली शब्दांची, संकल्पनांची भेसळ हळूहळू भारतीय समाजातून साफ करायला हवी.आपल्या समाजमनाचा साकल्याने अभ्यास करून भारतीय जीवनपद्धतीमुळे समाजात समतेचा, बंधुत्वाचा, आणि एकंदरितच जीवनाचा जो ‘तोल’(balance) सांभाळला जातो, त्याचा पुरस्कार करायला हवा. “भारत” मांडायला हवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nagar-grean-gram-quintal-5760-rupes-11527", "date_download": "2018-11-20T12:33:37Z", "digest": "sha1:VZLJ2NFINMNAJQPATRDRFZVRLEWDLFBO", "length": 15480, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Nagar in grean gram per quintal 5760 rupes | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगरमध्ये मूग ५७६० रुपये प्रतिक्विंटल\nनगरमध्ये मूग ५७६० रुपये प्रतिक्विंटल\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनगर ः खरिपातील मुगाचे पीक हाती आले असल्याने नगर बाजार समितीत मुगाची आवक वाढली आहे. गतसप्ताहात नगरला ५१४ क्विंटल मुगाची आवक झाली. मुगाला ५५२५ ते ६००३ व सरासरी ५७६० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बाजार समितीत मोसंबी, संत्रा, पपई, सीताफळ, पेरू, कलंगड फळांचीही आवक सुरू आहे.\nनगर ः खरिपातील मुगाचे पीक हाती आले असल्याने नगर बाजार समितीत मुगाची आवक वाढली आहे. गतसप्ताहात नगरला ५१४ क्विंटल मुगाची आवक झाली. मुगाला ५५२५ ते ६००३ व सरासरी ५७६० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बाजार समितीत मोसंबी, संत्रा, पपई, सीताफळ, पेरू, कलंगड फळांचीही आवक सुरू आहे.\nनगर जिल्ह्यामध्ये खरिपात मुगाचे क्षेत्र जास्ती असते. यंदाही पेरणीक्षेत्र जास्त असले तरी पाऊस नसल्याने उत्पादनात घट झाली. आता पीक हाती आल्याने मुगाची बाजारात आवक सुरू झाली आहे. गत सप्ताहात ज्वारीची १४५ क्विंटलची आवक झाली. ज्वारीला १९०० ते १९८१ रुपये दर मिळाला. बाजरीची ६७ क्‍लिंटलची आवक होऊन १३५० ते १५५१ रुपये दर मिळाला. तुरीची १०९ क्विंटलची आवक झाली आणि तुरीला ३२०० ते ३४०० रुपये दर मिळाला.\nहरभऱ्याची ३७२ क्विंटलची आवक होऊन ३३०० ते ३७५० रुपये दर मिळाला. गव्हाची २४७ क्विंटलची आवक होऊन गव्हाला १९०० ते २१७५ रुपये दर मिळाला. उडदाची आवक अजून होत नाही. गतसप्ताहात उडदाची १४ क्विंलटची आवक होऊन २५०० ते ३००० हजार रुपये दर मिळाला.\nनगरला फळांचीही चांगली आवक होत आहे. गत सप्ताहात मोसंबीची १२१ क्विंटलची आवक झाली. मोसंबीला प्रतिकिलो दहा रुपये ते तीस रुपये दर मिळाला. पपईची ६६ क्विंटलची आवक झाली. पपईला प्रतिकिलो दहा रुपये ते पंचवीस रुपये दर मिळाला. अननसाची ९४५ क्विंटलची आवक होऊन दहा ते तीस रुपये दर मिळाला.\nकलिंगडाचीही २६ क्विंटल आवक झाली. कलिंगडाला ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. सीताफळाची आवक सुरू झाली असून आठवडाभरात ७० क्विंटल आवक झाली. सीताफळाला १५ ते ३५ रुपये प्रतिकिलोला दर मिळाला. भाजीपाल्यात मेथी, पालक, कोबी, फ्लावर, टोमॅटो, बटाटे, वांगी, शेवगा, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, पालक, कोथिंबीर, गवार, भेंडीची बऱ्यापैकी आवक झाली. भाजीपाल्याचे दर सध्या स्थिर आहेत.\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/karnataka-election-2018-jds-chief-hd-devegowda-says-i-am-not-prepared-accept-or-reject-anything/", "date_download": "2018-11-20T11:38:31Z", "digest": "sha1:RVTXTY6DB44U3COTZJEGH7BD6FS4DK5M", "length": 8342, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्नाटक विधानसभा : कोणाला पाठींबा द्यायचा ते निकालानंतर ठरवू - एच. डी. देवेगौडा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकर्नाटक विधानसभा : कोणाला पाठींबा द्यायचा ते निकालानंतर ठरवू – एच. डी. देवेगौडा\nबंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान झाले असून निकाला अद्याप दोन दिवस बाकी आहेत. मात्र अनेक एक्झिट पोल्समधून कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचं चित्र पुढे आलं आहे. कर्नाटक विधासभा निवडणुकीचे कौल त्रिशंकू लागणार असल्याचं जवळपास निच्छित झाले आहे. त्यामुळे जनता दल सेक्युलर किंगमेकर ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.\nयानंतर पक्षाचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी निकालानंतरच्या भूमिकेबद्दल महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ‘सध्या कोणतीही ऑफर स्वीकारण्याची किंवा नाकारण्याच्या स्थितीत नाही. 15 मे रोजी मतमोजणी सुरू झाल्यावर काय होतं ते पाहू,’ असं देवेगौडा यांनी म्हटलं आहे.दरम्यान देवेगौडा हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे.\nजनता दल सेक्युलर कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही, अशी भूमिका याआधी देवगौडा यांनी घेतली होती. मात्र शनिवारी आलेल्या एक्झिट पोल्सनंतर त्यांच्या या भूमिकेत मोठा बदल झाला आहे. काँग्रेस आणि भाजपला मिळणाऱ्या जागांमधील अंतर अतिशय कमी असेल. त्यामुळे जनता दल सेक्युलर किंगमेकर होईल, असं बहुतांश एक्झिट पोल्सच्या आकडेवारीतून समोर येत आहे. त्यामुळेच देवगौडा यांनी, सध्या कोणताही प्रस्ताव स्वीकारण्याच्या किंवा नाकारण्याच्या स्थितीत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात गेल्या 23 जूनपासून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली.…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/police-officer-rape-in-bhima-koregaon-violence-latest-updates/", "date_download": "2018-11-20T11:40:03Z", "digest": "sha1:NETWYRC2RL7UFMTHSV26MKQD3DBHGO37", "length": 9188, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘महाराष्ट्र बंद’दरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘महाराष्ट्र बंद’दरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग\n१५ आंदोलक अटकेत;गुन्ह्यातून मुक्तता करण्याची स्थानकांची मागणी\nटीम महाराष्ट्र देशा- चेंबूर नाका येथे कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस शिपायाचा काही आंदोलकांनी विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून १५ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.विशेष म्हणजे पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याने आंदोलकांची या गुन्ह्यतून मुक्तता करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.\nभीमा कोरेगाव येथील घटनेनंतर गेल्या बुधवारी करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलनात ठिकठिकाणी झालेल्या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी अनेक आंदोलकांना अटक केली आहे.गेल्या बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलन करण्यात आले. चेंबूर परिसरात आंदोलन करून सायन-पनवेल मार्ग पूर्णपणे ठप्प करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान काही मुजोर आंदोलकांनी एका महिला पोलीस शिपायाला धक्काबुकी केली. या महिला पोलीस शिपायाने दिलेल्या तक्ररीवरून चेंबूर पोलिसांनी आंदोलकांवर विनयभंग आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे गुन्हे दाखल केले. पोलिसांनी बुधवारी रात्रीच या प्रकरणात १५ जणांना अटक केली असून सध्या हे सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत.\nचेंबूर नाका आणि खारदेवनगर येथे मोठय़ा प्रमाणात आंदोलकांचा उद्रेक पहायला मिळाला होता.आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ही तोडफोड करणाऱ्या २०० ते ३०० आंदोलकांवर चेंबूर आणि गोवंडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. चेंबूर पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये १५ जण अटकेत आहेत. तर गोवंडीत ४० जणांना पोलिसांनी अटक केली आहे.\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/13/Supreme-Court-extends-deadline-for-linking-Aadhaar-with-services-.html", "date_download": "2018-11-20T11:27:01Z", "digest": "sha1:52HX6NMFIBDXTH5CZUG3D25TPAO4KNFI", "length": 2940, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " आधार कार्ड जोडणीची मुदत वाढवली आधार कार्ड जोडणीची मुदत वाढवली", "raw_content": "\nआधार कार्ड जोडणीची मुदत वाढवली\nनवी दिल्ली : आज सर्वोच्च न्यायालयाने ‘आधार कार्ड’ इतर सेवांशी जोडण्यासाठीची मुदत वाढवली आहे. सध्या केवळ थेट रोख हस्तांतरणासाठी आधार आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता नागरिकांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. अद्याप ‘आधार कार्ड’ इतर सेवांशी जोडण्यासाठीची अंतिम तारीख स्पष्ट करण्यात आलेली नाही. यापूर्वीच्या सरकारी निकषांनुसार आधार कार्ड विविध सेवांशी जोडण्याची अंतिम मुदत ३१ मार्च पर्यंतच होती.\nसर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, सरकार आधार कार्ड प्रत्येक कामासाठी अनिवार्य करू शकत नाही तसेच ते अनिवार्य करायचा आग्रह देखील धरू शकत नाही. आधार कार्डमुळे बोगस बँक खात्यांची ओळख करता येते तसेच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये तपास करण्यासाठी त्याचा अधिक फायदा होतो असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nत्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने ‘आधार कार्ड’ इतर सेवांशी जोडण्यासाठीची मुदत यावरील निकाल लागेपर्यंत वाढवली आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/lifestyle/fresh-beauty-tips-look-morning-skin-297151.html", "date_download": "2018-11-20T12:01:34Z", "digest": "sha1:Z3B2IEZ2WYYQIBOPQU4ECXX37VNDS5UH", "length": 5154, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - आॅफिसला जाताना कसं दिसाल ताजंतवानं?–News18 Lokmat", "raw_content": "\nआॅफिसला जाताना कसं दिसाल ताजंतवानं\nसकाळी आपली त्वचा ताजीतवानी कशी राहील, याची काळजी घ्यायची असेल तर छोट्या छोट्या ब्युटी टिप्स आहेत.\nमुंबई, 25 जुलै : सकाळी आॅफिसला जायची घाई सगळ्यांनाच असते. पण उठल्यावर चेहऱ्याला मेकअप करायला वेळही नसतो. अशा वेळी सकाळी आपली त्वचा ताजीतवानी कशी राहील, याची काळजी घ्यायची असेल तर छोट्या छोट्या ब्युटी टिप्स आहेत.काही खास ब्युटी टिप्स- चेहऱ्याचं सौंदर्य जपायचं असेल तर आपल्या त्वचेला पुरेसं पोषण मिळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी रात्रीच त्वचेला मॉश्चराईज करा.\n- रात्री कापसाच्या बोळ्यावर गुलाबपाणी टाकून ते फ्रिजमध्ये ठेवा. आणि सकाळी चेहरा धुतल्यावर 5 मिनिटांनी चेहऱ्यावर लावा. यानंतर चेहऱ्याचा मेकअप केला तरी चालेल.- रात्री झोपताना पाच चमचे दुधात थोडंसं लिंबू पिळा. 20 मिनिटानंतर त्याला चेहऱ्याला लावा आणि झोपा. सकाळी चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्याच्या कोमलतेबरोबरच चेहऱ्यावर तेज येतं.- रोजचं एक फिक्स मेकअप रुटीन ठेवा. मेकअपच्या सगळ्या पद्धती तुम्हाला माहित असतील तर हे लक्षात असू द्या. रोजच्या दिवसात हे खूप उपयोगी आहे, त्याने घाईच्या दिवशी तुमची गडबड होत नाही.- प्रवासाने आपले केस खूप खराब होतात पण सकाळच्या कामांमुळे केस धुवायला पुरेसा वेळ मिळत नाही. मग अशा वेळी रात्रीच केस धुऊन घ्या. यामुळे सकाळपर्यंत केस सुकतात आणि चांगले सेटही होतात.- सकाळी कामाची खूप गडबड आणि कधी कधी तर आयत्या वेळेला कामाचा ताण वाढतो त्यात आणखी उशीर होण्यापेक्षा आपल्या मेकअपला साजेसा असा ड्रेस रात्रीच काढून ठेवा. त्याने सकाळी धावपळ होणार नाही.- या सगळ्यात महत्त्वाचा आहे तो तुमचा आहार. तुम्ही दिवसभर पौष्टिक जेवण करा. याने आपोआपच त्वचा उजळते.\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/pranav-mukharji-will-give-speech-tomorrow-at-rss-event-291841.html", "date_download": "2018-11-20T12:05:57Z", "digest": "sha1:OYBLPYCCZZ5UOYI54HYLH3P6B23BTP6G", "length": 4388, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - संघाच्या कार्यक्रमात उद्या मुखर्जींचं भाषण–News18 Lokmat", "raw_content": "\nसंघाच्या कार्यक्रमात उद्या मुखर्जींचं भाषण\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोपाचा कार्यक्रम उद्या सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज नागपुरात पोहोचणार आहेत.\nनागपूर, 06 जून : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोपाचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज नागपुरात पोहोचणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता त्यांचे नागपुरात आगमन होईल. तेथून ते राजभवनात जातील, तेथेच त्यांचा मुक्काम राहील. 7 जूनला होणाऱ्या कार्यक्रमासाठी सायंकाळी 6 वाजता ते रेशिमबागेत जातील. तेथे ते जवळपास साडेतीन तास थांबणार आहेत.रा. स्व. संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची समाधीही तेथेच आहे. या समाधीला ते अभिवादन करणार किंवा नाही याबद्दल त्यांच्या कार्यक्रमात उल्लेख नाही. परंतु तेथेही सुरक्षेची व्यवस्था केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.या तीन दिवसांत मुखर्जी यांचा रेशिमबागशिवाय दुसरा कोणताही कार्यक्रम नाही. प्रणव मुखर्जी 8 जूनला दुपारी 1 वाजता दिल्लीला परतणार आहे. मुखर्जी 6 ते 8 जूनपर्यंत तब्बल तीन दिवस नागपुरात थांबणार आहेत.कॉंग्रेसची स्थानिक नेतेमंडळी प्रणव मुखर्जींना भेटणार की नाही, याबद्दल उत्सुकता आहे.\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/pune-bibvewadi-those-who-spit-in-public-have-to-clean-up-their-act/articleshow/66510125.cms", "date_download": "2018-11-20T12:41:54Z", "digest": "sha1:6OEGSBZMI75ZMRCQ4SKZ3QH74KGBFP3Q", "length": 11704, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: pune bibvewadi those who spit in public have to clean up their act - पुणे: रस्त्यावर 'पचकणाऱ्यांना' थुंकी पुसायला लावली | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्यWATCH LIVE TV\nपुणे: रस्त्यावर 'पचकणाऱ्यांना' थुंकी पुसायला लावली\nपुण्यातील बिबवेवाडी परिसरातील रस्ते, भिंती आदी सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना पालिका अधिकाऱ्यांनी 'कठोर' शिक्षा सुनावली. पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी शनिवारपासून रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.\nपुणे: रस्त्यावर 'पचकणाऱ्यांना' थुंकी पुसायला लावली\nपुण्यातील बिबवेवाडी परिसरातील रस्ते, भिंती आदी सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना पालिका अधिकाऱ्यांनी 'कठोर' शिक्षा सुनावली. पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी शनिवारपासून रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कारवाईदरम्यान रस्त्यावर थुंकणाऱ्यांना फक्त दंडाचीच नव्हे; तर थुंकी साफ करण्याची शिक्षाही देण्यात आली.\nबिबवेवाडी प्रभाग अधिकारी अविनाश सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी परिसरात ही मोहीम राबवली. रस्त्यावर थुंकणाऱ्या २५ जणांवर कारवाई करण्यात आली. सातारा रोड, गंगाधाम चौक, मार्केट यार्ड, स्वामी विवेकानंद चौक, गावठाण आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली. पथकातील स्वच्छता निरीक्षक रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवून होते. रस्त्यावर थुंकताना पाहिल्यास संबंधित व्यक्तीला १०० रुपये दंड आकारण्यात आला. तसंच त्याला कपडे आणि पाणी देऊन थुंकी साफ करण्याची शिक्षा देण्यात आली. स्वच्छतेबाबत जागृती आणि लोकांना स्वयंशिस्तीचे धडे देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. संपूर्ण प्रभागात ही मोहीम अशीच सुरू राहील, असं सकपाळ यांनी सांगितलं.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:स्वच्छता मोहीम|पुणे महापालिका|पुणे बिबवेवाडी|pune mahapalika|clean drive\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रोको\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृतीयपंथी उमेदवार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्टासमोर शरणागती\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित केले 'मन्नत-ए-अमन'\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\nपगार मिळत नसल्याने प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nचौघांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित\nचंद्रकांत पाटलांची आज उलटतपासणी\nमाझ्या राजीनाम्याविषयी मनेका नव्हे, शहा ठरवतील \nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपुणे: रस्त्यावर 'पचकणाऱ्यांना' थुंकी पुसायला लावली...\nअसीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांना पोलीस संरक्षण...\nसुमारे वीस महिलांच्या पर्स चोरीला...\nबरसल्या उत्साहाच्या मंगलमय सरी......\nशहर परिसरात पावसाच्या सरी...\nफोटो ओळी मुख्य अंक पान १...\nकँटोन्मेंटचे सहाशे कोटी केंद्राकडे थकित...\nयेते दोन दिवस ढगाळ वातावरण...\nनगरसेवक दीपक पोटे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/entertainment/popular-television-actors-overtime-shoot-for-diwali-vacations/photoshow/66472052.cms", "date_download": "2018-11-20T12:43:46Z", "digest": "sha1:DMKBHSTH5T3NKPHRBQXYFZNHBLMDXKA7", "length": 40029, "nlines": 312, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "popular television actors overtime shoot for diwali vacations- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चाल..\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृत..\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्..\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित के..\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\nइम्रान खान यांचे ट्रम्प यांना प्र..\nएअर सेवा अॅप लाँच\nदिवाळी सुट्टीसाठी कलाकारांचं ओव्हरटाइम​\n1/5दिवाळी सुट्टीसाठी कलाकारांचं ओव्हरटाइम​\nदिवाळीत सुट्टी मिळावी म्हणून तुम्हीही बॉसकडे फिल्डिंग लावली असेल. काही कामं आधीच संपवण्याकडे तुमचं लक्ष असेल. अनेक कलाकारांचंही सध्या असाच ओव्हरटाइम सुरू आहे. मालिकांच्या सेटवर अहोरात्र शूटिंग सुरू असून, हा सगळा खटाटोप आहे तो दिवाळीच्या सुट्टीचा बोनस मिळावा म्हणून.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nसध्या सेटवर कामाचा भार जास्त आहे. कारण, दिवाळीच्या आठवड्यात जास्तीतजास्त दिवस सुट्टी मिळावी असा आम्हा कलाकारांचा प्रयत्न आहे. कामाचं थोडं पूर्वनियोजन करून आम्ही आमच्या शेड्युलमध्येच जास्त सीन शूट करण्याचा प्रयत्न करतोय.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nएरवी धमाल-मस्तीच्या वातावरणात होणाऱ्या मालिकांच्या शेड्यूलमध्ये कामाचा झटपट उरक दिसत होता. एकामागोमाग एक जास्तीतजास्त सीन शूट होत होते. 'दिवाळीत सुट्टी मिळावी म्हणून आम्ही वेगानं आणि जास्तीत जास्त काम करण्याच्या प्रयत्नात आहोत. शेड्यूलच्या वेळेतच अधिकाधिक सीन आम्ही पूर्ण करतोय. जेणेकरून दिवाळीच्या पुढील आठवड्यात कामाचा भार कमी होईल. मला खास करून भाऊबीजेला सुट्टी हवी आहे', असं अभिनेत्री हृता दुर्गुळे सांगते.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n'छत्रीवाली', 'ललित २०५', 'हे मन बावरे', 'दुनियादारी फिल्मी ईश्टाइल' आदी मालिकांच्या एपिसोडची बँक दिवाळीपूर्वीच तयार करून ठेवण्याचा बेत दिग्दर्शक आणि कलाकारांनी आखलाय. याविषयी संदीप पाठक सांगतो की,'आमच्या मालिकेचं शूट आठवड्यातून दोन दिवस असतं. त्यामुळे या आठवड्यात थोडं जास्त काम करून आम्ही एपिसोडची बँक बनवून ठेवली आहे. दिवाळीचा सण मला कुटुंबियांबरोबर साजरा करता येणार आहे. आमचं शूट वज्रेश्वरीहून खूप आत असलेल्या गावात होतं. आता दिवाळीसाठी मी मुंबई गाठणार आहे.'\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nसचित पाटील देखील 'राधा प्रेमरंगी रंगली'चं शूटिंग लवकर पूर्ण करून, दिवाळीच्या सुट्टीत कुटुंबासह अमेरिकेला रवाना होणार आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvrajpardeshi.com/2018/05/", "date_download": "2018-11-20T12:06:50Z", "digest": "sha1:OH7HRZTSRDKXYA3WNVF4DTE3V2TBT6KG", "length": 2025, "nlines": 60, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "May 2018 - Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nवाढत्या तापमानाने केळीच्या सुकल्या बागा\nजळगाव जिल्ह्य़ात तापमानाचा पारा ४५ अंशाच्या वर पोहोचला आहे. गेल्या आठ दिवसांत सरासरी ४४ अंश तापमानाची नोंद झाली. वाढत्या तापमानाबरोबर पाणी...\nवाढत्या तापमानाने केळीच्या सुकल्या बागा\nनाथाभाऊ व सुरेशदादांचा राजकिय प्रवास अन् दुर्देवी योगायोग\n१८४३ शाळा, २ लाख विद्यार्थी व ८ हजार शिक्षकांची दररोज व्हॉट्सऍपवर हजेरी\nभाजपाला मिळालेल्या यशाचे श्रेय खडसेंचे का महाजनांचे\nकोंडीतून बाहेर पडण्यासाठी खडसेंची धडपड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/9/Vismrutit-gelelya-mhani-ani-wakprachar-part-57-by-Arun-Phadake-.html", "date_download": "2018-11-20T11:55:33Z", "digest": "sha1:ZADXY52TXVRA5JJFLVLIR4ZYOA2DTRU3", "length": 12606, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ५७ विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ५७", "raw_content": "\nविस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ५७\nअवंती : मेधाकाकू... अग मी विचार करतीये आहे. आपल्या अभ्यासाला एक वर्षाहून जास्त काळ होऊन गेला. कारण गेल्या वर्षीच तू वर्गात या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्व सांगणारे दिलेले भाषण ऐकलेल आठवतंय मला. आज मी पुन्हा एकदा विचार करतीये की, या म्हणी आणि वाकप्रचारात काही शतकांपूर्वीच्या मराठी संस्कृतीतील महिलांचा – स्त्रीयांचा उल्लेख नक्कीच आला असेल. मात्र यावेळी मीच या चार लोकश्रुती निवडून लिहून आणल्या आहेत आपल्या अभ्यासासाठी. काही तरी सांग ना मला याविषयी. हा बघ पहिला वाकप्रचार असा आहे.\nसीता गेली वनवासा आणि पाठी लागली अवदसा.\nमेधाकाकू : अरेच्या... फार छान वाकप्रचार निवडलास, अवंती. या पहिल्या ‘सीता’ या शब्दातच आपल्या प्राचीन संस्कृतीतील संपूर्ण स्त्री वर्गाला संबोधित केले आहे. आपली संस्कृती म्हणजे उत्तम कुटुंब संस्था आणि विवाहानंतर उत्तम दाम्पत्य व्यवहार. मात्र या सीतेला स्वतः चा पती निवडण्याचा अधिकार होता. पतीने वनवास स्वीकारल्यानंतर याच सीतेने, स्वतः च्या निर्णयाने आपल्या पतीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता. हाच उत्तम दाम्पत्य व्यवहार असे म्हणायला हवे. याच वनवासात रावणाने अपहरण केले आणि सीतेवर अनेक संकटे कोसळली. त्या सर्वांना ती धैर्याने सामोरी गेली. आता या वाकप्रचारातुन अगदी साधा आणि सरळ भावार्थ असा की, सुखाच्या आणि दुख: च्या प्रत्येक प्रसंगात आणि प्रत्येक परिस्थितीत पती - पत्नीने एकमेकांची साथ कधीच सोडू नये. ही खरी भारतीय कुटुंबसंस्था. बाहेरून आयात केलेल्या अनेक विचार प्रणालींनी आणि काही मुठभर विरोधकांनी या भारतीय संस्कृतीची हेटाळणी जरी केली तरीही ही मुल्ये प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात खोलवर रुजलेली आहेत. आजच्या दिवशी अभ्यासाला उत्तम विषय निवडलास बघ, अवंती.\nअवंती : आहा मस्त मेधाकाकू. आता लगेच याच सीतेचा उल्लेख वेगळ्या पद्धतीने आलाय या पुढच्या वाकप्रचारात. काय म्हणावे याला...\nसीतेसारखी नारी पण तीही गेली चोरी.\nमेधाकाकू : ओह्ह्ह अच्छा. फारच वेगळा संदर्भ आणि सूक्ष्मार्थ आहे या लोकश्रुतीमध्ये आणि त्याबरोबरच सावधानतेचा सल्ला ही आहे प्रत्येक स्त्रीला. पुन्हा एकदा या सीतेच्या विलक्षण गुणवत्तेचा संदर्भ असे सांगतोय की, कुटुंबाच्या आणि पतीवरच्या प्रत्येक संकटात त्याच्या पाठीशी ऊभे रहातानाच स्वतः वर येणाऱ्या अनपेक्षित संकटांचा सामना तुम्हाला कधीतरी एकटीने करावा लागेल. त्यासाठी प्रत्येक क्षणी सावध राहा आणि धैर्यशील बना.\nअवंती : बघ मेधाकाकू... याचा अर्थ काही शतकांपूर्वीसुद्धा स्त्रीला असा सल्ला द्यावा लागत होता अशी परिस्थिती त्याही काळात असणारच. म्हणजे अगदी रामायणाच्या काळापासूनच, स्त्रीला असे स्वावलंबी होणे आवश्यक असावे की काय मला मोठाच प्रश्न पडलाय आता हा वाकप्रचार फारच वेगळा दिसतोय, काय असेल यातले इंगित.\nतू मी सारखी चल जाऊ द्वारकी.\nमेधाकाकू : अरे व्वा... अवंती फारच गंमतीशीर पण तशीच फार महत्वाचे काही सांगणारी ही लोकश्रुती. असे बघ ज्या काळांत आजच्यासारखे संपर्काचे साधन नव्हते तेव्हा समविचारी मैत्रिणीची वैयक्तिक भेट हाच प्रत्येक स्त्रीचा विरंगुळा असावा. अशा मैत्रीत, एकमेकींच्या व्यक्तिमत्वातील आणि स्वभावातील गुण-दोषांचा परिचय झाल्यावर उत्तम संसार साधनेचाच विचार होत असणार. हेच इंगित आहे तू मी सारखी या पहिल्या चार शब्दातले. चल जाऊ द्वारकी हे पुढचे तीन शब्द फार गमतीचे वाटले तरी फार अर्थवाही आहेत. द्वारकानगरी म्हणजे श्रीकृष्णाने वसवलेले नगर. हे नगर उत्तम समाज आणि समाजव्यवहार यासाठी तत्कालीन समाजात वाखाणले गेले. द्वारकेला जाणे याचा सूक्ष्मार्थ असा की आपण दोघी मिळून आपल्या कुटुंबाला उत्तम संस्कार आणि उत्तम समाज व्यवहाराप्रती घेऊन जायचे आहे ज्या योगे अपेक्षित कुटुंबकल्याण दोघीनाही साध्य होईल.\nअवंती : व्वा... एकदम सही... मेधाकाकू. एक अफलातून गुगली आहे, हा वाक्प्रचार. वरवर दिसतो त्यापेक्षा खूप काही महत्वाचा सल्ला मिळतोय आजही यातून. समविचारी दोन व्यक्तींमधील वैयक्तिक स्नेह कसा ऊर्जादायी असावा याचे उत्तम उदाहरण.\nमेधाकाकू : असे बघ अवंती... आज आपण फार उथळ झालो आहोत. देखल्या देवा दंडवत असा आपला व्यक्त होण्याचा प्रकार आहे. एक महिला दिन, आधी चार दिवस चर्चेत येतो आणि मग पुढचे वर्ष त्याचे आपल्याला जणू विस्मरण होते. आपल्या पूर्वजांनी मात्र स्त्रीच्या प्रत्येक स्वभाव वैशिष्ठ्यांची, तिच्या गुण दोषांची नोंद लोकश्रुतींच्या माध्यमातून अक्षर केली आहे. आता आजचा हा शेवटचा वाकप्रचार संसारी स्त्रीचे एक व्यवहार वैशिष्ठ्य फार स्पष्टपणे मांडतो.\nबायकोचा कावा न कळे ब्रम्हदेवा.\nमेधाकाकू : इथे बायको म्हणजे कोणा संसारी गृहस्थाची गृहलक्ष्मी. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास तिने केलेला आहे. त्यांचे स्वभाव, विचारधारणा, आवडी निवडी, लकबी, सवयी आणि प्रत्येकाची कुवत याचे तिला पक्के भान आहे. दैनंदिन घरगुती व्यवहार, मंगलकार्य, मुलांचे शिक्षण या बरोबरच आर्थिक व्यवहार आणि भाविष्यासाठीची बचत आणि तजविज या साठी ती घेत असलेले निर्णय फार विचार पूर्वक घेतलेले असतात. यात बायकोचा कावा न कळे ब्रम्हदेवा या शब्दांत गूढ असे काही नसते, तर प्रत्येक वेळी तीचे निर्णय, फार कोणाशी चर्चा न करता चौफेर विचार चाणाक्षपणे घेतलेले असतात इतकेच. आपल्या या सगळ्या लोकश्रुती आजही मार्गदर्शक आहेत हे कधीही विसरू नकोस.\nअवंती : आहा... मेधाकाकू... महिला दिनाचा फारच छान सल्ला मला दिलास तू आज. पुन्हा एकदा अवाक झालीये मी. त्यातही आपल्या चतुर पूर्वजांना नमन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-average-price-jaggery-sangli-market-committee-rs-3425-quintal-11563", "date_download": "2018-11-20T12:31:22Z", "digest": "sha1:4GFDROLX7V7KHGBITWDPO6X53DPPN56I", "length": 15253, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, The average price of jaggery at the Sangli market committee is Rs 3425 per quintal | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगली बाजार समितीत गूळ सरासरी ३४२५ रुपये क्विंटल\nसांगली बाजार समितीत गूळ सरासरी ३४२५ रुपये क्विंटल\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक वाढली आहे. मंगळवारी (ता. २१) गुळाची आवक १०५४१ क्विंटल झाली असून त्यास प्रतिक्विंटल २८०० ते ४००० तर सरासरी ३४२५ रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nसांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक वाढली आहे. मंगळवारी (ता. २१) गुळाची आवक १०५४१ क्विंटल झाली असून त्यास प्रतिक्विंटल २८०० ते ४००० तर सरासरी ३४२५ रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nखपली गव्हाची २२ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल १८०० ते १९५० तर सरासरी १८७५ रुपये असा दर मिळाला. विष्णूअण्णा पाटील भाजीपाला व फळ दुय्यम बाजार आवारात कांद्याची आवक २२१६ क्विंटल झाली असून त्यास प्रतिक्विंटल ३०० ते १००० तर सरासरी ९५० रुपये असा दर मिळाला. बटाट्याची आवक २६९५ क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल १५०० ते १९०० तर सरासरी १६०० रुपये असा दर होता.\nडाळिंबाची १०२८० डझनाची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस १०० ते ६०० तर सरासरी ३०० रुपये असा दर होता. सफरचंदाची ६९१ पेटीची आवक झाली असून त्यास प्रति पेटीस १५०० ते २५०० तर सरासरी १८०० रुपये असा दर मिळाला.\nशिवाजी मंडईत भाजी पाल्याची आवक कमी अधिक प्रमाणात आहे. भेंडीची ४० ते ५० बॉक्सची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस २०० ते २५० रूपये असा दर मिळाला.\nवांग्याची ६० ते ७० बॉक्सची आवक झाली. वांग्यास प्रति दहा किलोस ५०० ते ७०० रुपये असा दर होता. गवारची आवक कमी आहे. त्यामुळे गवार तेजीत आहे. गवारची २०० ते ३०० किलोची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस ८०० ते ९०० रुपये असा दर मिळाला. ढोबळी मिरचीची आवक ४० ते ५० बॉक्सची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर होता.\nसां. कृ. उ. बाजार समितीत मंगळवारी (ता. २१)\nआवक शेतीमाल व दर (क्विंटलमध्ये)\nशेतीमाल आवक किमान कमाल सरासरी\nमटकी ९० ५५०० ७५०० ६५००\nज्वारी(शाळू) १५१ २४५० ३००० २७२५\nगहू १०८ २००० २८०० २४२५\nतांदूळ ३५० २००० ६५०० ४२५०\nबाजार समिती agriculture market committee डाळ डाळिंब सफरचंद apple भेंडी okra गवा बळी bali ढोबळी मिरची capsicum मिरची\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/health-tips-for-pranayama/", "date_download": "2018-11-20T11:08:38Z", "digest": "sha1:H366OG2K5RAYT5NPCBV4DFMHK3XMR3WO", "length": 16470, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्राणायम | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nओवैसींकडून काँग्रेसचा भांडाफोड, एमआयएमला दिली होती 25 लाखाची ऑफर\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\nचीन तयार करतोय कृत्रिम सूर्य\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\n> दीर्घ श्वास घेतल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि चरबी वेगाने कमी कमी होते. यामुळे वजन कमी होते.\n> ताणतणावापासून दूर राहायचे असेल तर प्राणायाम किंवा दीर्घ श्वासाने फायदा होतो. यामुळे मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळाल्याने तो शांत राहातो.\n> नियमित प्राणायाम केल्याने मेंदूमध्ये कार्टिसॉल नावाचे हॉर्मोन्स कमी बनतात. त्यामुळे ताणतणाव दूर व्हायला मदत होते.\n> दीर्घ श्वास नियमित घेतल्याने शरीराला जास्त ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे मेंदू आरोग्यदायी राहातो. यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो.\n> फुफ्फुसे शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतात. दीर्घ श्वासामुळे ही प्रक्रिया वेगाने होऊ शकते.\n> हृदय मजबूत तर शरीर फिट… दीर्घ श्वासामुळे हृदयाला जास्त ऑक्सिजन मिळतो. यामुळे ते आरोग्यदायी राहाते. अर्थातच यामुळे हृदयाशी संबंधित कोणतेही रोग होत नाहीत.\n> दीर्घ श्वासाचा आणखी एक फायदा म्हणजे फुफ्फुसांमधील ब्लॉकेज मोकळे होतात. यामुळे दम लागणे, श्वास लागणे असे प्रकार होत नाहीत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलमुंबईतील ७०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ होणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमी वेगळी : माझ्या हातची कला\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nआम्ही ऑन ड्युटी आहोत आम्हाला सोडा; पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांची ट्रॅफिक पोलिसांना...\nसीबीआय अधिकारी वाद; सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढत 29 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली\nपत्नीला सोडल्यामुळे 25 प्रवासी हिंदुस्थानींचे पासपोर्ट सरकारकडून रद्द\nLIVE- विधानसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pune-the-death-of-the-little-girl/", "date_download": "2018-11-20T11:29:42Z", "digest": "sha1:JXQGE6W2PB2S4CQHKXGZKP667TA4ZDVP", "length": 5690, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विहिरीत पडून चिमुकलीचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › विहिरीत पडून चिमुकलीचा मृत्यू\nविहिरीत पडून चिमुकलीचा मृत्यू\nखेळताना पडीक विहिरीत पडल्याने अक्षरा प्रकाश शेगर (6 वर्षे, रा. हडपसर) या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी गळाच्या साह्याने तिचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षरा शेगर हिची आई नोबेल हॉस्पिटलशेजारी हॉटेलमध्ये काम करते. ती हडपसर परिसरात राहण्यास आहे. मगरपट्टा रोडवरील कॅनॉल रोडजवळ पडीक विहीर आहे. रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अक्षरा हिची आई आणि ती दोघी तेथे आल्या होत्या. त्या वेळी अक्षराची आई काही कारणास्तव हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत अक्षरासह आली होती.\nतिचे लक्ष विचलित झाले. या वेळी अक्षरा तेथेच मोकळ्या जागेत खेळत होती. शेजारील चाळीस फूट खोल असलेली विहीर आणि आजूबाजूला असलेले गवत यांचा तिला अंदाज आला नाही. ती विहिरीत पाय घसरून पडली. त्यानंतर तिच्या आईने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेजारील वस्तीतील नागरिकांनी तेथे गर्दी केली. त्यांनी तेथे पाहणी केली; मात्र अक्षरा दिसत नव्हती. काही वेळाने तिची चप्पल वर आली. त्यानंतर नागरिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. हडपसर अग्निशमन केंद्राचे प्रमुख शिवाजी चव्हाण, फायरमन संपत चवरे, अमित शिंदे, बाबा चव्हाण, नरसप्पा भंडारी, मारुती शेलार, सखाराम पवार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गळाच्या साह्याने अक्षराचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.\n‘रमाई आवास’ची टक्केवारी अवघी 27\nमहिलेचा विनयभंग; एकास अटक\nहिंमत असेल, तर संविधान बदलून दाखवावे\nसंविधानाला धक्का लागू देणार नाही\nहॉटेलांऐवजी घरीच नववर्षाचे स्वागत\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Balu-Khandare-gang-moka-in-satara/", "date_download": "2018-11-20T12:07:23Z", "digest": "sha1:6PLLMJJHE7YIDM4M6HYJ3E5DB3QBOWEW", "length": 12508, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाळू खंदारेसह टोळीला मोक्‍का | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › बाळू खंदारेसह टोळीला मोक्‍का\nबाळू खंदारेसह टोळीला मोक्‍का\nसातारा नगरपालिकेतील नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे याच्यासह त्याच्या 14 साथीदारांवर सावकारीप्रकरणी मोक्‍काअंतर्गत कारवाई करण्यात आली असून पोलिसांच्या या कारवाईने शहरासह सातारा जिल्ह्याच्या गुन्हेगारी विश्‍वाला मोठा दणका बसला आहे. रहिमतपूर येथील ट्रक व्यावसायिकाला सावकारीप्रकरणी संशयित खंड्या धाराशिवकरसह संशयितांनी सर्व पैसे घेतल्यानंतरही तक्रारदाराला ट्रक विकण्यास जबरदस्ती करून पुन्हा पैसे घेतल्याचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, बाळू खंदारे सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.\nबाळू खंदारे, अमोल जाधव, सागर, गणेश (पूर्ण नावे माहीत नाहीत) यांच्यावर मोक्‍काअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रमोद ऊर्फ खंड्या बाळासाहेब धाराशिवकर याच्यासह साथीदारांनी सातारा जिल्ह्यात दहशत माजवून टोळीच्या माध्यमातून सावकारीचा अक्षरश: धुडगूस घातला. या टोळीने गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदा सावकारीच्या माध्यमातून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मालमत्ता जमवली आहे. ही मालमत्ता जमवताना संशयितांनी दरोडा टाकणे, खंडणी मागणे, गर्दी-मारामारी, अपहरण असे अनेक प्रकार केले आहेत.\nसावकारीबाबत मोक्‍का लागलेले हे प्रकरण रहिमतपूर येथील आहे. या प्रकरणात फिर्यादी या महिला असून त्यांच्या मुलाचा ट्रकचा व्यवसाय आहे. 2014 साली या ट्रकवर बेकायदा वाळू वाहतूक केल्याप्रकरणी महसूल विभागाने दंड ठोठावला होता. दंडाची रक्‍कम भरण्यासाठी ट्रकचालकाकडे पैसे नव्हते. अशा वेळी खंड्या धाराशिवकर हा व्याजाने पैसे देतो, असे त्यांना समजले. 26 एप्रिल 2014 साली खंड्याकडून ट्रकमालकाने 2 लाख रुपये 10 टक्के व्याजाने घेतले. यावेळी खंड्या धाराशिवकर याने कोर्‍या स्टॅम्पवर सह्या घेतल्या. व्याज, मुद्दल, दंड अशी कारणे सांगून खंड्याच्या टोळीने तक्रारदार यांच्या मुलाकडून 2 लाख 80 हजार रुपये वसूल करुन तीन ट्रक जबरदस्तीने चोरुन नेले.\nया घटनेनंतर तक्रारदार महिलेने मुलासाठी 2016 मध्ये आणखी एक ट्रक विकत घेतला. हा ट्रक विकत घेतल्यानंतर बाळू खंदारे व त्याचा चालक गणेश यांनी ‘खंड्या धाराशिवकर याचा व तुझा पहिला विषय मिटवून देतो, असे सांगून तो ट्रक कोल्हापूर येथे विकला. ट्रक 1 लाख 80 हजार रुपयांना विकल्यानंतर बाळू खंदारे याने त्यातील 1 लाख 60 हजार रुपये घेतले व 20 हजार रुपये तक्रारदार महिलेचा मुलगा अझीम याला दिले. दरम्यानच्या काळात खंड्या धाराशिवकर याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर अझीम हा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्यानंतर पोलिस ठाण्याच्या परिसरातून बाळू खंदारे, सागर व अमोल जाधव या तिघांनी त्यास दमदाटी करुन तेथून बाहेर नेले. दरम्यान, नुकताच याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या सर्व घटना समोर आल्या.\nबाळू खंदारे हा सध्या अटकेत असून न्यायालयीन कोठडीत आहे. सुरुची राडा प्रकरणानंतर तो सातार्‍यातून पसार झाला होता. पसार असतानाच सातारा शहर पोलिस ठाण्यात बाळू खंदारे व खंड्या धाराशिवकरच्या टोळीवर सावकारीचा गुन्हा दाखल झाला. सुरुची प्रकरणात बाळू खंदारे पसार असतानाच गेल्या महिन्यात तो सातार्‍यात आल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोनि नारायण सारंगकर यांना समजल्यानंतर त्याला अटक केली. पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पोलिस कोठडी मिळाली. त्यानंतर बाळू खंदारे याला गेल्याच आठवड्यात शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सुरुची राडा प्रकरणात अटक केली असता त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.\nया सर्व घटनाघडामोडी घडत असतानाच सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोनि नारायण सारंगकर यांनी बाळू खंदारे याच्याविरुध्द मोक्‍काअंतर्गत प्रस्ताव तयार करुन तो जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे पाठवला. पोलिस मुख्यालयातून हा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवल्यानंतर छाननीनंतर अखेर गुरुवारी मोक्‍काअंतर्गत कारवाई करण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे. या मोक्क्याच्या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक (गृह) राजलक्ष्मी शिवणकर करणार आहेत.\nदरम्यान, बाळू खंदारे हा सातारा नगरपालिकेतील विद्यमान नगरसेवक आहे. सावकारी प्रकरणात यापूर्वी फलटण येथील एका नगरसेवकालाही अटक करण्यात आली आहे. सावकारी पाशाने सातारा शहरासह जिल्हा पोखरलेला आहे. सर्वसामान्यांपासून मध्यमवर्गीयांची सावकारीमुळे घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अशा गुन्ह्यांमध्ये व्हाईट कॉलर मंडळीच संशयित आरोपी असल्याचे समोर आले आहे.\nखंड्यावर मोक्क्याचा दुसरा गुन्हा\nखंड्या धाराशिवकरवर यापूर्वी मोक्क्याचा एक गुन्हा दाखल आहे. आता सावकारी प्रकरणात खंड्यावर पुन्हा एकदा मोक्‍का लागला आहे. धाराशिवकर व टोळीने सावकारीच्या माध्यमातून केलेल्या भानगडींचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-theni-forest-fire-kurangani-students-102522", "date_download": "2018-11-20T12:42:55Z", "digest": "sha1:UJBP6L6U4Y73HDD2ZSBMAHKGRB7YLDS7", "length": 8822, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Theni forest fire Kurangani students वणव्यात अडकलेल्या गिर्यारोहकांपैकी 15 जणांची सूटका करण्यात यश | eSakal", "raw_content": "\nवणव्यात अडकलेल्या गिर्यारोहकांपैकी 15 जणांची सूटका करण्यात यश\nसोमवार, 12 मार्च 2018\nथेनी (तमिळनाडू) - कुरंगनी येथील जंगलात कोईमतूर आणि इरोडे येथून सुमारे 36 विद्यार्थी गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते. परंतु, तेथून परतत असताना जंगलात अचानक लागलेल्या आगीमुळे हे विद्यार्थी अडकून पडले होते. त्यातील 15 जणांची सूटका करण्यात यश आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.\nथेनी (तमिळनाडू) - कुरंगनी येथील जंगलात कोईमतूर आणि इरोडे येथून सुमारे 36 विद्यार्थी गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते. परंतु, तेथून परतत असताना जंगलात अचानक लागलेल्या आगीमुळे हे विद्यार्थी अडकून पडले होते. त्यातील 15 जणांची सूटका करण्यात यश आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.\nअन्य विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी राज्याचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. सीतारामन यांनी हवाई दलाच्या दक्षिण मुख्यालयाला मदतीसाठी सूचना दिल्या असून, हवाई दलाच्या सुलूर येथील तळावरून दोन हेलिकॉप्टर घटनास्थळी रवाना करण्यात येत असल्याचे सीतारामन यांनी ट्वीटद्वारे जाहीर केले. तसेच हवाई दलाच्या दक्षिण मुख्यालयाकडून थेनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-11-20T11:54:59Z", "digest": "sha1:AG4W6KPE7CCEBM6NWHK4S2CE7MQYMIMB", "length": 4394, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नागपूर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► नागपूर जिल्ह्यामधील गावे‎ (१६ प)\n► नागपूर‎ (२ क, ४४ प)\n► नागपूर जिल्ह्यातील तालुके‎ (१५ प)\n► नागपूरचे खासदार‎ (३ प)\n► नागपूर जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके‎ (१ प)\n► नागपूर जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ‎ (१२ प)\n\"नागपूर जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण १३ पैकी खालील १३ पाने या वर्गात आहेत.\nनागपूर जिल्ह्यातील जंगलांची यादी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०१४ रोजी १९:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:$agarram", "date_download": "2018-11-20T11:33:39Z", "digest": "sha1:BBJFDHKEE3K7R5HA6NKN3V4N2XVGFMSK", "length": 8425, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:$agarram - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वागत $agarram, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन $agarram, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ५२,१९३ लेख आहे व २२५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nआपणास विकिपीडियावर तांत्रिक गोष्टी कठीण जातात नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\n-- साहाय्य चमू (चर्चा) १७:३०, २१ सप्टेंबर २०१३ (IST)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०१३ रोजी १७:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/belgaum-news-lawyer-agitation-chikodi-district-demand-104699", "date_download": "2018-11-20T11:49:16Z", "digest": "sha1:6IJAZOQDKGS3O343PI562VBTDQQE5M4Y", "length": 9847, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Lawyer agitation for Chikodi District Demand चिक्कोडी जिल्हा मागणीसाठी वकिलांचे आंदोलन | eSakal", "raw_content": "\nचिक्कोडी जिल्हा मागणीसाठी वकिलांचे आंदोलन\nगुरुवार, 22 मार्च 2018\nचिक्कोडी - चिक्कोडी जिल्हा मागणी आंदोलन आता दिवसाकाठी चिघळत असून 46 व्या दिवशी आज (ता.22) आंदोलकांनी पुन्हा बसवेश्‍वर सर्कलमध्ये टायरी पेटवून रास्ता रोको केला. त्यामुळे सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. तसेच शंभरावर वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालून आंदोलनात सहभाग घेतला.​\nचिक्कोडी - चिक्कोडी जिल्हा मागणी आंदोलन आता दिवसाकाठी चिघळत असून 46 व्या दिवशी आज (ता.22) आंदोलकांनी पुन्हा बसवेश्‍वर सर्कलमध्ये टायरी पेटवून रास्ता रोको केला. त्यामुळे सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. तसेच शंभरावर वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालून आंदोलनात सहभाग घेतला.\nवकील संघटनेच्या वतीने 1978 पासून चिक्कोडी जिल्हा मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात येत आहे. जिल्हा मागणी आंदोलनाला येथील वकिल संघटनेचा नेहमीच पाठींबा लाभला आहे. यापूर्वीही वकील संघटनेच्यावतीने आंदोलनाला पाठींबा मिळाला आहे. आज शंभरावर वकिलांनी कामकाजवर बहिष्कार घालून आंदोलनात सहभाग घेतला.\nजिल्हा मागणी आंदोलकांनी आज पुन्हा शहरातील नेहमी गजबजलेल्या बसवेश्‍वर सर्कलमध्ये टायरी पेटवून निपाणी-मुधोळ व संकेश्‍वर-जेवरगी या राज्य महामार्गावरील वाहतूक अडविली. जिल्हा घोषणेस विलंब करणाऱ्या राज्य शासन व मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आठवडी बाजार असल्याने व आंदोलकांनी आज रास्ता रोको केल्याने त्याचा फटका अनेक नागरिकांना बसला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी रहदारी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.\nआंदोलनात बी. आर. संगाप्पगोळ, राष्ट्रीय माजी सैनिक समन्वय समितीचे राज्याध्यक्ष बाळासाहेब सांग्रोळे, माजी आमदार दत्तू हक्‍क्‍यागोळ, चंद्रकांत हुक्केरी, सुरेश ब्याकुडे, संजू बडिगेर, बी. आर. यादव, एम. बी. पाटील, मानिकाम्मा कबाडगी यांच्यासह आंदोलक व वकील सहभागी झाले होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathizilla-parishad-funds-planning-cant-done-year-10791", "date_download": "2018-11-20T12:23:14Z", "digest": "sha1:ABEZTFYXOE3KHKIFJ4VMLXXZ6WC5ILBH", "length": 14996, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,Zilla Parishad funds planning cant done for this year | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगाव जिल्हा परिषदेतील निधीचे नियोजन यंदाही रखडले\nजळगाव जिल्हा परिषदेतील निधीचे नियोजन यंदाही रखडले\nशनिवार, 28 जुलै 2018\nजळगाव : नियोजन समितीच्या निधीचे नियोजन मागील आर्थिक वर्षीप्रमाणेच यंदाही रखडण्याची स्थिती अाहे. हा निधी खर्च करण्यासाठी तातडीने कामांचे नियोजन करावे, तसेच नियोजनाच्या अधिकाराबाबत सर्वांना विश्‍वासात घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी सदस्य करीत आहेत.\nजळगाव : नियोजन समितीच्या निधीचे नियोजन मागील आर्थिक वर्षीप्रमाणेच यंदाही रखडण्याची स्थिती अाहे. हा निधी खर्च करण्यासाठी तातडीने कामांचे नियोजन करावे, तसेच नियोजनाच्या अधिकाराबाबत सर्वांना विश्‍वासात घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी सदस्य करीत आहेत.\nजिल्हा परिषदेला नियोजन समितीकडून १२० कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. यात नागरी सुविधा, जनसुविधा, अंगणवाडी बांधकाम, लघुसिंचन, शाळा दुरुस्ती, रस्ते बांधकाम व इतर कामे करायची आहेत. त्याचे नियोजन करून त्यासंबंधी सर्वसाधारण सभेत परवानगी घ्यायला हवी होती. सत्ताधाऱ्यांमध्ये एकवाक्‍यता नसल्याने हे नियोजनच बारगळले. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत कुठल्याही कामासंबंधी मंजुरी घेता आली नाही. यावरून सभेत वादही झाले. सत्ताधारी एकत्र नाहीत. विरोधकांना विश्‍वासात घेत नाहीत. एकच पदाधिकारी कसे नियोजन करू शकतो. सर्वांना बोलवा, नियोजन करा आणि निधीचे समान वाटप करा, अशी सदस्यांची मागणी आहे.\nपदाधिकाऱ्यांनी नियोजनासाठी वेळ दिला नाही. प्रशासनाने कामांच्या याद्या प्राथमिक स्वरूपात तयार केल्या आहेत. त्यांना सर्वांसमोर मंजुरी देऊन पावसाळ्यानंतर तातडीने कामे सुरू करावीत, अशी मागणी सदस्य गोपाल चौधरी आणि शशिकांत साळुंखे यांनी केली आहे.\nनिधी खर्चाचे नियोजन करा\nशाळा दुरुस्ती, रस्ते विकास आदी कामांचे नियोजन करून निधी खर्च व्हावा. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापुर्वी निधी खर्चाचे पूर्ण नियोजन मार्गी लावा. अन्यथा मंजुऱ्या, उद्‌घाटन अशी कार्यवाही करता येणार नाही. असा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला.\nप्रशासन administrations विकास लोकसभा\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nखरेदी केंद्रांएेवजी सोयाबीनची बाजारात...जळगाव : जिल्ह्यात मका व ज्वारी खरेदीसंबंधी शासकीय...\nदुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आससिन्नर, जि. नाशिक : पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nसोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषण सुरूचसोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...\nकृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/marathi-actress-neha-joshi-talk-about-god/", "date_download": "2018-11-20T11:58:40Z", "digest": "sha1:VTKXNB5VK7G4MK6LAM5RE67L6T7SKFPB", "length": 17923, "nlines": 268, "source_domain": "www.saamana.com", "title": "रंगभूमी आणि स्टुडिओ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nएमआयडीसीतील अग्निशमन केंद्राचे उद्घाटन रखडले\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nफुंडे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न\nसलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nचमत्कार निसर्गाचे आहेत. आपण आणि निसर्ग यांच्या एकत्रीकरणातून काही गोष्टी घडत असतात. याविषयी सांगतेय अभिनेत्री नेहा जोशी.\n : निसर्ग आणि त्याची शक्ती. काही देव, काही शास्त्र्ा तर काहीजण निसर्गाचा चमत्कार म्हणतात.\n : नाटकाचं थिएटर आणि चित्रीकरणाचं ठिकाण\n> आवडती प्रार्थना : मी जे काही काम आयुष्यात करतेय ते प्रामाणिकपणे आणि खरेपणाने करावं आणि ते करण्याची शक्ती मला मिळावी.\n> आवडते देवाचं गाणं: ‘प्रथम तुला वंदितो’, ‘ओम नमोजी आद्या’\n> दैवी चमत्कारांवर विश्वास आहे का : चमत्कार निसर्गाचे आहेत. आपण आणि निसर्ग यांच्या एकत्रीकरणातून काही गोष्टी घडतात.\n> अशी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं : उत्तम काम केल्यावर आणि एखाद्या माणसाशी चार शब्द चांगले बोललं की, समाधान मिळतं.\n> दुःखी असतेस तेव्हा : दुःखाच्या पहिल्या भरात रडू येतं किंवा कोणाशी तरी बोलावसं वाटतं. पहिला भर ओसरल्यावर हे दुःख नेमकं कशामुळे आलेलं आहे याचा विचार करते. त्याला मी कारणीभूत असेन तर मी माझ्यात काय बदल किंवा योग्य काय करायला हवं होतं.\n> नास्तिक लोकांबद्दल काय सांगशील : नास्तिक लोकांची भूमिका समजून घ्यायला हवी. समाजातील लोक देव देव करत असतानाही जे देव नाही असे म्हणतात ते का याचा विचार व्हायला हवा.\n> देवभक्त असावं पण देवभोळं नसावं… तुझं मत काय : प्रत्येकाचा देव वेगवेगळ्या गोष्टीत असू शकतो.\n> अभिनय आणि भक्तीची सांगड कशी घालतेस : अभिनय म्हणजे परकाया प्रवेश असतो. तिच्यावर विश्वास ठेवून तिचं आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न करणं ही भक्ती आहे. कारण पूर्ण विश्वास ठेवला नाही तर ती साकारता येणं कठीण.\n> मूर्तीपूजा महत्त्वाची की प्रार्थना : प्रार्थना. ध्यान किंवा चिंतन करणं महत्त्वाचं.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरोज पूजा का करावी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ \n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/unnao-rape-witness-yunus-buried-dead-body-sent-to-postmortem/", "date_download": "2018-11-20T11:38:42Z", "digest": "sha1:LTNCLWREG7Q7LUUB5MCPODUCEFB3LSRT", "length": 17633, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "उन्नाव बलात्कारातील साक्षीदार युनुसचा पुरलेला मृतदेह काढला बाहेर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा\nपुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nओवैसींकडून काँग्रेसचा भांडाफोड, एमआयएमला दिली होती 25 लाखाची ऑफर\nअशी करा अंघोळ, राहा चिरतरुण, 44 वर्षाच्या मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nउन्नाव बलात्कारातील साक्षीदार युनुसचा पुरलेला मृतदेह काढला बाहेर\nउन्नाव सामूहिक बलात्कारातील साक्षीदार युनुसचा मृतदेश शनिवारी रात्री उशिरा बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. बुधवारी रहस्यमयरित्या युनुसचा मृत्यू झाला होता. त्यानंतर स्थानिक दफनभूमीत त्याचा मृतदेह पुरण्यात आला. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी युनुसच्या कुटुंबीयांनी पोलिसांची परवानगी घेतली नव्हती. जेव्हा युनुसच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तेव्हा शवविच्छेदनासाठी पोलिसांनी युनुसचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी विनंती केली होती.\nपण असे करणे म्हणजे शर्रियतच्या विरोधात आहे असे युनुसच्या नातेवाईकांनी सांगितले. यासाठी युनुसचे नातेवाईक मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना भेटायला गेले. पण मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने युनुसच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. लखनऊ पोलिसांनी त्यांना रोखून ताब्यात घेतले. या दरम्यान पोलीस आणि उन्नाव जिल्हा प्रशासनाने शनिवारी रात्री उशिरा मुस्लीम धर्मगुरूंच्या देखरेखीखाली युनुसचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाल्याने प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदबोस्त ठेवला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलजम्मू कश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना अटक\nपुढीलपाहा व्हिडीओ : अकाली दलाच्या नेत्याला बेदम मारहाण, तोंडाला फासले काळे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअशी करा अंघोळ, राहा चिरतरुण, 44 वर्षाच्या मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nअशी करा अंघोळ, राहा चिरतरुण, 44 वर्षाच्या मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nआम्ही ऑन ड्युटी आहोत आम्हाला सोडा; पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांची ट्रॅफिक पोलिसांना...\nसीबीआय अधिकारी वाद; सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढत 29 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/cricket-fans-trolls-shikhar-dhawan-for-his-twit-on-shoaib-malik/", "date_download": "2018-11-20T11:45:30Z", "digest": "sha1:PYAHCZMFU3RS5ZHXVYMIR3MZZVZ4NZTK", "length": 7771, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पाकिस्तानी क्रिकेटपटूला शुभेच्छा देणे धवनला पडले महागात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपाकिस्तानी क्रिकेटपटूला शुभेच्छा देणे धवनला पडले महागात\nटीम महाराष्ट्र देशा- पाकिस्तानी क्रिकेटर आणि टेनिस स्टार सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक नुकताच न्यूझीलंडविरूद्धच्या चौथ्या वनडेत जखमी झाला.ज्यानंतर तो मॅच खेळू शकला नाही. त्याला झालेल्या दुखापतीनंतर भारताचा सलामीवीर शिखर धवनने ट्वीट करत शोएबच्या तब्बेतीची विचारपूस केली. तसेच लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. धवन या ट्वीटमुळे ट्रोल झाला असून भारतीय क्रिकेट फॅन्सने त्याला आफ्रिकेत खेळावर लक्ष देण्यास सांगितले आहे.\nधवनने शोएब मलिकची विचारपूस करत ट्वीट केले की, ‘जनाब शोएब मलिक उम्मीद है आप ठीक हो रहे होंगे और जल्द ही अच्छे होकर फील्ड पर वापसी करेंगे अपना ध्यान रखना’ हा अंदाज दोन्ही देशांतील बहुतेक फॅन्सला खूप भावला. मात्र, काही फॅन्स असेही आहेत ज्यांनी धवनला पाकिस्तानी क्रिकेटर व सानियाच्या पतीची विचारपूस करणे भावले नाही.काहींनी पाकिस्तान कडून सीमेवर सुरु असणाऱ्या गोळीबाराची आठवण करून दिली तर,काहींनी टेस्ट सिरीज वर लक्ष देण्यास सांगितले.\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच…\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीत विजयासाठी शिवसेना भाजप महायुतीला आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे वाटत…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ssc-exam-topper/", "date_download": "2018-11-20T12:20:25Z", "digest": "sha1:XRAQB4KOFRACTIEVPGB4UQAWZNXGGMDH", "length": 8603, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वडीलांचे प्रेत घरी असताना तिने दिला दहावीचा पेपर ; मिळवले उत्तुंग यश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवडीलांचे प्रेत घरी असताना तिने दिला दहावीचा पेपर ; मिळवले उत्तुंग यश\nखडतर मेहनत घेऊन दहावी -बारावीच्या परीक्षेत यश मिळवल्याच्या अनेक बातम्या आपण वाचतो मात्र जन्मदात्या पित्याचे निधन झाले असताना खचून न जाता दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवल्याने काजल सर्वांच्या कौतुकास पात्र बनली आहे\nकाजलआत्माराम बंडगर हि करमाळा तालुक्यातील सालसे या गावातील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची विद्यार्थीनी . वर्षभर अतिशय मेहनत करून तिने दहावीची परीक्षेची तयारी केली.मात्र परिक्षेच्या कालावधीतच तिच्या वडिलांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना दवाखान्यात दाखल केले मात्र सकाळी साडे आठ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली . हि घटना समजताच काजलला प्रचंड मानसिक धक्का बसला परंतु तिने स्वतः ला सावरले .आपण शिक्षण घेऊन मोठं व्हावं चांगल्या मार्काने पास व्हावं हि वडीलांची ईच्छा पुर्ण करण्यासाठी तिने वडीलांच्या निधनाचे दुख बाजुला ठेवुन आपल्या वडीलांचे अंत्यदर्शन घेऊन त्या दिवशीचा पेपर दिला तसेच संपूर्ण परीक्षा मोठ्या धैर्याने दिली .या कठीण काळात काजलच्या शिक्षकांनी काजलचा आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही.\nनुकतेच दहावीचे रिझल्ट्स जाहीर झाले आणि वर्षभर केलेल्या मेहनतीचं आणि वडिलांच्या निधनानंतर दाखवलेल्या धैर्याचं फळ काजलला मिळालं तब्बल 87.80 % गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला.काजलचे वडील आज हे तीच उत्तुंग यश पहायला या जगात नाहीत मात्र असते तर नक्कीच लेकीच्या मिळवलेल्या यशाचा आनंद गगनात मावला नसता.\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा…\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती…\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-rayat-farmers-organisation-conference-105205", "date_download": "2018-11-20T12:00:59Z", "digest": "sha1:Q2QM2WAP43CT7DC5YKNF27Y55VJQFAVO", "length": 12048, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Rayat farmers organisation conference मैदान मारल्याचा शेट्टींना राग - सदाभाऊ खोत | eSakal", "raw_content": "\nमैदान मारल्याचा शेट्टींना राग - सदाभाऊ खोत\nरविवार, 25 मार्च 2018\nपन्हाळा - आताचे जग हे बंदुकीच्या नळीवर चालत नाही, तर बौद्धिकतेवर चालते. राजू शेट्टींना आपल्या मैदानात येऊन सदाभाऊने मैदान मारल्याचे रुचले नाही. खासदार शेट्टी दिल्लीत गेले नि साखरेचे दर पडले. गल्लीत येऊन मात्र ते वेगळेच सांगू लागले, अशी टोलेबाजी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केली.\nपन्हाळा - आताचे जग हे बंदुकीच्या नळीवर चालत नाही, तर बौद्धिकतेवर चालते. राजू शेट्टींना आपल्या मैदानात येऊन सदाभाऊने मैदान मारल्याचे रुचले नाही. खासदार शेट्टी दिल्लीत गेले नि साखरेचे दर पडले. गल्लीत येऊन मात्र ते वेगळेच सांगू लागले, अशी टोलेबाजी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.\nयेथील पन्हाळा क्‍लब मैदानावर आजची राजकीय परिस्थिती, रयत क्रांती संघटनेची भूमिका आणि आगामी राजकीय वाटचाल या विषयांवर विचारमंथनासाठी दोन दिवसीय कार्यकर्त्यांचे शिबिर कालपासून सुरू झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘आजच्या नेत्यांना सर्वसामान्यांचे प्रश्‍न मिटविण्यात स्वारस्य नाही. आपले कार्यकर्ते तोकडे आहेत; पण ते आशावादी आहेत.’’\nमूठभर बियाण्यांतूनच शेतकरी पोत्याने धान्य काढतो. त्यानुसारच तुम्ही संघटनेचे बियाणे आहात, यातूनच संघटनेचे शिवार फुलणार आहे. हे लक्षात ठेवून कामाला लागा, असा सल्लाही त्यांनी आपल्या बीजभाषणातून कार्यकर्त्यांना दिला. शिबिरासाठी राज्यभरातून पक्षाचे विभागीय संघटक, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष असे सुमारे चारशे कार्यकर्ते उपस्थित आहेत.\nदीपप्रज्वलनानंतर श्री. खोत म्हणाले, ‘‘संघटनेतून आपल्याला काढून टाकल्यानंतर पुढे काय करायचे, हा कार्यकर्त्यांसमोर प्रश्‍न होता. जुन्या संघटनेत राहिलो तर काहीच करता येणार नाही, ही चलबिचल होती. त्यातूनच दसऱ्याच्या मुहूर्तावर संघटना स्थापन केली. ज्या पन्हाळगडावर शिवछत्रपतींनी रयतेच्या जिवावर राज्य निर्माण केले, त्याच गडावर शिबिर घ्यायचे, त्यांना प्रशिक्षित करायचे असे ठरविले. त्यानुसार शिबिर होत असल्याचे सांगितले.\nप्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी स्वागत केले. या वेळी युवा प्रदेशाध्यक्ष शार्दुल जाधवर, जिल्हा संपर्कप्रमुख संतोष कांदेकर, माजी नगरसेवक रवींद्र धडेल उपस्थित होते.\nराजकारणाच्या मायानगरीत प्रत्येकजण आपली जादू दाखवून लोकांना भुलवत आहे. त्यांना सामान्यांच्या प्रश्‍नांशी कर्तव्य नाही. आपल्यावर अन्याय झाला म्हणून कोणावर सूड उगवण्यासाठी रयत क्रांती निर्माण केलेली नाही, तर तळागाळातील माणसाच्या उन्नतीसाठी, त्यांच्या जीवनात समाधान आणण्यासाठी एकत्रित आलो आहोत, असेही खोत यांनी सांगितले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5973", "date_download": "2018-11-20T12:17:51Z", "digest": "sha1:M5HBA3N7FJSM5B7TM5DR36HAV64JOZPW", "length": 55331, "nlines": 591, "source_domain": "aisiakshare.com", "title": " \"सशाची शिंगे\" : पुस्त‌क‌ प‌रिच‌य‌ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n\"सशाची शिंगे\" : पुस्त‌क‌ प‌रिच‌य‌\nखरं म्हणजे हे \"स.शा.ची शिंगे\" असं लिहायला हवं. \"स.शा.\" हे समाजशास्त्र या शब्दाचं संक्षिप्त रूप आहे.\nखूप खूप वर्षांपूर्वी - म्हणजे मी कदाचित सहावी सातवीत असेन - आमच्या वडलांच्या शाळेतले त्यांचे एक स्नेही एक मजेशीर पुस्तक घेऊन आले. पुस्तक त्यांच्याच संस्थेतल्या एका शिक्षकाने लिहिलेलं होतं. हे लेखकमजकूर होते इतिहासभूगोलनागरिकशास्त्राचे शिक्षक. म्हणजे समाजशास्त्र विषयाचे. अनेक वर्षं हा विषय शिकवताना शेकडो मुलांनी लिहिलेले वेगवेगळ्या परीक्षांतले पेपर्स त्यांनी तपासले असावेत. त्यांच्या हे लक्षांत आलं की अनेकदा माहित नसलेली उत्तरं तशीच कोरी सोडायच्या ऐवजी मुलं प्रचंड थापा मारत सोडवतात. ही सगळी उत्तरं प्रचंड मनोरंजक असल्याचं त्यांच्या लक्षांत आलं आणि मग त्यांनी त्यातली मासलेवाईक उत्तरं एका वहीत नोंदायला सुरवात केली. वही जसजशी भरत गेली तसतशी ती वही त्यांच्या मित्रवर्तुळात फिरू लागली. आणि हास्यकल्लोळाचा मध्यबिंदू ठरू लागली. मग केव्हातरी कुणा अन्य शिक्षकाच्या पुढाकाराने ती वही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली. ते पुस्तक म्हणजे हे. सशाला नसलेल्या शिंंगांचं स्वरूप ज्याप्रमाणे कपोलकल्पित त्याप्रमाणेच इतिहास-भूगोलातल्या -\nसमाज शास्त्रातल्या - कुठल्याही गोष्टीचं शेपूट दुसर्‍या कशालाही जोडून बनवलेली ही सशाची शिंगंच.\nलहानपणी जे निर्भेळ निरपवाद आनंदाचे - मुख्य म्हणजे घरातल्या वडीलधार्‍यांबरोबरच हास्यविनोद करण्याचे - जे काही क्षण होते त्यात हे पुस्तक त्या स्नेह्यांबरोबर घरातल्या व्यक्तींबरोबर जाहीर वाचल्याचा एक.\nहे पुस्तक नंतर अर्थातच कुठे सापडलं नाही आणि तशी आशाही नव्हती. पण इंटरनेटावर पुस्तकप्रेमाच्या असंख्य गप्पा मारता मारता मी याबद्दल कुठेतरी बोललो होतो. आणि मग एके दिवशी एका मैत्रिणीने मला ते पुस्तक सापडल्याचं सांगितलं आणि मला ते पाठवलंसुद्धा.\nते पुस्तक वाचतानाची जाणीव नक्की काय होती ते शब्दांत सांगता येणं कठीण. त्यामागच्या भावना खासगी असल्याने त्याबद्दल फक्त निर्देश करता येईल; प्रदर्शन करणं योग्य होणार नाही. मैत्रिणीचा मी ऋणी आहे वगैरे म्हणणं कृत्रिम भासलं तरी ते खरं आहे नि सांगणं आवश्यक.\nसामान्यपणे जेव्हा पुस्तकांबद्दल इथे मी (किंवा अन्य कुणी) लिहितो तेव्हा त्या पुस्तकाचं जाणवलेलं मूल्य साहित्यिक स्वरूपाचं असतं. या पुस्तकाचं तसं नाही. त्याचं स्वरूप बरंचसं वैयक्तिक आहे. त्यामुळे याबद्दलचं \"रेकमेंडेशन\" एरवी जसं त्रयस्थ भावनेनं देतो तसं इथे नाही. किंबहुना पुस्तक ग्रेट आहे असा कसलाच दावा नाही.\nपुस्तकातल्या काही \"सौंदर्यस्थळां\"चे न‌मुने इथे देत आहे त्यातून पुस्तकातल्या मज्जेची कल्पना यावी.\nकाही मुक्ताफळांची उदाहरणं :\n१. लोकांच्या मनावर बौद्ध धर्माची जागृत भावना निर्माण झाली व बौद्ध धर्माचा लोप झाला. (११)\n२. बौद्ध धर्माचे तत्त्व : निर्गुण व निराधार देवाची प्रार्थना करावी. (११)\n३. अशोकाने आपली प्रजा खूप मृत पावली याचा सूड घ्यावा म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला. (११)\n४. रामायणमहाभारतात देवाधर्माच्या उच्चाटनाच्या गोष्टी वर्णन केल्या आहेत (११)\n५. मुसलमानांनी दिवसातून एकदातरी नमाज पडावें व त्यासाठी प्रत्येकाने आपल्या कबरीत जावें असे त्यांचे तत्त्व आहे. (११)\n६.अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या शिपायांचा पगार वजनाप्रमाणे ठेवला होता. (११)\n७. मराठे हे स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करून लढत असतं. (११)\n८. शाहू हे जेलातून सुटून आल्यावर त्यांनी आपले राज्य मागितले परंतु अहिल्याबाईने ते दिले नाही म्हणून त्या दोघांत चुरस निर्माण झाली (११)\n९.नेल्सन रात्रंदिवस जहाजांची हेटाळणी करीत असे. (१०)\n१०. कर्तव्य व पराक्रम यांचा त्याग करून नेल्सनने लढता लढता प्राण सोडला.\n१. शिकंदर हा हिंदू धर्माचा होता व तो सर्व भारताचा रेजा होता. (५)\n२. ब्राह्मण लोक बौद्ध धर्माचे होते म्हणून त्याचे महत्त्व व वर्चस्व वाढले.\n३. नाडहब्ब या प्रसिद्ध गावात लोकरीच्या कापडाच्या गिरण्या आहेत.\n४.भूपृष्ठ जसजसे थंड होत गेले तसतसे विषुववृत्तावर राहणारे द्रावीड लोक भारतात आले. ते सोने व इष्क या धातूंचा उपयोग करीत.\n५.विद्यारण्य हा एक ग्रंथ आहे. हा ग्रंथ हरिहरबुक्काने लिहिला आहे. त्यांत राजकारणाची व युद्धाची माहिती आहे. हा ग्रंथ विजयनगरच्या राज्यास उपयोगी पडला.\n६. कृष्णदेवराय तुघलक घराण्यातला मोठा पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने १९०५-१९२९ पर्यंत राज्य केले.\n७. मोहेंजोदडो येथे रस्त्यावर काळोख असू नये म्हणून विजेचे दिवे लावले होते.\n८. मोहेंजोदडो काळचे लोक रानटी अवस्थेत होते. त्यांना कशाचीही माहिती नव्हती. ते प्रथम प्रथम ओरडायला शिकले.\n९ मोहेंजोदडोकाळी बायका निरनिराळ्या तऱ्हेचे दागिने घालून इकडून तिकडे उगाच नाटत असत.\n१०. झरत्रुष्ट्र हा ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ आहे.\n११. हिंदू व बौद्ध धर्म यांचे प्रस्थ खूपच वाढले व त्यामुळे दोगात भांडणे होऊ लागली व त्याचा परिणाम अफा झाला की त्यांच्यातून मुसलमान हा नवीनच धर्म स्थापन झाला.\n- महम्मद पैगंबराने मक्का येथील अरबांची देवळे फोडून आपली देवळे बांधली.\n- बहामनी राज्याची स्थापना हरिहर बुक्क या दोन भावांनी केली.\n- अकबर हा बौद्धधर्मीय होता. त्याने बौद्ध धर्माची स्थापना केली.\n- औरंगजेबाने 'सिटी ऑफ गॉड' हा ग्रंथ लिहिला.\n- शेरशहाने अनेक रेल्वेमार्ग काढले.\n-अकबरानंतरच्या पडत्या काळात एलिझाबेथने राज्य सावरले.\n- राजाचे नाव मयूर म्हणून त्याच्या सिंहासनाला मयूर सिंहासन म्हणतात.\n- हम्मुरबी हा एक माकड आहे. या पृथ्वीवर हा पहिला माकड आहे.\n- पानिपतची पहिली लढाई फ्रेंच व इंग्रज यांमधे १७७७ साली झाली.\n-राणीचा जाहीरनामा म्हणजे झाशीच्या राणीने आपल्या पदाचा दिलेला राजीनामा.\nशीर्षक : \"सशाची शिंगे\"\nलेखक : गो ज सामंत\nसार‌च‌ भारी; प‌ण हे विशेष्ह‌ म‌हा लोल --\n२. बौद्ध धर्माचे तत्त्व : निर्गुण व निराधार देवाची प्रार्थना करावी. (११)\n-राणीचा जाहीरनामा म्हणजे झाशीच्या राणीने आपल्या पदाचा दिलेला राजीनामा.\n- औरंगजेबाने 'सिटी ऑफ गॉड' हा ग्रंथ लिहिला.\n- शेरशहाने अनेक रेल्वेमार्ग काढले.\n८. मोहेंजोदडो काळचे लोक रानटी अवस्थेत होते. त्यांना कशाचीही माहिती नव्हती. ते प्रथम प्रथम ओरडायला शिकले\n\"मोक‌लाया\" नंत‌र‌ इत‌का निर्म‌ळ निर्भेळ आनंद‌ प्र‌थ‌म‌च‌ मिळाला\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nनेल्सन रात्रंदिवस जहाजांची हेटाळणी करीत असे.\n कहर आहे हा प्रकार\nकुठे मिळू शकेल हे पुस्तक\nकुठे मिळू शकेल हे पुस्तक\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nअफाट पुस्त‌क आहे. याची कॉपी क\nअफाट पुस्त‌क आहे. याची कॉपी क‌शी मिळेल‌\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nमस्तय हे . खपतात हो बऱ्याच\nमस्तय हे . खपतात हो बऱ्याच थापा .\nओळखीच्या एका थोर युवकाने सोशिओलॉजि च्या पेप्रात कुठलीशी थिअरी लिहिताना \"हि थिअरी डॉ शेल्डन कूपर आणि डॉ लेनर्ड यांनी मांडली असे लिहिले . तपासणाऱ्याने त्यावर टिक मार्क केला होता . पेपर आल्यावर विजयोन्मादात 'बघा काहीही खपतं 'असं म्हणून मला पेपर दाखवला . ( त्यानंतर मी त्याला मा. आदूबाळ यांनी कुठंही लिहिलेली पेपर लिहिण्याची ' खुंटा मेथड 'वगैरेच सांगून माझे ज्ञान पाजळले )\nमी अस‌तो एग्झामिन‌र त‌र मा\nमी अस‌तो एग्झामिन‌र त‌र मा.श्री. हॉव‌र्ड वॉलोविट्झ व मा.श्री. राजेश रामाय‌ण कुथ्र‌प‌ल्ली यांची नावे न लिहिल्याब‌द्द‌ल १ मार्क काप‌ला अस‌ता.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nआमचे बापू एम.पी.एस.सी.चे पेपर तपासत. त्यात एक असंच शिंग त्यांना सापडलं होतं.\nम. गांधीच्या दोन बायका, कस्तुरबा आणि विनोबा. गांधी गेल्यावर कस्तुरबा सती गेली आणि विनोबा डोक्यावर पदर घेऊन, भारतभर फिरली.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n तुमि हापिसातून धीसमीस करवणार आम्हाला\nसध्या काय वाचताय ची लक्ष्मणरेषा\nएसी ने खाणे ,बघणे,वाचणे ला एक एकच कोनाडा सेपरेट नेमून मुख्य महामार्ग हा महत्त्वाच्या विषयाभिव्यक्तीस मोकळा ठेवतांना एक महान आदर्श एक शिस्त मसं समोर ठेवला होता. त्यातीलच मनातलं छोटे विचार या पासुन इतर मसं नी चक्क प्रेरणा ही घेतली. मुख्य महामार्ग चिल्लर कीरकोळ खासगी आवडी निवडीच्या फेसबुकीय कायप्पीय पातळींवर न घसरतां महामार्ग वरील मंथनातून समाज परीवर्तन घडवणारे विचारमंथन व्हावे इ वेगळेपण दाखवणारे महान हेतु एक गहन विचार या मागे नक्कीच होता. आज हे सर्व संकेत परंपरा पायदळी तुडवले जात असल्याचे बधतांना जाणवते केवळ निराशा .\nमसं नी प्ेरणा तरी कुठून घ्यावी \nमसं तील सत्यकथे ने असे वागले तर दर्शवतां जत्रां चे कसे होणारं \nआणि एकच प्रश्न वारंवार मनांत येतो\nअसे वागुन आपल्याकडे आशेने पाहत असलेल्या विश्वासमोर आपण काय आदर्श ठेवणार \nअसे वागुन आपल्याकडे आशेने पाहत असलेल्या विश्वासमोर आपण काय आदर्श ठेवणार \nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nपुन्हा एक‌दा लेख वाच‌ला आणि\nपुन्हा एक‌दा लेख वाच‌ला आणि \"ज‌वान गांधीजी, ह‌सीन क‌स्तुर‌बा, दोनों में इश्क हुवा, मोग्याम्बो खुश हुवा\" या अज‌राम‌र‌ बाल‌गीताची आठ‌व‌ण झाली.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nल‌हान‌प‌णी आम्ही न‌व्ह‌त‌ं ऐक‌लेल‌ं\nमोग्याम्बो खुश हुवा मधल्या\nमोग्याम्बो खुश हुवा मधल्या मोग्याम्बोचा जन्मच 1987 सालचा आहे.** आणि नव्वदीपूर्व काळात राष्ट्रपित्याबद्दल असे आचरट उद्गार काढणं हे एक कानसुलात बसायला कारक ठरत असावं.\nत्यामुळे हे काव्य नव्वदीतल्या बालपिढीच्या गटारमुखातून जन्माला आलेलं असणं स्वाभाविक आहे.\n**याच सिनेमाने नव्वदीतल्या बालपिढीला \"मिस्टर इंडिया होणे\" म्हणजे नाहीसा होणे हा वाक्प्रचारही पुरवला होता.\nशिवाय कवयित्रीनं 'सत्याचे प्रयोग' वाचलेलं असण्याची शक्यताही जाणवते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nआणि नव्वदीपूर्व काळात राष्ट्रपित्याबद्दल असे आचरट उद्गार काढणं हे एक कानसुलात बसायला कारक ठरत असावं.\nअसेच काही नाही. आम‌च्या वेळेस (बोले तो आम्ही पुणे ३०म‌ध्ये माध्य‌मिक शाळेत ते हाय‌स्कुलात‌ अस‌ताना - स‌र्का १९७५-८१द‌र‌म्यान‌च्या काळात‌) प्र‌च‌लित काही बापूगीतांच्या तुल‌नेत उप‌रोद्धृत अप‌काव्य हे न‌को तेव‌ढे सोज्ज्व‌ळ‌ म‌वाळ इ.इ. आहे. (पुढील पांढ‌ऱ्या ठ‌शातील म‌ज‌कूर स्व‌त:च्या ज‌बाब‌दारीव‌र वाचावा. 'ती प‌हा, ती प‌हा बापूजींची डावी गोटी, उज‌वीपेक्षा थोडी मोठी, म‌ध्ये उभा ज‌ग‌ज्जेठी' इ.इ. हे झाले अप‌काव्य‌. मूळ काव्य‌ म‌ला वाट‌ते 'ती प‌हा, ती प‌हा बापूजींची प्राण‌ज्योती' की काय‌सेसे आहे. जाऊ दे, कोणी ऐक‌लेय\nहे झाले बाल‌गीतांचे. त्याव्य‌तिरिक्त‌, राष्ट्र‌पित्याचा दु:स्वास‌ क‌र‌णारी आणि खाज‌गीम‌ध्ये त्याचा उल्लेख‌ 'बुढ्ढा' असा क‌र‌णारी (आणि ब‌हुधा आप‌ल्या पोराबाळांनाही ते बाळ‌क‌डू पाज‌णारी) आबाल‌वृद्धांची एक मोठी स‌नात‌न‌ आणि पार‌ंप‌रिक‌ कॉन्स्टिट्यूअन्सी होती. आम‌च्या म‌हाविद्याल‌यीन‌ व‌स‌तिगृहाच्या दिव‌सांतील‌ (स‌र्का १९८३ ऑन‌व‌र्ड्स‌) आम‌च्या एका स‌हाध्यायाने 'हे राम‌' या उद्गारांमागील‌ (त‌थाक‌थित‌) र‌ह‌स्य‌स्फोट‌ क‌र‌णारी एक (क‌पोल‌क‌ल्पित‌) क‌था आम्हांस सुनाव‌ली होती, ती खाली अॅज़ फार‌ अॅज़ फेलिंग‌ मेम‌री प‌र्मिट्स‌ मूळ‌ श‌ब्दांब‌र‌हुकुम‌ देण्याचा प्र‌य‌त्न‌ क‌रीत‌ आहोत‌. (अर्थात‌ पांढ‌ऱ्या ठ‌शात‌. म‌ज‌कूर‌ नेह‌मीप्र‌माणेच‌ स्व‌त:च्या ज‌बाब‌दारीव‌र‌ वाचावा.)\n'त‌र‌ काय झालं, की तिथून‌ बुढ्ढा नेह‌मीप्र‌माणे दोन पोरींच्या खांद्यांव‌र हात‌ टाकून‌ येत‌ होता. न‌थुरामानं जाऊन‌ त्याला प्र‌थ‌म‌ न‌म‌स्कार‌ केला. बुढ्ढ्याला वाट‌लं, 'वा वा वा, आप‌ल्याला न‌म‌स्कार‌ क‌र‌तोय‌.' म्ह‌णून‌ तो पुढे आला, त‌र‌ यानं पिस्तुल‌ काढून‌ त्याच्याव‌र‌ गोळ्या झाड‌ल्या. त‌र‌ बुढ्ढ्याला त्याचा राग‌ आला आणि त्याला रागानं म्ह‌णाय‌ला निघाला, \"ह‌राम‌जादे\" प‌ण‌ हे म्ह‌ण‌त‌ अस‌ताना वेद‌नेमुळे श‌ब्द‌ तोंडातून‌ वेडेवाक‌डे आले, नि \"ह‌राम...\" एव‌ढ‌ंच म्ह‌णून‌ झाल्याव‌र‌ म‌रून‌ प‌ड‌ला. त‌र‌ प‌ब्लिकनी \"हे राम‌\" म्ह‌णाला म्ह‌णून‌ उठ‌वून दिलं झालं.'\n(ब‌हुधा कौटुंबिक‌/अन्य‌ खाज‌गी मौखिक‌ प‌र‌ंप‌रांतून/द्राक्ष‌वेलींतून अस‌ल्या गोष्टी प्र‌सृत होत‌ असाव्यात‌से वाट‌ते. अन्य‌था, 'बौद्धिकां'तून‌ असे एखादे मौक्तिक‌ जाहीर‌रीत्या ऐकाव‌यास‌ मिळ‌ण्याच्या श‌क्य‌तेब‌द्द‌ल साशंक‌ आहे. असो.)\n(अवांत‌र: उप‌रोल्लेखित कॉन्स्टिट्यूअन्सी ही प्रामुख्याने पुणे-३०, पुणे-२ आदि भागांत‌ विखुर‌लेली आहे, असे म्ह‌ण‌ण्याचा मोह‌ अनाव‌र होतो ख‌रा, प‌र‌ंतु त‌से क‌थ‌न‌ क‌र‌णे हे स‌त्याचा अप‌लाप‌ त‌था स‌त्याशी प्र‌तार‌णा ठ‌रेल‌. उप‌रोद्धृत‌ क‌था आम्हांस‌ सुनाव‌णारा आम‌चा स‌हाध्यायी हा उप‌न‌ग‌रीय‌ मुंब‌ई क्र‌. ६३ (गोरेगाव‌ पूर्व‌) म‌धील होता. त‌र‌ ते एक‌ असो.)\nत्याशिवाय‌, महात्मा गांधी आणि म‌धुबाला यांचा सुर‌स‌ आणि च‌म‌त्कारिक‌ किस्सा (ज्यात‌ स‌पोर्टिंग क्यारेक्ट‌र्स‌ म्ह‌णून‌ प्रामुख्याने नेह‌रू आणि एक्स्ट्राज़ म्ह‌णून‌ आप‌ल्याला ह‌वे ते दोन नेते - टिपिक‌ली टिळ‌क‌ आणि साव‌र‌क‌र - येतात‌) ऐक‌ला असेल‌च‌. आम्ही हाय‌स्कुलात अस‌ताना ऐक‌ला होता. त‌सा आंत‌र‌राष्ट्रीय‌ पात‌ळीव‌र‌ प्र‌च‌लित किस्सा असावा - म्ह‌ण‌जे, नेसेस‌रिली बापू आणि म‌धुबाला यांच्या स‌ंद‌र्भात‌च‌ न‌व्हे, प‌ण ब्रिजिट बार्दो आणि ब्रेझ‌नेव्ह‌, किंवा कोण‌तीही प्र‌सिद्ध‌ लैंगिक‌ स्त्री आणि कोण‌ताही शारीरिक‌दृष्ट्या रिप‌ल्सिव्ह‌ राज‌कीय‌ नेता, अशा विविध‌ आवृत्त्या ख‌पतात‌.\nत्याच‌ ध‌र्तीव‌र‌, 'म‌ज‌बूरी का नाम‌ म‌हात्मा गॉंधी' हा उत्त‌रेत‌ - विशेष‌त: दिल्लीच्या बाजूस‌ - प्र‌च‌लित‌ मुहाव‌रा आप‌ण‌ ऐक‌ला असावा किंवा क‌से, क‌ल्प‌ना नाही. आम्ही तो म‌हाविद्याल‌यीन‌ दिव‌सांत‌ ऐक‌ला होता. त्यास काही लैंगिक‌ क‌नोटेश‌न्स‌ आहेत‌, हे जाताजाता सुच‌वू इच्छितो.\nसांग‌ण्याचा म‌त‌ल‌ब‌, न‌व्व‌दीपूर्व‌ काळ‌ हा आज‌च्या तुल‌नेत‌ (किमान‌ गांधीजींच्या बाब‌तीत‌) सोव‌ळ्यात‌ला होता, अशी ज‌र‌ आप‌ली स‌म‌जूत‌ असेल‌, त‌र‌ ती स‌प‌शेल‌ चुकीची आहे, असे निद‌र्श‌नास‌ आणू इच्छितो. उल‌ट‌प‌क्षी, कालौघात‌ गांधीजींचा स‌माज‌म‌नातील‌ ठ‌सा धूस‌र‌ होत‌ जाऊन‌ आज‌मितीस‌ त्या आच‌र‌ट्याची धार‌ बोथ‌ट‌ झाली अस‌ण्याची - आणि एक‌ंद‌र‌च‌ स‌माज‌ गांधीजींप्र‌ति अधिक टॉल‌र‌ंट‌ झाला अस‌ण्याची - श‌क्य‌ता म‌ला दाट‌ वाट‌ते.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nमस्त. पेपर लिहिताना विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था डोकं कापलेल्या मुरारबाजीसारखी असते. सपासप तलवारींचे हात फिरवायचे...\nआत्ताच हाती पडलेली काही शिंगे:\n* श्रेष्ठ समाजवादी विचारवंत राममोहन राय\n* आंबेडकरांनी केसरी व मराठा वृत्तपत्रे काढली\n* राममोहन राय हे भारतावर टांगलेल्या superstation च्या जाड आवरण...\nयानंतर मी पेपर बंद करून ऐसीवर आले\n१८५७च्या उठावाचे कॅरेक्टरैझेशन 'प्रॉटेस्टंट चळवळ' असे करण्यात नक्की काय चूक आहे\n(अतिअवांतर - आणि रादर उगाचच: अय्या तुम्ही पेपर तपासता\n>>श्रेष्ठ समाजवादी विचारवंत राममोहन राय\nत‌शीही स‌ध्या हिंदू रूढींना विरोध‌ क‌रेल‌ त्याला कॉमी-स‌माज‌वादी ठ‌र‌व‌ण्याची रीत आहेच‌. त्याला अनुस‌रून‌ ठीक‌च‌ आहे.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nचार्वी ताईंना प्रार्थना :\nचार्वी ताईंना प्रार्थना :\nतुमची शिंगं ज्यास्ती हाय फंडा आहेत. त्यांची झलक अजून आली तर आम्ही सबाल्टर्न मधून एकदम एलीऽट् होऊन जाऊ. तेव्हढं जमवाच.\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\nयाव‌र्षी एव‌ढीच साप‌ड‌ली. पुढील भाग‌ आता स‌हा म‌हिन्यांनी.\nप्र‌वेश‌प‌रीक्षेच्या उत्त‌र‌प‌त्रिका त‌पास‌ताना अधिक‌ म‌जेशीर शिंगं साप‌ड‌तात. याव‌र्षीच्या प‌रीक्षेत ब‌हुप‌र्यायी प्र‌श्न ठेवून प्र‌शास‌नाने आम्हाला क‌ड‌क उन्हाळ्यातील गार‌व्यापासून वंचित ठेव‌लं.\nद‌र व‌र्षी प्राप्त झालेल्या मौलिक शिंगांचा साठा क‌रून ठेवीन म्ह‌ण‌ते.\nहे सुभाषित अगोद‌र माहिती न‌व्ह‌ते. ध‌न्य‌वाद‌. नेट‌व‌र शोध घेत‌ला अस‌ता खालील ओळी साप‌ड‌ल्या.\nकदाचिदपि पर्यटन् शशविषाणम् आसादयेत्'|\nन तु प्रतिनिविष्ट मूर्खजनचित्तमाराधयेत् ||\nहे भ‌र्तृह‌रीचे आहे असे दिस‌ते. न‌क्की कुठ‌ल्या श‌त‌कात आहे ते पाहिले पाहिजे.\n\"क‌धी हिंड‌ताना स‌शाचे शिंग‌ही दिसेल‌, प‌रंतु स्व‌त:हून मूर्खाचे हृद‌य‌/चित्त‌/म‌न‌ मात्र साप‌ड‌णार‌/ऐक‌णार‌ नाही.\"\nवाम‌न‌पंडितांनी याचे भाषांत‌र‌ही केलेले आहे.\nप्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे |\nतृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे ||\nसशाला दिसे विपिन फिरता शृंगही जरी |\nपरंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी ||\nमुळात‌ले वृत्त = पृथ्वी, वाम‌न‌पंडितकृत श्लोकाचे वृत्त‌ = शिख‌रिणी.\nल‌ गो विंझे कृत श‌त‌क‌त्र‌यीच्या भाषांत‌रात मात्र मूळ वृत्त नेह‌मीच सांभाळ‌लेले आहे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nस‌शाची शिंगे न‌क्की म‌नोरंज‌क\nस‌शाची शिंगे न‌क्की म‌नोरंज‌क‌ अस‌णार .\nमुक्ताफ‌ळांची झ‌ल‌क‌ म‌स्त‌य‌ ... पुस्त‌क‌ वाचाय‌लाच‌ पाहिजे.\nइक दिन बिक जायेगा माटी के मोल |\nजग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||\nकाही बहादर तर गाणे लिहून पेपर भरतात\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : ब्रिटिशांविरोधात बंड पुकारणारा म्हैसूरसम्राट टिपू सुलतान (१७५०), अंतराळशास्त्रज्ञ एडविन हबल (१८८९), सिनेदिग्दर्शक हेन्री-जॉर्ज क्लूझो (१९०७), सिनेदिग्दर्शक कॉन इचिकावा (१९१५), नोबेलविजेती लेखिका नादीन गॉर्डिमर (१९२३), गणितज्ज्ञ बन्वा मँडेलब्रॉट (१९२४)\nमृत्युदिवस : लेखक लिओ टॉलस्टॉय (१९१०), लेखक व समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे (१९७३), चित्रकार जॉर्जिओ द किरिको (१९७८), कवी फैझ अहमद फैझ (१९८४), गायिका हिराबाई बडोदेकर (१९८९)\nआंतरराष्ट्रीय प्रवाही लिंगअस्मितास्मृती दिन\n१९०२ : द. आफ्रिकेतल्या भारतीयांच्या हक्कासाठीच्या लढ्यात भाग घेण्यासाठी महात्मा गांधी पुन्हा एकदा द. आफ्रिकेला गेले.\n१९४७ : नाझींविरुद्ध 'न्युरेंबर्ग खटले' सुरू झाले.\n१९५५ : पॉली उम्रीगर ह्यांचे न्यू झीलंडविरुद्धच्या कसोटीत द्विशतक; क्रिकेटमध्ये पहिले भारतीय द्विशतक.\n१९५९ : संयुक्त राष्ट्रांतर्फे बालहक्क जाहीरनामा संमत. यामुळे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय बालक दिन' म्हणून पाळला जातो.\n१९६२ : अमेरिकेने क्यूबावरची नाकेबंदी उठवली. 'क्यूबन मिसाइल क्रायसिस'ची अधिकृत अखेर.\n१९७४ : अमेरिकेतील बडी कंपनी 'ए टी अँड टी' विरुद्ध सरकारतर्फे 'अ‍ॅन्टीट्रस्ट' तक्रार दाखल. खटल्याअखेर कंपनीचे विभाजन झाले.\n१९७५ : स्पेनचा हुकुमशहा जनरल फ्रँको मृत.\n१९८५ : मायक्रोसॉफ्ट विंडोज १.० उपलब्ध.\n१९९८ : रिटा हेस्टर या कृष्णवर्णीय प्रवाही लिंगअस्मितेच्या (ट्रान्सजेंडर) व्यक्तीची हत्या; हा दिवस आता 'आंतरराष्ट्रीय प्रवाही लिंगअस्मितास्मृती दिन' म्हणून पाळला जातो.\n२००९ : सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०,००० धावा काढणारा पहिला क्रिकेटपटू ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/boy-killed-liquor-drinking-126117", "date_download": "2018-11-20T11:58:14Z", "digest": "sha1:LKRSFOL4JN5PAOJZL4RGNNPNXTZJOKGR", "length": 12953, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "a boy killed for liquor drinking दारू पिण्यावरून युवकाचा खून, चौघांवर गुन्हे दाखल | eSakal", "raw_content": "\nदारू पिण्यावरून युवकाचा खून, चौघांवर गुन्हे दाखल\nसोमवार, 25 जून 2018\nनागपूर : दारू पाजण्यासाठी नकार दिल्यामुळे उद्‌भवलेल्या वादातून चौघांनी एकाचा काठीने हल्ला करून खून केला. हे हत्याकांड रविवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आले. डब्बा उर्फ कृष्णा सुखारी प्रसाद (वय 19, रा. राजू नगर, झेंडा चौक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर हड्‌डी उर्फ संतोष गोंड, अर्जून शिवकुमार अजीत, लडी उर्फ राकेश आणि अशफाक मुबारक खान (सर्व रा.राजूनगर) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या हत्याकांडानंतर एमआयडीसी परिसरात गॅंगवार पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.\nनागपूर : दारू पाजण्यासाठी नकार दिल्यामुळे उद्‌भवलेल्या वादातून चौघांनी एकाचा काठीने हल्ला करून खून केला. हे हत्याकांड रविवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आले. डब्बा उर्फ कृष्णा सुखारी प्रसाद (वय 19, रा. राजू नगर, झेंडा चौक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर हड्‌डी उर्फ संतोष गोंड, अर्जून शिवकुमार अजीत, लडी उर्फ राकेश आणि अशफाक मुबारक खान (सर्व रा.राजूनगर) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या हत्याकांडानंतर एमआयडीसी परिसरात गॅंगवार पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.\nडब्बा प्रसाद आणि संतोष हड्‌डी यांची मैत्री होती. 14 जूनला रात्री आठ वाजता ते दोघेही दारू पिण्यासाठी एका भट्‌टीवर गेले. तेथे दारू पिण्याच्या पैशावरून वाद झाला. दोघांनीही एकमेकाला जबर मारहाण केली. दारूच्या भट्‌टीवरील मजुरांनी दोघांची समजूत घालून वाद मिटवला. दोघांनीही एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दोघेही निघून गेले. शनिवारी रात्री आठ वाजता डब्बा हा दारू पिण्यासाठी भट्‌टीवर गेला. संतोष हड्‌डीला माहिती मिळताच तो अन्य तीन मित्रांसोबत तेथे पोहचला. डब्बा प्रसादला बाहेर खेचून त्याच्यावर लाथा-बुक्‍क्‍या आणि काठीने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या डब्बा प्रसादचा मृत्यू झाला. या प्रकरणी डब्ब्याचा भाऊ लक्ष्मण प्रसादच्या तक्रारीवरूचा चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला.\nगेल्या आठवड्यात दारू पाजण्यावरून डब्ब्या आणि संतोष हड्‌डीत वाद झाल्यानंतर मारामारी झाली. त्यावेळी दोघांनी एकमेकांचा \"गेम' करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या भीतीपोटी लपून राहत होते. आपला \"गेम' होण्यापूर्वीच डब्ब्याचा खून करण्याची योजना हड्‌डीने आखली. योजनेनुसार डब्ब्या दारूच्या भट्‌टीवर एकटा सापडला. चौघांनी मिळून त्याचा खून केला.\nचारशे रुपयांसाठी दोघांचा खून\nपिंपरी - अवघ्या चारशे रुपयांच्या वादातून मित्रांनीच आपल्या मित्राचा खून केला. या खुनाला विरोध करणाऱ्या त्यांच्या साक्षीदार मैत्रिणीलाही संपविले....\nमंगळवेढ्याच 'एक वारी सायकल रॅली' उपक्रम\nमंगळवेढा - येथील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून 'एक वारी सायकल रॅली' या उपक्रमाअंतर्गत मंगळवेढा ते पंढरपूर प्रबोधन व...\nशिर्डी दुहेरी हत्याकांडात पाप्या शेखसह 12 आरोपींना जन्मठेप\nनाशिक : शिर्डीतील प्रविण गोंदकर व रचित पाटणी या युवकांचे अपहरण करून निर्दयपणे खून केल्याप्रकरणी आज गुरुवारी (ता.3) गुन्ह्यातील मुख्य आरोपी पाप्पा...\nसासूबरोबरच्या अनैतिक संबंधाबाबत विचारणा केल्यामुळे भावाचा खून\nश्रीरामपूर : सासूबरोबर असलेल्या अनैतिक संबंधाबाबत विचारणा केल्याच्या रागातून सख्ख्या भावाचा खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. धरमाडी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/scanners/hp-scanjet-professional-3000-sheet-feed-scanner-price-p373hZ.html", "date_download": "2018-11-20T11:43:03Z", "digest": "sha1:GRUN7DQJ7ZR5ZFFVKIY5F4O2FLDUEFKB", "length": 10795, "nlines": 241, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हँ सचंजेत प्रोफेशनल 3000 शीत फीड स्कॅनर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nहँ सचंजेत प्रोफेशनल 3000 शीत फीड स्कॅनर\nहँ सचंजेत प्रोफेशनल 3000 शीत फीड स्कॅनर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nहँ सचंजेत प्रोफेशनल 3000 शीत फीड स्कॅनर\nवरील टेबल मध्ये हँ सचंजेत प्रोफेशनल 3000 शीत फीड स्कॅनर किंमत ## आहे.\nहँ सचंजेत प्रोफेशनल 3000 शीत फीड स्कॅनर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nहँ सचंजेत प्रोफेशनल 3000 शीत फीड स्कॅनर दर नियमितपणे बदलते. कृपया हँ सचंजेत प्रोफेशनल 3000 शीत फीड स्कॅनर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nहँ सचंजेत प्रोफेशनल 3000 शीत फीड स्कॅनर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\n( 14 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\nहँ सचंजेत प्रोफेशनल 3000 शीत फीड स्कॅनर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/controversial-poster-by-shivsena-on-shripad-chindam/", "date_download": "2018-11-20T11:47:23Z", "digest": "sha1:GP63HLXBZCAZZYY7EY4HN7R3QQBRT2UN", "length": 7862, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "श्रीपाद छिंदम तृतीय पंथीयाच्या रूपात; शिवसेनेन उभारला कल्याणमध्ये देखावा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nश्रीपाद छिंदम तृतीय पंथीयाच्या रूपात; शिवसेनेन उभारला कल्याणमध्ये देखावा\nटीम महाराष्ट्र देशा: तिथीनुसार आज शिवसेनेकडून राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे. याच दरम्यान कल्याणमध्ये असणाऱ्या रामबाग शाखेच्या वतीने वादग्रस्त देखावा उभारण्यात आला, ज्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला तृतीय पंथीयाच्या रुपामध्ये दाखवण्यात आल होते. दरम्यान, पोलिसांकडून हा देखावा काढून टाकण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.\nमागील महिन्यात अहमदनगर महापालिकेतील भाजपचा माजी उपमहापौर छिंदम यानं शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरल्याचे प्रकरण चांगलेच तापले होते. सध्या या प्रकरणी छिंदमची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. याच घटनेचा निषेध म्हणून रामबाग शिवसेना शाखेच्या देखाव्यात छिंदमला तृतीय पंथीयाच्या रुपात दाखविण्यात आले आहे. तसेच देशाबद्दल अनुद्गार काढणारे निलंबित काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर, सैनिकांबद्दल गैरशब्द वापरणारे भाजपा आमदार प्रशांत परिचारक, भाजपाचे खासदार नेपाल सिंह यांचेही पोस्टर या ठिकाणी लावण्यात आले आहेत.\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात गेल्या 23 जूनपासून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली.…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/kerala-on-narendra-modi/", "date_download": "2018-11-20T12:31:32Z", "digest": "sha1:QNG6C2O5NHC2AJBGIVHGG2J65AFOFQAL", "length": 8242, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुरस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल\nटीम महाराष्ट्र देशा – केरळमध्ये पुराच्या पाण्याने थैमान घातले आहे. पुरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न सुरु आहेत. तर या महापुरात आजपर्यंत तीनशेच्या वर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत. पुरामुळे राज्यातील १४ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. तेथील पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमधील कोचीमध्ये दाखल झाले आहेत.\nप्रशासनाकडून राज्याचे ८ हजार कोटीचे नुकसान झाले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे देखील यावेळी त्यांच्या सोबत असतील. तिन्ही संरक्षण दले तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)चे जवान केरळमध्ये मदतकार्यात गुंतले आहेत. तिथे लष्कराच्या १२ तुकड्या तर नौदलाच्या ४२ तुकड्या मदत व पुनर्वसनाचे काम करीत आहेत. पुराच्या पाण्यामुळे घरांच्या गच्च्यांवर अडकून पडलेल्या असंख्य लोकांची सुटका करण्याचे काम या मदतपथकांनी हाती घेतले आहे. या लोकांना संरक्षण बोटीतून तसेच संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरमधून सुरक्षित स्थळी हलविले जात आहे.\nपक्षाची रसद कापण्यासाठी युतीच्या ‘ह्या’ मंत्र्याला घेरण्याच्या तयारीत भाजप\nचालता-बोलता विश्वकोष काळाच्या पडद्याआड गेला : सुप्रिया सुळे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/11/Article-on-Mark-Zuckenberg-by-Tushar-Ovhal.html", "date_download": "2018-11-20T11:25:47Z", "digest": "sha1:I3VN2RBFFMXRPESUIFCRQLDAKGUPBNAJ", "length": 10175, "nlines": 9, "source_domain": "mahamtb.com", "title": " मार्कचा माफीनामा... मार्कचा माफीनामा...", "raw_content": "\n''Behind every success there is crime.'' अर्थात, प्रत्येक यशामागे काही गुन्हा असतो, असे म्हटले जाते. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग हाही याला अपवाद नाही. नुकतीच ‘केंब्रिज ऍनालिटिका’ प्रकरणी अमेरिका सिनेटसमोर त्याला माफी मागावी लागली. मुळात फेसबुकची सुरुवात मार्कनेही लांड्या लबाड्या करून केली आहे. झुकेरबर्गच्या तीन मित्रांनी त्याला फेसबुकची संकल्पना सांगितली. पुढे मार्कने या तिघांच्या अपरोक्ष या संकल्पनेवर आधारित वेबसाईट सुरू केली. फार उशिरा या तिघांना कळल्यावर त्यांनी कायदेशीर कारवाई केली आणि या तिघांना भरपाई देऊन हा वाद मार्कने मिटवला. आताही मार्कने फेसबुक वापरकर्त्यांची माहिती ‘केंब्रिज ऍनालिटिका’ या त्रयस्थ संस्थेला विकून पैसा कमावला. यात ‘केंब्रिज ऍनालिटिका’ ही मूळची ब्रिटनची आणि ही संस्था ट्रम्प यांच्या प्रचारात होती. यांनी ही माहिती वापरून २०१६ साली झालेल्या अमेरिकन निवडणुकीत जनमत प्रभावित केले. खरंतर हा प्रश्न जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत घडला. अमेरिकेत अशी माहिती फोडण्याची परंपराच आहे की काय, अशी शंका येते. त्यात काही देशाच्या हितासाठीही असतात यात शंका नाही. शीतयुद्धाच्या काळात ’व्हिएतनामपेपर’ म्हणून व्हिएतनामयुद्धातील माहिती फोडण्यात आली. नंतर वॉटरगेट प्रकरणातही तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी लोकांचे संभाषण रेकॉर्ड केले गेले, मोठ्या प्रमाणात हेरगिरी केली गेली. हे प्रकरणही ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने बाहेर आणले आणि राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना राजीनामाही द्यावा लागला. ‘विकीलिक्स’च्या स्नोडेनची कथाही फार वेगळी नाही. अमेरिकेच्या ‘सीआयए’सारख्या संस्थेत कामकरून त्यानेही तिथली माहिती फोडली आणि त्याला मायदेशाला पारखे व्हावे लागले. सध्या तो रशियात आश्रित आहे.\nमार्कच्या या पराक्रमामुळे अमेरिकन सिनेटसमोर त्याला माफी मागावी लागली. माफीनाम्यात मार्क म्हणतो की, ’’या प्रकरणात सगळी चूक माझी असून मी माफी मागतो. फेसबुक मी सुरू केलं होतं, मीच ते चालवतो आणि या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी माझी आहे.’’ ही चूक तशी गंभीर म्हणायला हवी. त्याचे कारण बर्‍याच जणांना वाटत असेल की, फेसबुकची माहिती फुटली म्हणजे नेमकं काय झालं तर फेसबुकवर जो ईमेल आयडी तुम्ही दिलेला असतो, त्यावरून तुमच्या सवयी, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या, त्याची माहिती आणि तुमचे आर्थिक व्यवहार गुगलच्या आयडीवर तुमच्या डेबिट कार्डची माहिती बर्‍याच वेळेला समाविष्ट असते. ही माहिती त्रयस्थ व्यक्तींच्या हाती लागली तर तुम्हाला आर्थिक फटकाही बसू शकतो. पण, असे काही या प्रकरणात आढळून आले नाही. ही चूक तर झाली आहे. याचे प्रायश्चित्त म्हणून मार्कने आता खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्याने ’एआय’ नावाचे टूल विकसित केले आहे. त्या टूलमुळे जी खोटी अकाऊंट आहेत ती ओळखून ते डिलीट केली जातील. तसेच ज्या काही राजकीय जाहिराती असतील आणि मोठ्या फेसबुक पेजचे ऍडमिन म्हणजेच त्यांचे चालक यांची शहानिशा केली जाईल. ज्या काही जाहिराती फेसबुकवर प्रसिद्ध होतील त्यासाठी ‘ऍड ट्रान्सपरन्सी’ टूल सुरू करून जाहिरातींचीही शहानिशा करण्यात येईल. याशिवाय एक स्वतंत्र निवडणूक संशोधन आयोगाची स्थापना केली जाईल. ही संस्था लोकशाहीमधील समाजमाध्यमांची भूमिका काय असेल यावर संशोधन करेल. हे करण्यामागे मार्कची दोन उद्दिष्टे आहेत. एक म्हणजे ‘केंब्रिज ऍनालिटिका’सारख्या समस्यांत जाणकार आणि तज्ज्ञांची मदत होईल आणि दुसरी बाब अशी की, फेसबुकच्या माध्यमातून निष्पक्ष निवडणुकींची प्रतिमा त्यांना कायमराखायची आहे. मार्क अमेरिकेतल्या अनेक संस्थांची मदत या कामी घेणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपक्रमराबविले जातील. हे पाऊल उचलण्यामागे मार्कने सांगितले की, पुढील काही वर्षांत अमेरिका, नेपाळ, भारतासारख्या देशांत निवडणुका होतील. त्या निष्पक्ष होण्यासाठी फेसबुक बांधील आहे. तसेच २०१६च्या अमेरिकेन निवडणुकीत जो रशियन हस्तक्षेप झालात्यातील सर्व अकाऊंट डिलीट करण्यात आली आहे. या आठवड्यात मोठ्या प्रमाणात संशयित आणि दोषी रशियन अकाऊंट डिलीट केली जातील, असे आश्वासन मार्कने दिले आहे. खरंतर माहिती चोरीप्रकरणी एकटा मार्क जबाबदार नाही. असे किती ऍप्स आहेत जे आपण कुठलीही खातरजमा न करता सढळ हस्ते डाऊनलोड करतो. आपली बरीच माहिती बिनदिक्कतपणे त्यात समाविष्ट केली जाते. नियम, अटी आपण वाचतच नाही. जर भविष्यकाळात अशी समस्या उद्भवू नये यासाठी आपणही जागरूक असणे गरजेचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://samvedg.blogspot.com/2008/05/blog-post.html", "date_download": "2018-11-20T12:35:30Z", "digest": "sha1:EDKY3CWLCMM3HLYKH5SBCX4FZTD53PIO", "length": 23588, "nlines": 213, "source_domain": "samvedg.blogspot.com", "title": "संदिग्ध अर्थाचे उखाणे: आयवा मारु", "raw_content": "\n\"कोणे एकेकाळी\" असं म्हणण्याइतपत जुनी गोष्टं नाही ही. सत्तरीच्या आसपास आयवा मारु नावाचं एक मालवाहु जहाज प्रवासाला निघालं. कोणत्याही जहाजाला असतो, तसं आयवा मारुला पण एक कॅप्टन होता, फर्स्ट मेट, सेकंड मेट, थर्ड मेट होता, चीफ ऑफिसर, सुकाण्या, कुकही होता. या सारया मुरलेल्या खलाश्यांना समुद्राची, त्याच्या वादळांची सवय होती. पण एक वादळ त्यांच्या सोबतच प्रवासाला निघालं होतं ते जरा निराळं होतं. आयवा मारुवर राहणारया या वादळाने आणखी वादळे निर्माण केली आणि आयवा मारुचा तळ ढवळुन निघाला. आयवा मारुवरच्या माणसांच्याच काय पण प्रत्यक्ष आयवा मारुच्याही इच्छा, वासना, आशा जागृत व्हाव्यात असं भीषण वादळ. एम. टी आयवा मारु ही त्याचीच गोष्ट.\nअश्रूंच्या उंच सावल्या कलंडतात तिच्या बिलोरी डोळ्यांत\nआक्रोशत ओलांडतात अक्षांश आग लागलेले राजहंस\nआणि तिच्या गिरकीची शैली उगवते भूमितीत दिक्काल\nअचानक पडतो एक क्ष-किरणांचा झोत अंगावर\nआणि तिच्या शरीराचें शुभ्र यंत्र होते पारदर्शक\nपेटलेल्या कंबरेभोवती तिच्या विस्कटतात छाया\nकिंचाळतात नीरवपणे स्तब्धतेत वाहणारया तिच्या बाहुंच्या नद्या\nविलंबीत लयीसारखी थरथरली ओरायनची पोलादी काया, त्याच्या एका स्पर्शापायी. नाव बदललं म्हणून जुनी ओळख पुसता येतेच असं नाही आणि ती तर स्त्री. जन्मोजन्मींची गुपीते गुणसुत्रांच्या कालकुपीत बंद करुन पिढ्यानपिढ्या वागवित नेणारया तिला, एक नाव बदलण्याने असा कितीसा फरक पडणार होता आज तिचे नाव आयवा मारु आहे, उद्या अजून काही असेल. नावांचे संदर्भ तात्कालिक, प्राणाहुन प्रिय सखा भेटण्याचे गारुड तेव्हढे खरे.\nतो आला तसा मागोमाग गन स्लिंगर आला, रॉस आला, डालीझे, बोसन आणि हो, सेनगुप्ता ही आला. एका घटनाचक्राचे सारेच तुकडे कालाच्या प्रवाहात फिरत फिरत आज परत एकत्र आले आहेत. पण चक्र ज्या बिंदु भोवती फिरतं तो आता एक उरला नाहीये. एवंम इंद्रजीत..अमल, विमल, कमल आणि इंद्रजीत. ऍना, मिसेस सेनगुप्ता, उज्वला आणि आयवा मारु... चक्र ज्या बिंदुभोवती फिरणार त्याची जीत.\nउज्वला... तिच्या डोळ्यात आग लागलेल्या समुद्राची धग आहे, म्हातारया बोसनने पहील्या छुट वाचलं तिला. जहाजाचा सवतीमत्सर जागा होऊ नये म्हणून बाईला जहाजावर न येऊ देण्याचा जुना प्रघात दिपकने मोडला आणि आत्मविनाशाचे एक नवेच पर्व सुरु झाले. अलाहाबादच्या घाटावरुन आयवा मारुच्या डेकपर्यंत, देहाच्या बोलीवर तरंगत आली उज्वला. स्पर्शाची बेभान बोली तिच्या उमलत्या देहाला जशी उमगली, तशी तिचा देहच वाचण्याची विकृत उर्मी तिच्या सख्या बापात जागी झाली. आणि आता ती उभी आहे आयवा मारुच्या विशाल डेकवर. डोळ्यांनीच निर्वस्त्र करु पाहाणारया खलाशांच्या भुकेल्या नजरेत, त्याची एकच सौम्य नजर तिला ओळखता आली आणि मनोमन ती त्याची कृष्णसखी झाली. दिपकला गैर वाटण्यासारखं त्यात काहीच नव्हतं कारण त्या जहाजावार त्याच्या शिवाय त्या दोघांचही सख्खं असं कोणीच नव्हतं. दिपकला तिचे रुढीबंद डोळे नव्याने कोरायचे होते. त्याच्या जून डोळ्यांना तिच्या परंपरागत आत्म्यामागचे फक्त कोवळे शरीरच दिसत होते. \"तिने पुसले पुसले, पुरुषाचे गणगोत/गणगोत कसं बाई, सारी शिताचीच भुतं.\" दिपकच्या स्पर्शातला निबरपणा तिला तिच्या वडीलांच्या स्पर्शाची आठवण करुन द्यायचा. वासनांचे नंगे नाच अजून सुरु व्हायचेच होते की सेनगुप्ताचं ते तसं झालं. सेनगुप्ता, उज्वलाला तिच्या भावागत वाटायचा.\nसमीर सेनगुप्ताचं उरलसुरलं सामान न्यायला त्याची आई आली होती, मिसेस सेनगुप्ता. तिचे धागेही समुद्राशी तटतटून जोडले-मोडलेले. एका शापवाणी प्रमाणे ओतले तिने तिचे शब्द चीफ पॅट्र्किच्या थरथरत्या शरीरात \"काळाच्या पुढे डोकावलास तर स्वतःच्याही अस्तित्वाचा शेवट दिसेल तुला.\" अनुभवी रॉसलाही जे ऎकु आलं नाही त्याचे भोगवटे मात्र वाट्याला आले उज्वलाच्या.\nज्वाला, ज्वालाच म्हणूया तिला. बोसन म्हणाला तसं डोळ्यात आग असणारी ज्वाला. दिपक मधल्या गन स्लिंगरनं तिच्यातली उज्वला कधीचीच संपवली होती. आता उरली ती फक्त ज्वाला. दिसेल ते शरीर भोगूनही रिती रितीशी ज्वाला. हाकेला धावून येणारा सेनगुप्ता संपला आणि तिचा सखा निती-अनिती, नातेसंबंध यांच्या चक्रव्युहात अडकला तसे तिने लाजेच्या, आत्मसन्मानाच्या सारया रिती गुंडाळून ठेवल्या आणि ती फक्त ज्वालाच उरली. जर ऍना आयवा मारुवर आली नसती तर ज्वालाच्या वासनांध देहानं तिच्या सख्याचाही बळी घेतला असता\nप्रश्नचिन्हाआड दडण्याइतकी ऍना बॅसिलिनो कमकुवत नव्हतीच कधी. तिनं फक्त वाट पाहीली त्याची, अखेर पर्यंत वाट. एका निमित्तासारखं तिने त्याच्यावर लुटवलेला देह, त्याचे पुढचे प्रवास तगवायला पुरेसा होता. प्रेम अजून वेगळं असतं ज्वालाच्या आव्हान शरीराचे मोह तटवायला पुरेसे असतीलही ऍनाचे स्पर्श, पण जिच्या साक्षीने हे सारेच खेळ सुरु होते त्या आयवा मारुचे काय\nएम. टी. आयवा मारु, आठ्ठेचाळीस टनांच धुड, वय वर्ष अवघं तीस, म्हणजे तरुणच म्हणायचं. रॉसच्या, कॅप्टन रॉसच्या वेडापोटी आयवा मारु समुद्रात उतरली होती, तिच्या मोडक्या तोडक्या संसारासहीत. मग काय झालं शेवटी हे असं का झालं शेवटी हे असं का झालं रॉस म्हणतो तसं \"पोलादाला जान नसते. पोलाद वितळवणारया ज्वालांनाही जाण नसते; पण त्या ज्वालांची धग सहन करत पोलादाला आकार देणारया माणसाच्या भावना त्याच्या मजबुत हातांतुन पोलादात मिसळतात. त्या पोलादी पिंजरयात अडकलेल्या माणसांच्या इच्छा पोलादाला आकांक्षा देतात. तिच्यात जीव ओततात. सागराशी झगडत, उन्हात करपताना, पावसात भिजताना निसर्गातील महाभुतं तिचे व्यक्तिमत्व घडवतात. ती ह्ळूहळू श्वासोच्छ्वास करायला लागते. तिच्याही मनात जगण्याची इच्छा जन्म घेते. माणसांच्या संगतीची आवड निर्माण होते. यु विल नॉट बिलिव्ह, पण स्वतःची माणसं ती स्वतः निवडते. जगाच्या कानाकोपरयातून त्यांना खेचून आणते. आपल्यासारखी.\"\nआयवा मारुने खरंच कुणाला बोलावलं होतं आणि कोण उपरयागत आलं होतं काही जुन्या रिती मोडल्या की काही नवे शाप खरे ठरले काही जुन्या रिती मोडल्या की काही नवे शाप खरे ठरले विनाशचक्राला गती नक्की कुठे मिळाली ठरवणं खरंच कठीण आहे.\nया सारया खेळात अज्ञाताला सामोरा जाणारा 'तो', सामंत, मात्र कधीचाच पुढच्या प्रवासाला निघालेला असतो.\n\"एम. टी. आयवा मारु\" कधी तरी नव्वदीच्या सुमाराला प्रकाशित झालं. घरी कुणी वाचायच्या आत मी ते पुस्तक वाचलं म्हणून मला ते त्या वयात वाचायला मिळालं. आणि ते पुस्तक आणि अनंत सामंत तेव्हा पासून मानगुटीवर बसले ते आजतागायत. असंख्य संदर्भात ते पुस्तक मनावर ओरखडे उमटवत राहीलं. समुद्रागमन हिंदु धर्मात निषिद्ध त्यामुळे मराठी माणसासाठी समुद्र फक्त पुळणीवरच भेटत राहीलेला. रणांगण कदाचित समुद्राच्या पार्श्वभुमीवरचं पहीलं मराठी पुस्तक असावं. पण आयवा मारुत भेटणारा समुद्र निराळाच. इथे समुद्राचं, जहाजाचं कॅनव्हस नाही तर ती त्या गोष्टीतली मुख्य पात्रं आहेत. अंगावर येणारे शारीर उल्लेख, शरीरसुखाचे रासवट प्रसंग, त्याहुनही रासवट खलाश्यांचं जगणं, आणि ज्वालाच्या बाईपणाचे सोहळे. Celebrations, afflicts of womanhood were never so explicit in Marathi. किती वर्ष झाली पण ज्वाला असंख्य रुपात भेटत राहीली, कविता, डायरी आणि आता ब्लॉग. अभिजित आणि मेघनानं परत एकदा अनंत सामंताची आणि आयवा मारुची आठवण करुन दिली. त्रासाबद्दल आभार.\nसुरुवातीची कविता, दिलीप चित्र्यांची \"नर्तकी\"\nकाही वर्षांपुर्वी सांमंतांशी बोललो - आयवा मारु आणि इतर काही गोष्टींबद्दल. त्याची एक गोष्ट लिहायला पाहिजे.\nआयवा मारु भन्नाट आहे वगैरे ठीक, झपाटुन टाकते वगैरेही मान्य, पण दुसर्यांदा वाचताना....\nमागच्यावेळी भारतातुन येताना विकत वगैरे आणली - पण मागचे काही दिवस वाचवत नाहिए. अर्थात कादंबरीचा दोष नाही त्यात, शिवाय मध्येच कुठलंही पान उघडुन वाचायला सुरुवात करण्यासारखीही कादंबरी नाहिए ती, पण तरिही....\nतु मात्र ’मारु’ प्रेम टिकवुन ठेवलेलं दिसतंय मी काय माहित काय लिहिलं असतं त्यावर - एवढं नसतं लिहिलं मात्र.\nपुन्हा घरी परतण्याचा प्रयत्न करू नये हेच खरे. नशीब असेल तर (की नसेल तर म्हणू), हाती तितकाच मोठा आनंद लागतोही. पण तशी खात्री कसलीच नव्हे. माझ्यापुरते म्हणशील तर, 'आयवा मारू' अप्रतिम खरीच. पण तिच्यामधे मिथकांसारखी नवे अर्थ जागवण्याची ताकद नाही, हे स्वीकारले आहे मी.\nबाय दी वे, तुझे 'आभार' मानू\nनको. त्यापेक्षा आभारादाखल नवी भुणभुण करते. मिथकांबद्दल लिही ना.\nशमा - ए - महफ़िल\nअवघा रंग एक झाला...\nकाही क्षण ... काही आठवणी .. काही विचार\nसंदिग्ध अर्थाचे उखाणे कधी तरी उलगडतील, स्पर्शातून, गाण्यातून,वा कवितेतून; तुझ्या अस्तित्वाचे पुरावे मी शोधत नाही पण तू आहेस एव्हडया आशेवर मांडू देत मला हा प्रपंच...\nहमामा रे पोरा हमामा रे\nNo, everybody's gotta learn, nobody's born knowin' ... झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्...\nतू नसताना गावात तुझ्या बैरागी भगव्या कपड्यांत विरागी ओळखीचे ऊन भाळी मळतांना हरवतो घरी जाताना कधी डोळ्यांनी आ...\n\"मंद्र\"च्या निमित्ताने: सोनुबाई आणि कथलाचा वाळा- नवा खो खो\nपरत एकदा हिंमत दाखवुन नवा खो खो सुरु करत आहे. हिंमत अश्यासाठी की गेले २-३ खो खो साफ फसले आहेत. कारणं माहीत नाही. कधी ब्लॉगे हो म्हणाले पण ल...\nमोरल ऑफ द स्टोरी\nकन्फेशन्स आणि इतर तुच्छ गोष्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/principal-caught-while-taking-bribe-at-beed/", "date_download": "2018-11-20T11:51:46Z", "digest": "sha1:DEINZQVVV4GDLJCAIXHVSP3T25FGUW24", "length": 19377, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "मोदींना दीड लाखाची लाच घेताना पकडले, शिक्षकांनी वाटले पेढे ..! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nफुंडे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न\nसलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा\nपुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nमोदींना दीड लाखाची लाच घेताना पकडले, शिक्षकांनी वाटले पेढे ..\nपंतप्रधान मोदींची “न खाऊंगा ना खाने दुंगा” ही घोषणा मोदींनीच खोटी ठरवली आहे. मात्र हे ते मोदी नाहीत, हे आहेत बीडमधल्या परळीच्या एका शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर मोदी. परळी येथील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकिशोर मोदी यांना दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या महाशयांनी लिपिकाची बाजू मांडण्यासाठी त्याच्याकडे दोन लाखांची लाच मागितली होती, यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या लाचखोर मुख्याध्यापकाला ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे या मोदींच्या जाचाला कंटाळलेल्या शाळेतील शिक्षकांनी कारवाई बद्दल आनंद व्यक्त करत पेढे वाटले आहेत.\nपरळीच्या वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयातील चार शिक्षक आणि एक लिपिक यांची 2012 साली नियमबाह्य नेमणूक झाल्याचे कारण देत संस्थेने त्यांना सेवेतून कार्यमुक्त केले होते. यापैकी दोन कर्मचाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केल्याने ही चौकशी बीडचे शिक्षणाधिकारी करत आहेत. या चौकशीत बाजू मांडण्यासाठी मुख्याध्यापक मोदी याने विद्यमान लिपिकाकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. तसेच रक्कम न दिल्यास सेवामुक्त करून पूर्वीच्या लिपिकाला पुन्हा सेवेत रुजू करण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे संबंधीत लिपीकाने या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक एस.आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून शनिवारी मोदी याला पेठ गल्ली परिसरात दीड लाख रुपये स्विकारताना रंगेहाथ पकडले.\nआरोपी मुख्याध्यापक मोदी याची सेवानिवृत्ती अवघी सहा महिन्यांवर आली होती, तसेच वैद्यनाथ माध्यमिक विद्यालय संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्याध्यापक लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्याने परळी शहरात खळबळ उडाली आहे. मात्र मुख्याध्यापक नंदकिशोर मोदी याच्या जाचाला कंटाळलेल्या शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी या कारवाईचे स्वागत करत पेढे वाटून आनंदात साजरा केला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलधुळे पालिकेच्या कामकाजाविरोधात शिवसेनेचे आंदोलन\nपुढीलआशियाई गेम्स: पाकिस्तानला हरवून हिंदुस्थानच्या हॉकी संघाने जिंकले कांस्य पदक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nआम्ही ऑन ड्युटी आहोत आम्हाला सोडा; पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांची ट्रॅफिक पोलिसांना...\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/maharashtra-kranti-sena-political-party-formed-by-maratha-community/articleshow/66544331.cms", "date_download": "2018-11-20T12:40:45Z", "digest": "sha1:NOJFYCQKESNWSUOJMQWQLRDYEUKJ4PP5", "length": 11017, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maratha community: maharashtra kranti sena political party formed by maratha community - मराठा समाजाकडून नव्या पक्षाची स्थापना | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्यWATCH LIVE TV\nमराठा समाजाकडून नव्या पक्षाची स्थापना\nआरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या मराठा संघटनांनी नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. रायरेश्वराच्या साक्षीने 'महाराष्ट्र क्रांती सेना' या नव्या पक्षाची मराठा समाजाने स्थापना केली आहे.\nमराठा समाजाकडून नव्या पक्षाची स्थापना\nआरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या मराठा संघटनांनी नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. रायरेश्वराच्या साक्षीने 'महाराष्ट्र क्रांती सेना' या नव्या पक्षाची मराठा समाजाने स्थापना केली आहे.\nमराठा समाजाचे नेते सुरेश पाटील यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर रायरेश्वर येथे या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचे बॅनर्स लावण्यात आलेले होते.\nदरम्यान, नव्या पक्षाची मोर्चे बांधणी सुरू करण्यात आल्याचं सुरेश पाटील यांनी सांगितलं. तसेच उदयनराजे भोसले यांचा आमच्या पक्षाला संपूर्ण पाठिंबा असून आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजे आमचे उमेदवार असू शकतात, असं पाटील यांनी सांगितलं. मराठा क्रांती मोर्चाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची उदयनराजेंना विनंती करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:महाराष्ट्र क्रांती सेना|मराठा समाज|मराठा क्रांती मोर्चा|political party|Maratha community|maharashtra kranti sena\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रोको\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृतीयपंथी उमेदवार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्टासमोर शरणागती\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित केले 'मन्नत-ए-अमन'\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\nपगार मिळत नसल्याने प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nचौघांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित\nचंद्रकांत पाटलांची आज उलटतपासणी\nमाझ्या राजीनाम्याविषयी मनेका नव्हे, शहा ठरवतील \nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमराठा समाजाकडून नव्या पक्षाची स्थापना...\nशहरात आगीच्याघडल्या वीस घटना...\nदुष्काळाच्या यादीतखेड, जुन्नर तालुके\nइलेक्ट्रिक बस शहरात दाखल...\nदिव्यांचा झगमगाटअन् फुलांची तोरणे...\nबर्सिलोना दौरा निव्वळ उधळपट्टी...\nशहरात फक्त ३०० अनधिकृत होर्डिंग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/uttrakhand-polls-and-rebels-30592", "date_download": "2018-11-20T12:46:36Z", "digest": "sha1:PHAC4FDL27KC3ZPG5TCWO33DVIK64BNB", "length": 16969, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "uttrakhand polls and rebels उत्तराखंड अन्‌ बंडोबांची झुंड | eSakal", "raw_content": "\nउत्तराखंड अन्‌ बंडोबांची झुंड\nमंगळवार, 14 फेब्रुवारी 2017\nआपल्या हातातील उत्तराखंडची सत्ता राखण्यासाठी कॉंग्रेसने कंबर कसली आहे, तर हे राज्य जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सर्व शक्ती पणाला लावली आहे. मात्र, बंडखोरीचे पेव फुटल्याने दोन्ही पक्षांसाठी ही लढत सोपी राहिलेली नाही.\nहिमालयाच्या पायथ्याशी असलेले चिमुकले राज्य उत्तराखंडमधील सत्ता टिकविण्यासाठी कॉंग्रेसने आणि येनकेन प्रकारे ही सत्ता हस्तगत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मुख्यमंत्री हरीश रावत यांचे सरकार काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेसमधील बंडखोरांनी अस्थिर केले होते. या वाहत्या गंगेत केंद्रातील भाजपने हात धुऊन घेण्याचा प्रयत्न केला. अखेर न्यायालयाच्या दणक्‍यामुळे पुन्हा मुख्यमंत्री रावत खुर्चीत विराजमान झाले. मात्र, तेव्हापासून राजकीय अस्थिरतेचे चक्र फिरतेच आहे आणि आता विधानसभा निवडणुकीत तर या गोंधळाची झळ सत्ताधारी कॉंग्रेस आणि विरोधातील भाजपलाही बसली आहे. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीचे फुटलेले पेव. कॉंग्रेसमधील अंतर्गत कलहाने ग्रासलेले हे राज्य जिंकून आपल्या सत्तेचा विस्तार वाढविण्याचा भाजपचा मानस असला, तरी घरभेद्यांपासून भाजपही सोवळा उरलेला नाही. बंडखोरी एवढ्या घाऊक प्रमाणात झाली आहे, की उत्तराखंडमधील एकूण 70 जागांपैकी अवघ्या 15 ते 20 जागा आहेत, जेथे बंडखोर किंवा नाराजी नाही. उर्वरित सर्व जागांवर हा उपद्रव आहे. त्यामुळे जनसामान्यांना भेडसावणारे रोजगार, विकासासारखे मुद्दे फक्त निवडणूक जाहीरनाम्यांच्या गुळगुळीत कागदांवरच उरले आहेत, खरा मुद्दा तर पक्षाला धडा शिकवण्याची खुन्नस हाच आहे.\nकॉंग्रेसची संपूर्ण भिस्त मुख्यमंत्री रावत यांच्यावर आहे. रावत यांनी पक्षश्रेष्ठींना नमवून मुख्यमंत्रिपद पदरात पाडून घेतले होते. पण, आता त्यांच्याशिवाय नेतृत्वाला दुसरा पर्याय उरलेला नाही. अर्थात, याला केंद्रीय कॉंग्रेसकडे निधीची असलेली चणचण आणि रावत यांनी पुरेशा प्रमाणात जमा केलेली \"निवडणुकीची साधने' हेदेखील कारण आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा एक चेहरा- हरीश रावत विरुद्ध भाजपचे अर्धा डझनहून अधिक चेहरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असा हा सामना कसा रंगेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रावत यांचे कट्टर विरोधक, माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा व हरकसिंह रावत यांनी आपल्या समर्थकांसमवेत कॉंग्रेस सोडून भाजपची वाट धरली होती. आता निवडणुकीच्या हंगामात तर उमेदवारी न मिळालेल्या कॉंग्रेसजनांनीही भाजपचा हात धरला आहे. त्यांच्यासाठी पायघड्या अंथरण्याच्या पक्षनेतृत्वाच्या कृतीमुळे बिथरलेल्या निष्ठावंत भाजपवासीयांनी कॉंग्रेसचे बोट धरले आहे.\nआकडे देऊन बोलायचे झाले तर भाजपमधून आलेल्या सात, तर बहुजन समाज पक्षामधून आलेल्या दोघांना उमेदवारी देत कॉंग्रेसने आपल्या 24 नाराजांची हकालपट्टी केली. त्या तुलनेत भाजपने कॉंग्रेसच्या 13 जणांना उमेदवारी देताना आपल्या जवळपास 51 नेत्यांची हकालपट्टी केली. आता दोन्ही पक्षांवर नाराज असलेली मंडळी आपापल्या जुन्या पक्षांना धडा शिकविण्यासाठी मैदानात उतरली आहेत. शिवाय, बहुजन समाज पक्षाच्या हत्तीमुळे दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. बसपने सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. उत्तराखंडमध्ये तब्बल 637 उमेदवार रिंगणात आहेत. एकीकडे इच्छुकांची ही भाऊगर्दी आहे, तर दुसरीकडे यातील प्रत्येक तिसरा उमेदवार म्हणजे सुमारे दोनशेहून अधिक उमेदवार कोट्यधीश आहेत. साहजिकच या पहाडी राज्यात \"लक्ष्मीदर्शना'चा सोहळा रंगला तर आश्‍चर्य वाटू नये.\nभाजपमध्ये बी. सी. खंडुरी, भगतसिंह कोशियारी, रमेश पोखरीयाल निशंक हे तीन माजी मुख्यमंत्री पुन्हा त्या पदासाठी इच्छुक आहेत. शिवाय, सत्पाल महाराज, विजय बहुगुणा, हरकसिंह रावत यांनाही मानाच्या पानाची लालूच आहेच. सर्वच प्रमुख नेत्यांच्या तोंडाला बंडखोरांनी फेस आणला आहे. सत्पाल महाराज यांच्याविरुद्ध चौबट्टाखालमध्ये भाजपमधून बाहेर पडलेल्या अपक्षाने कडवे आव्हान उभे केले आहे, तर \"आयआयटी'साठी प्रसिद्ध असलेल्या रुरकीमध्ये कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या उमेदवाराची लढत भाजपमधून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्याशी आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्याय यांच्या विरोधात कॉंग्रेसचा बंडखोर उभा आहे. हीच परिस्थिती भाजपमध्येही आहे.\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांच्याविरुद्ध भाजपचाच बंडखोर उमेदवार आहे. खुद्द मुख्यमंत्री हरीश रावत हे बंडखोरांच्याच भीतीमुळे आपला नेहमीचा धारचुला मतदारसंघ सोडून मैदानातील किच्छा आणि हरिद्वार ग्रामीण या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवत आहेत.\nआपली लढाई कौरवांविरुद्ध असल्याचा दावा करणाऱ्या रावत यांना अजून दिल्लीतून कॉंग्रेस श्रेष्ठींकडून पुरेशी मदत मिळालेली नाही. भाजपने, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अन्य वरिष्ठ नेते, मंत्र्यांपर्यंत सर्वांना प्रचारासाठी उतरवले आहे. अशा परिस्थितीमध्ये हातातील मोजक्‍या राज्यांपैकी एक असलेल्या उत्तराखंडमधील सत्ता कॉंग्रेस राखेल, की \"कॉंग्रेसमुक्त भारता'च्या मोहिमेमध्ये उत्तराखंडचा समावेश नरेंद्र मोदी करतील, हे सारे बंडखोरांवर अवलंबून असेल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-news-nagpur-news-senior-citizens-103128", "date_download": "2018-11-20T12:24:15Z", "digest": "sha1:56XXREI3XAAQA4EH3XXMZY3RX5RM4IIP", "length": 11276, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nagpur news Senior Citizens ज्येष्ठ नागरिकासह दोघांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nज्येष्ठ नागरिकासह दोघांचा मृत्यू\nगुरुवार, 15 मार्च 2018\nनागपूर - हुडकेश्वर आणि गिट्टीखदान परिसरात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.\nनागपूर - हुडकेश्वर आणि गिट्टीखदान परिसरात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.\nहुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास बेलदारनगर, दिघोरी रहिवासी राजेश हरिदास मारबते (३४) हे घरी झोपले होते. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचाराकरिता मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. परंतु, तपासून डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी मिळालेल्या सूचनेवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. दुसरी घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत मंगळवारी सकाळी ८.२० च्या सुमारास घडली. माहुरे पेट्रोलपंप मागे, आयबीएम रोड रहिवासी नामदेव महादेवराव सुरजुसे (७०) यांची प्रकृती अचानक खराब झाली. त्यांना उपचाराकरिता मेयो हॉस्पिटल येथे नेले असता, डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.\nओडिशात सापडले कापलेले दहा हात\nजाजपूर (ओडिशा): जाजपूर येथील कलिंगा नगर भागात दहा कापलेले हात सापडले असून, यामुळे खळबळ उडाली आहे. 2006 मध्ये या परिसरात एका प्रकल्पाविरोधात आंदोलन...\nवारजे माळवाडीमध्ये कंटेनर पुलाच्या कठड्याला धडकल्याने वाहतुक कोंडी\nवारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील मुठा नदीच्या पुलावर सकाळी साडेसात पावणे आठ वाजण्याच्या सुमारास मोठा कंटेनर पुलाच्या कठड्याला धडकून डीवाईडरमध्ये...\nकऱ्हाडच्या कार्वे नाका परिसरात चार घरफोड्या\nकऱ्हाड : शहराजवळील कार्वे नाका परिसरातील अज्ञात चोरट्यांनी काल चार घरे फोडली. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम व अन्य काही साहित्य संबंधित...\nअंजली दमानियांविरुद्धचा 'एफआयआर' रद्द\nऔरंगाबाद : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि इतर पाच जणांविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दाखल केलेला एफआयआर रद्द...\nचोसाका संचालकांविरुद्ध पोलिसात फिर्याद\nचोपडा : चोसाका मंडळाने शेतकऱ्यांना पेमेंटचे दिलेल्या धनादेशाचा अनादर झाला आहे. संचालक मंडळ संवेदनशील नसल्याने त्यांच्या विरोधात आज शहर पोलिस ठाण्यात...\nसैन्यभरतीत 68 हजार उमेदवार नशीब आजमावणार\nजळगाव ः भारतीय संरक्षण दल औरंगाबाद विभाग कार्यालयातर्फे विविध पदासाठी सैन्य भरती प्रक्रियेत 68 हजार उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. छत्रपती शिवाजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/for-the-decision-of-demonitization-people-of-this-country-will-clash-you-sanjch-nirupam-5979936.html", "date_download": "2018-11-20T12:24:01Z", "digest": "sha1:BH7MEU6LBOD44UARJ7NKGHZUGQ3W32K7", "length": 7819, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "For the Decision of demonitization People of this country will clash you - Sanjch Nirupam | देशाची जनताच तुम्हाला फासावर लटकावेल; संजय निरूपम यांची नरेंद्र मोदींवर सडकून टीका", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदेशाची जनताच तुम्हाला फासावर लटकावेल; संजय निरूपम यांची नरेंद्र मोदींवर सडकून टीका\n2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींवर बायबाय करण्याची वेळ येणारच.\nमुंबई- नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. निरुपम यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींवर बायबाय करण्याची वेळ येणार असल्याचे ते म्हणाले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाचा देशातील सामान्य जनतेला फटका बसला होता तर मोदी जापानमध्ये जाऊन टाळ्या वाजवत होते. त्यांच्या मूर्खपणामुळे 150 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. काहींचे तर ठरलेले लग्न मोडावे लागले होते, असे घणाघाती आरोप निरुपम यांनी केले. मोदींवर टीका करतांना ते म्हणाले की, 'मोदींनी सामान्य लोकांच्या अडचणींमध्ये भर घालण्यासाठी नोटबंदीसारखा कठोर निर्णय घेतला. मी तुम्हाला आव्हान करतो की, मोदींना त्यांची जागा दाखवून द्या. मोदी पुन्हा निवडून आले तर देशाची लोकशाही संपुष्टात येईल. लोकांचे जगणे अवघड होईल.' नोटाबंदीला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मी भाजपवाल्यांना आणि मोदींना त्यांनी दिलेल्या वचनाची आठवण करुन देतो, असे म्हणत निरुपम यांनी खोचक टीका केली. आम्ही तुमच्यासारखे क्रूर नाहीत पण आम्ही तुम्हाला शारिरीकरित्या नाहीतर राजकीयपद्धतीने फासावर लटकावू, अशा शब्दांत निरुपम यांनी मोदींचा समाचार घेतला.\nटीव्ही अॅक्ट्रेससोबत दोन मद्यपींकडून आक्षेपार्ह वर्तन..दिली धमकी, व्हिडिओ पोस्ट करून फोडली वाचा\nमला राजदंड मतदारसंघात नेऊ द्या..राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांचे विधानसभा अध्यक्षांना लिहिले पत्र\nआरक्षण आणि दुष्काळाच्या मुद्द्यावर विधानसभेत गोंधळ, विरोधकांनी कागदपत्रे फाडून भिरकावली, राजदंड पळवण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/santosh-juvekar-denies-his-presence-in-pune-for-dahi-handi-303807.html", "date_download": "2018-11-20T11:22:10Z", "digest": "sha1:LFIUWH5MIEOTPJINUJV63IVYOPSKJC3A", "length": 15421, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "त्या दहीहंडीशी माझा काहीही संबंध नाही- संतोष जुवेकर", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nत्या दहीहंडीशी माझा काहीही संबंध नाही- संतोष जुवेकर\nत्या दहीहंडीशी माझा काहीही संबंध नाही- संतोष जुवेकर\nअभिनेता संतोष जुवेकर विरोधात पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अरण्येश्वर दहीहंडी मंडळाने भर रस्त्यात दहीहंडी उभारून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी केली. तसेच मोठमोठाले डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषणही करण्यात आले. या कार्यक्रमात संतोष जुवेकर उपस्थित असल्याचे म्हटले गेले आहे. खुद्द संतोष मात्र तो तिथे नसल्याचे म्हणतो. दहीहंडीच्या दिवशी पूर्ण दिवस तो घरीच होता असं त्याने म्हटले.\nVIDEO : ...जेव्हा फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार दीपवीर पोझ देतात\nVideo : दीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nVideo : 'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\n44व्या वर्षीही सोनालीच्या फिटनेसचं 'हे' आहे रहस्य\nVIDEO : शोएब -सानियाच्या 'बेबी मिर्झा मलिक'चं नाव ठरलं\nVIDEO: 51 वर्षांच्या माधुरीचा डान्स पाहिल्यावर तुम्ही पुन्हा तिच्या प्रेमात पडाल\nVIDEO #TRPमीटर : 'शनया'ची जादू फिकी झाली का\nVIDEO शाहरूख खानच्या वाढदिवसासाठी 'मन्नत' नटली नववधूसारखी\nVIDEO : एकदा लहानपणी हरवले होते अमिताभ बच्चन\nश्रद्धा कपूरला कोणाची तरी नजर लागली - शक्ती कपूर\nVIDEO सलमानच्या एक्स वहिनीसोबत अर्जून कपूर करतोय रोमान्स\nVIDEO : राखी सावंतचा तनुश्रीवर खळबळजनक आरोप\nVIDEO या कारणासाठी 'CID'ला घ्यावा लागतोय ब्रेक\nVIDEO : पहा दीपिकाच्या ज्योतिष्यानं लग्नानंतरचं वर्तवलंय भविष्य\nVIDEO: प्रियांका आणि दीपिकाचं लग्न 'या' बाॅलिवूड लग्नांपेक्षा गाजणार का\nन्यूयॉर्कमध्ये आलिया-रणबीर करत आहेत शॉपिंग\nBIGG BOSS12 मधून बाहेर पडल्यावर नेहा पेंडसेची पहिली मुलाखत\n#TRPमीटर : 'संभाजी'च्या तलवारीची धार वाढली कुठल्या मालिकांना टाकलं मागे पाहा\nVIDEO : जान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nVIDEO : अमिताभ कुटुंबासह जेव्हा देवीच्या दर्शनाला जातात...\nVIDEO : '20 वर्षांपूर्वी सलमानची 'दुल्हन' पळवली होती... ' शाहरुख आणि करणच्या भन्नाट आठवणी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nइन्स्टाग्रामचे 'हे' फिचर अजिबात वापरू नका, अकाऊंटचा पासवर्ड होईल लिक\nदीपिका-रणवीरच्या पहिल्या रिसेप्शन पार्टीसाठी बॉलिवूडला आमंत्रण नाही\n‘या’ चुका केल्या तर बंद होईल तुमचं व्हॉट्सअॅप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-194983.html", "date_download": "2018-11-20T11:48:22Z", "digest": "sha1:HMGHKBJHHEI75FXSMCCSMKVWZIEQHKLM", "length": 13771, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "परमारांच्या डायरीत शिंदे-खडसेंचं नाव नाही, मुख्यमंत्र्यांकडून बचाव", "raw_content": "\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nपरमारांच्या डायरीत शिंदे-खडसेंचं नाव नाही, मुख्यमंत्र्यांकडून बचाव\n06 डिसेंबर : बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजब आणि धक्कादायक खुलासा केलाय. सूरज परमार यांच्या डायरीमधील ES आणि EK ही एकनाथ शिंदे आणि एकनाथ खडसे यांची नाव नाही. विरोधकांनी पुराव्यानिशी आरोप करावे अशी पाठराखण मुख्यमंत्र्यांनी केली.\nसूरज परमार यांच्या डायरीमध्ये 4 नगरसेवकांची नाव समोर आल्यानंतर 4 नगरसेवकांना आता जेलची हवा खावी लागली. या प्रकरणीतील आरोप नजीब मुल्ला यांच्या अकाऊंटमधून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यात एक कोटी ट्रान्सफर करण्यात आल्याची बाब सरकारी वकिलांनी उघड केल्यामुळे एकच खळबळ उडाली. यानंतर राष्ट्रवादीनेही पलटवार केला. परमार यांच्या डायरीत ES आणि EK ही नावंही आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या दोन्ही नावाचा उल्लेख करत मंत्रिमंडळातील सदस्यांवर आरोप केला होता. आणि या दोन्ही नावांचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी ही केली. या नावांच्या उल्लेखावरुन मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे आणि एकनाथ खडसे यांची ही नावं नाही. विरोधकांनी पुराव्यानिशी आरोप करावा. यात काहीही तथ्य नाही. मुळात ही डायरी दीड वर्ष जुनी आहे आणि तेव्हा खडसे आणि शिंदे मंत्री नव्हते असा बचावच मुख्यमंत्र्यांनी केला. अजूनही ES आणि EK याचा तपास लागलेला नसताना मुख्यमंत्र्यांनी या दोन विद्यमान मंत्र्यांचंी नावं घेऊन असा बचाव करण्याचं काय कारण होतं याचीच चर्चा सुरू आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BedhadakBuilder suicide caseBuilder suraj parmar suicide casesuraj parmarthaneएकनाथ खडसेएकनाथ शिंदेपरमारबिल्डर सूरज परमारमुख्यमंत्रीराष्ट्रवादी\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/farmer-suicide/", "date_download": "2018-11-20T12:23:26Z", "digest": "sha1:ZFVJRGO7NYF6OQOIRCHWF7BTSLI3XEDB", "length": 11448, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Farmer Suicide- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'माझ्या पृथ्वीला सांभाळा' : सुपरहीरोंच्या जनकाला राज ठाकरेंनी वाहिली अनोखी आदरांजली\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\n'शेतकरी स्वाभीमानी आहे. विजय मल्ल्या किंवा नीरव मोदी सारखा तो कर्जबुडव्या आणि कोडगा नाही. त्यामुळं तो लकर खचून जातो तर त्याची बायको पुन्हा उभी राहते. याच बाईच्या संघर्षाची प्रेरक कहाणी म्हणजे तेरवं...हे नाटक आहे.'\nमहाराष्ट्र Nov 19, 2018\nधक्कादायक, मराठवाड्यात 11 महिन्यांत 781 शेतकऱ्यांच्या आत्महत्या\n‘माझ्या मृत्यूचे उद्धव ठाकरेंना कळवा,’ असे पत्र लिहून शेतकऱ्याने केली आत्महत्या\nकर्जमाफीत नाव असूनसुद्धा कर्जमाफी न झाल्याने शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या\nऊस विकला पण पैसे दिलेच नाहीत, शेतकऱ्यानं दिला जीव\n, गेल्या 3 वर्षांत राज्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या\nदेशभरात 1109 शेतकऱ्यांच्या आत्महत्येपैकी 986 महाराष्ट्रातले \nपरभणीत कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या\nमुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या\nएक दिवस सरकारचाही आकस्मिक मृत्यू होईल - शिवसेना\nअक्षयकुमार यवतमाळमधलं शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव घेणार दत्तक\nराज्यात गेल्या वर्षी 3228 शेतकर्‍यांची आत्महत्या - राधामोहन सिंह\nशेतकर्‍यांच्या आत्महत्या ही फॅशन असं म्हणणार्‍या शेट्टींचा तोल गेलाय का \n'माझ्या पृथ्वीला सांभाळा' : सुपरहीरोंच्या जनकाला राज ठाकरेंनी वाहिली अनोखी आदरांजली\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-11-20T11:51:41Z", "digest": "sha1:RDSODYN3DLP72UNOKURM6IEDP4TNLSB5", "length": 6767, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टॉमास बेर्डिक - विकिपीडिया", "raw_content": "\n१७ सप्टेंबर, १९८५ (1985-09-17) (वय: ३३)\nव्हालास्के मेझिरिची, चेक प्रजासत्ताक\nउजव्या हाताने; दोनहाती बॅकहँड\nक्र. ६ (६ ऑगस्ट २०१२)\nउपांत्यपूर्व फेरी (२०११, २०१२)\nशेवटचा बदल: सप्टेंबर ६, २०१२.\nटॉमास बेर्डिक (चेक: Tomáš Berdych, जन्म: सप्टेंबर १७, इ.स. १९८५) हा एक चेक टेनिस खेळाडू आहे. तो चेक प्रजासत्ताकामधील सर्वोत्तम टेनिसपटू असून सध्या ए.टी.पी.च्या जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे. त्याने आजवर १ एटीपी मास्टर्स स्पर्धा जिंकली असून एकदा ग्रँड स्लॅम स्पर्धांचे उपविजेतेपद मिळवले आहे.\n१.१ ग्रँड स्लॅम स्पर्धा एकेरी अंतिम फेऱ्या\n२ संदर्भ आणि नोंदी\nग्रँड स्लॅम स्पर्धा एकेरी अंतिम फेऱ्या[संपादन]\nउपविजयी २०१० विंबल्डन स्पर्धा ग्रास रफायेल नदाल 3–6, 5–7, 4–6\nअसोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सच्या संकेतस्थळावर टॉमास बेर्डिकचे पान\nइ.स. १९८५ मधील जन्म\nचेक प्रजासत्ताकचे टेनिस खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/kurtas/top-10-kurtas-price-list.html", "date_download": "2018-11-20T11:50:41Z", "digest": "sha1:WXXSA5BMJMNFLYTD4DCP5BPOPZAAXMLZ", "length": 12710, "nlines": 301, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 कुर्तास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 कुर्तास Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 कुर्तास म्हणून 20 Nov 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग कुर्तास India मध्ये सी डेसिग्नस सॉलिड में s स्ट्राइगत कुर्ता SKUPDafAS4 Rs. 1,299 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nपाककृती बी पॅन्टालून्स सॉलिड में s स्ट्राइगत कुर्ता\nमाशा एम्ब्रॉयडरीड में s स्ट्राइगत कुर्ता\nमाशा एम्ब्रॉयडरीड में s स्ट्राइगत कुर्ता\nमाशा एम्ब्रॉयडरीड में s स्ट्राइगत कुर्ता\nमाशा एम्ब्रॉयडरीड में s स्ट्राइगत कुर्ता\nमाशा एम्ब्रॉयडरीड में s स्ट्राइगत कुर्ता\nमाशा एम्ब्रॉयडरीड में s स्ट्राइगत कुर्ता\nमाशा एम्ब्रॉयडरीड में s स्ट्राइगत कुर्ता\nमाशा एम्ब्रॉयडरीड में s स्ट्राइगत कुर्ता\nब्रिटिश टर्मिनल सॉलिड में s स्ट्राइगत कुर्ता\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Armed-police-at-mula-dam/", "date_download": "2018-11-20T11:28:08Z", "digest": "sha1:M5RBVZ22ECZB3F3HYZMJKKSGX3ESGAY3", "length": 8785, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुळा धरणावर बंदूकधारी पोलिस तैनात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › मुळा धरणावर बंदूकधारी पोलिस तैनात\nमुळा धरणावर बंदूकधारी पोलिस तैनात\nमुळा धरणातील विषारी मासेमारीचा मुद्दा ‘पुढारी’ने हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेत महसूल, पोलिस व पाटबंधारे विभागाला जागे केले. त्यामुळे धरणावर पोलिस, पाटबंधारे विभागासह ठेकेदार कंपनीच्या कर्मचार्‍यांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, आता बंदूकधारी पोलिसांमुळे अवैध मच्छिमारीसह विषप्रयोगालाही आळा बसणार आहे. मुळा धरणात विषारी औषधासह जिलेटिनचा स्फोट केला जात असल्याची माहिती ‘पुढारी’ने 30 एप्रिल रोजी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत ही चर्चा गेली. मुख्यमंत्री कार्यालयातून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग यांना विषारी मासेमारीबाबत प्रतिबंध घालण्याचा आदेश देण्यात आला होता.\nनुकतेच मत्स्य विकास मंडळाचे आयुक्त राजेंद्र भादुले यांना मुळा धरणस्थळी पाठवून घटनेचा अहवाल सादर करण्यास सांगितला होता. दरम्यान, पाटबंधारे अधिकार्‍यांनी प्रारंभी जिलेटिनचा स्फोट अथवा विषारी औषधाने मासेमारी होतच नसल्याचे सांगितले होते. मात्र, मुंबई येथील ठेकेदार कंपनीच्या कर्मचार्‍यांनी 5 जणांना मुळा धरणावर विषारी औषधाने मासेमारी करताना रंगेहाथ पकडले होते. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशान्वये पो. नि. प्रमोद वाघ यांनी बंदूकधारी पोलिसांचा फौजफाटा मुळा धरणाच्या तटावर तैनात केला आहे. पोलिसांना सहकार्याची भूमिका घेत ठेकेदार कंपनीने सुरक्षारक्षकाची नेमणूक केली आहे. तसेच पाटबंधारे विभागाच्या कर्मचार्‍यांनाही धरणाच्या तटावर संरक्षण देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.\nयाप्रमाणे पोलिस, पाटबंधारे विभागासह ठेकेदार कंपनीचे मिळून 44 जणांचा फौजफाटा मुळा धरणाची निगराणी करणार आहे. बंदूकधारी पोलिस नेमण्यात आल्याने अवैध धंदे करणार्‍यांची मुस्कटदाबी झाली आहे. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे मुळा धरणावर सुरक्षितता वाढली असून विषारी औषधाने मासेमारी करणार्‍यांना आळा बसणार आहे. रात्रंदिवस मुळा धरण परिसरात सशस्त्र पोलिस पहारा सुरू झाल्याने अवैधरित्या मच्छिमारी करणा-यांना बंदी घालण्यात आली आहे. ठेकेदाराकडून पाटबंधारे खात्याने सुरक्षा कर्मचार्‍यांचा बायोडाटा मागविला आहे. याशिवाय ओळखपत्र कुणाला दिले याचीही माहिती मागविली आहे.\n...तर गय करणार नाही : पो. नि. वाघ\nदक्षिण जिल्ह्याची जीवनदायिनी असणार्‍या मुळा धरणाच्या सुरक्षिततेबाबत सतर्कता बाळगण्यात येत आहे. धरणाच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचविणार्‍याला कायदा दाखवून दिला जाईल. विषारी मासेमारी करताना कोणी आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिला आहे.\nप्रशासनाला सहकार्य करू : खान\nमुळा धरणाच्या पाण्यात रात्रीच्यावेळी अज्ञातांकडून पाण्यात भातामध्ये विष टाकले जात होते. परिणामी, शेकडो प्रमाणात कोळंबी मासे व छोटे मासे मृत होत होते. पाटबंधारे विभाग व पोलिसांना सर्वस्व सहकार्य करीत विषारी औषधाने मासेमारीला लगाम घालण्याचे कार्य यशस्वी करू, अशी ग्वाही ठेकेदार बिलाल खान यांनी दिली.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Name-of-Bahinabai-to-North-Maharashtra-University/", "date_download": "2018-11-20T11:28:58Z", "digest": "sha1:72UNT4EQV7QT2BCVB54QHEJXK36H6ZMO", "length": 7264, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या विद्यापीठाला संत बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव देण्याची आग्रही मागणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करीत खानदेशवासियांची जुनी मागणी पूर्ण केली.\nउच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरील चर्चेवेळी एकनाथ खडसे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयत्री संत बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची सातत्याने मागणी होत असून अजून ही मागणी प्रलंबित असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव देण्याचा निर्णय जाहीर केला.\nपुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. तर, सोलापूर विद्यापीठालाही पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याला स्थगिती मिळाली आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव देण्याची मागणी विचारात घेता राज्य सरकार त्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nखान्देशच्या कन्येचा गौरव : अशोक जैन\nउत्तर महाराष्ट्र विद्यापिठाला खान्देश कन्या व लोककवियित्री बहिणाबाईंचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. हा निर्णय संपूर्ण खान्देशवासियांसाठी अभिमानाचा असून खान्देश कन्या बहिणाबाईचा हा सर्वाधिक सन्मानाचा गौरव आहे. हा निर्णय यापूर्वीच व्हायला हवा होता. खान्देशातील लोकप्रतिनिधी व जनतेने या मागणीचा वारंवार पाठपुरावा केला होता. बहिणाबाईंच्या परिवाराशी जैन उद्योग समुह खुप अगोदरपासून जुळलेला असून याचा आम्हाला आनंद आहे. अशी प्रतिक्रिया जैन उद्योग समुहाचे अशोक जैन यांनी व्यक्त केली. जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष श्रध्देय पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांनी अत्यंत दूरदृष्टीने बहिणाबाई मेमोरिअल ट्रस्टची स्थापना केली होती. या ट्रस्टची रचना करताना श्रध्देय भवरलालजींनी बहिणाबाईंच्या सध्याच्या पिढीला ट्रस्टमध्ये आग्रहाने सहभागी करुन घेतले आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून उत्कृष्ट साहित्य निर्मिती करणार्‍या साहित्यिकास पुरस्कारही दिला जातो.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Bhide-Guruji-Troubles/", "date_download": "2018-11-20T11:30:01Z", "digest": "sha1:PW7QK36U3ER4UJQQMHOWL5JQBBJQQNAC", "length": 5698, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भिडे गुरुजी अडचणीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › भिडे गुरुजी अडचणीत\n‘माझ्या शेतातील आंबे 180 पेक्षा जास्त जोडप्यांना खायला दिले. त्यापैकी दीडशे जोडप्यांना मुले झाली आहे. आंबे खाल्ल्याने ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होतो’ हे विधान संभाजी भिडे गुरुजी यांनी नाशिक येथे रविवारी एका जाहीर सभेत केल्यामुळे ते अडचणीत आले आहेत.\nभिडे गुरुजींचे हे विधान ‘गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व लिंग निवड प्रतिबंध कायदा’ (पीसीपीएनडीटी अ‍ॅक्ट)चा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्‍हाडे यांनी कुटुंब कल्याण विभागाकडे केली आहे. तर हे विधान म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखे असून, त्यांच्यावर जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी ‘अंनिस’चे राज्य सचिव मिलिंद देशमुख यांनी केली आहे.\nश्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांचे ‘आंब्या’चे विधान माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका करण्यात येत आहे. भिडे गुरुजी हे अप्रत्यक्षपणे त्यांच्या शेतातील आंबा खाल्ल्याने मुलगा होईल याचा प्रचार करत आहेत. त्यामुळे मुलींचा जन्मास कोठेतरी कमी लेखले जात आहे. त्यामुळे हे विधान वादात सापडले आहे.\nतक्रारीमध्ये भिडे गुरुजी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे तक्रारदाराने अतिरिक्‍त संचालक पाटील यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अन्यथा आपणास दिलेली पंधरा दिवसांची नोटीस आहे, असे समजण्यात यावे आणि पंधरा दिवसांच्या आत कारवाई करावी. कारवाई न केल्यास आपण त्यांना पाठीशी घालत आहात म्हणून आपणांविरुद्ध योग्य त्या न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे तक्रारदार बोर्‍हाडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Older-death-in-Fire-Islampur/", "date_download": "2018-11-20T11:27:37Z", "digest": "sha1:LE7XWVSLNMSCYGJCLZJRAK63COEDU4L4", "length": 4990, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उसाच्या फडास लागलेल्या आगीत वृद्धेचा होरपळून मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › उसाच्या फडास लागलेल्या आगीत वृद्धेचा होरपळून मृत्यू\nउसाच्या फडास लागलेल्या आगीत वृद्धेचा होरपळून मृत्यू\nइस्लामपूर : शहर वार्ताहर\nकापूसखेड येथील वैजयंता राजाराम धुमाळे (वय 70, रा. कापूसखेड) या वृद्धेचा उसाच्या फडास लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. गेल्या 15 दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. आज त्यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला.\nवैजयंता धुमाळे दि. 13 फेब्रुवारीपासून बेपत्ता होत्या. तशी फिर्याद त्यांच्या मुलाने इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी कापूसखेड येथील भिकाजी मळा परिसरातील उसाच्या फडाला शॉर्ट सर्किटने आग लागली होती. यामध्ये सुमारे 25 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला होता.\nआज या परिसरात बी.आर. पाटील यांच्या शेतात ऊसतोड मजूर ऊस तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका मजुराला अर्धवट जळालेला मृतदेह दिसला. ची माहिती पोलिस पाटील प्रदिप बल्‍लाळ यांनी इस्लामपूर पोलिसांना दिली. जळालेला मृतदेह हा बेपत्ता झालेल्या वैजयंता धुमाळे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. रात्री उशिरा त्यांच्या मृतदेहाचे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वैजयंता यांचा मृत्यू होरपळून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल शिंदे तपास करीत आहेत. मृत वैजयंता यांच्या पश्‍चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sankh-Village-rape-case/", "date_download": "2018-11-20T11:41:03Z", "digest": "sha1:QURO5CKTTBDB7FNRONKO3DNDQVA42E4V", "length": 5806, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संख बलात्कार; आरोपीला फाशीसाठी प्रयत्न : आठवले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › संख बलात्कार; आरोपीला फाशीसाठी प्रयत्न : आठवले\nसंख बलात्कार; आरोपीला फाशीसाठी प्रयत्न : आठवले\nसंख (ता. जत) गावात पीडित मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करणारी घटना निंदनीय आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, यात आणखी काहींचा समावेश असेल, त्याला अटक केली जाईल. मात्र, मुख्य आरोपीने केलेले कृत्य माफ करण्यासारखे नाही. त्याला फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, असे आश्‍वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिले.\nना. आठवले हे रविवारी जत तालुक्याच्या दौर्‍यावर होते. संख येथील पीडित मुलीच्या कुटुंबीयांना चार लाख बारा हजार पाचशे रूपयांची शासकीय मदत आठवले यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी जतचे आमदार विलासराव जगताप, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय कांबळे, आर. बी. पाटील, भाऊसाहेब पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सचिन कवले, प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, संजय मल्लाप्पा कांबळे, प्रशांत ऐदाळे, भुपेंद्र कांबळे, नानासाहेब वाघमारे उपस्थित होते.\nना. आठवले म्हणाले, भारतात बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. याला माणसाच्या प्रवृत्ती कारणीभूत आहेत. आता जग बदलत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून काम करण्याची गरज आहे. घटना घडतात मात्र ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी शिवकालीन दंडनितीचा अवलंब करावा लागेल. यांच्यावर समाजाने बहिष्कार टाकले पाहिजे.\nआमच्या खात्यामार्फत आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यातूनच संवर्ण व दलित याची दरी कमी करता येईल. यासाठी खास अनुदान ही आपण देऊ केले आहे. ते पुढे म्हणाले, पोलिस योग्य दिशेने तपास करीत असून यातील आणखी काही आरोपी असतील त्यांना अटक केली जाईल. सहा महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/21-tole-jewelry-theft-From-the-Travels/", "date_download": "2018-11-20T11:40:56Z", "digest": "sha1:7ZUUQFZQ42SWNFSNFLFND4A54R5B436M", "length": 6194, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ट्रॅव्हल्समधून २१ तोळे दागिने लंपास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ट्रॅव्हल्समधून २१ तोळे दागिने लंपास\nट्रॅव्हल्समधून २१ तोळे दागिने लंपास\nसुरुर, ता. वाई गावच्या हद्दीत महामार्गालगत असलेल्या हॉटेल पार्क इनच्या पार्किंगमधील ट्रॅव्हल्समधून अज्ञात चोरट्यांनी प्रवासी महिलेची तब्बल 21 तोळे वजनाच्या सोन्याच्या ऐवजाची बॅग चोरून नेल्याने खळबळ उडाली. 3 लाख 51 हजार रुपयांचे दागिने असल्याचे तक्रारीत म्हटले असून तक्रारदार महिला बंगळूर येथील आहे. दरम्यान, संशयित चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून तो एका कारमधून पुण्याच्या दिशेने पसार झाल्याचे दिसत आहे. सौ.पूजा संकेत शेट (वय 29, रा.राममूर्ती नगर, बंगळूर) यांनी तक्रार दिली आहे. याबाबत भुईंज पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, दि. 6 रोजी सकाळी तक्रारदार पूजा शेट या आनंद ट्रॅव्हल्समधून (क्र. एमएच 04 जीपी 0185) बंगळूरहून मुंबईकडे निघाल्या होत्या. त्यांच्यासोबत पती व मुले होती. मुंबई हे त्यांचे माहेर असून बॅगेमध्ये इतर साहित्यासह सुमारे 21 तोळे वजनाचे सोन्याचे दागिनेही सोबत घेतले होते. शनिवारी दि. 7 रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सुरुर गावच्या हद्दीतील हॉटेल पार्क इन येथे ट्रॅव्हल्स चहा, नाष्ट्यासाठी थांबली.\nतक्रारदार पूजा आपल्या कुटुंबियासह ट्रॅव्हल्समधून खाली उतरल्या व नाष्टा, चहा झाल्यानंतर पुन्हा ट्रॅव्हल्समध्ये बसल्या. यावेळी दागिन्यांची बॅग त्यांना दिसली नाही. सोन्याची बॅग दिसत नसल्याने त्यांनी सर्व प्रवाशांकडे बॅगेबाबत विचारणा केली. मात्र, बॅग सापडली नाही. दागिन्याची बॅग चोरी झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तक्रारदार यांनी भुईंज पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली.\nपोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून परिसरासह सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये एक संशयित व्यक्‍ती ट्रॅव्हल्समधून बॅग घेवून कारमध्ये बसून पुणेच्या दिशेने गेल्याचे दिसले. बॅगेमधील सोन्याचा छोटा हार, सोन्याचे कडे, दोन बांगड्या, सोन्याची चेन, अंगठ्या, कर्णफुले असा 21 तोळे वजनाचा ऐवज चोरी झाला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/A-meeting-of-protesters-in-the-Maratha-Kranti-Morcha-today-at-the-Government-guest-house-in-solapur/", "date_download": "2018-11-20T11:57:30Z", "digest": "sha1:C62EP2XCW7YIFBODFDIBVBK4YLYMGKTI", "length": 6986, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय\nमराठा आमदारांना आमच्या स्टाईलने जाब विचारु\nमराठा आमदार वा मराठ्यांच्या मतांवर जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांनी मराठा मोर्चा संदर्भात आपली भुमिका स्पष्ट करावी अन्यथा आपण आपल्या स्टाईलने त्यांना जाब विचारु अशी भुमिका आज मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आली. सोलापूरातील शासकीय विश्रामगृहात आज मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांची बैठक झाली. यावेळी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, प्रताप चव्हाण, भैय्या धाराशिवकर, दास शेळके आदी सर्व पक्षिय नेत्यांसह आंदोलक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nयावेळी दिलीप कोल्हे म्हणाले की, मराठा समाज हा बुडणारा नाही तर बुडविणारा आहे हे सरकारला दाखवून देवू. शिवाय भारत भालके वगळता राज्यात कोणत्याच आमदारांनी मराठा आंदोलनाला उघड पाठिंबा दिला नाही, त्याबाबत त्याना जाब विचारला जाईल. तो कसा विचारायचा याबाबतचा कार्यक्रमही लवकरच करण्यात येइल.मुख्यमंत्र्यानी आंदोलनकर्ते मावळे होवू शकत नाहीत असे वक्तव्य केले, त्याच उत्तर त्यांना वारकरी त्यांच्या घरी परतल्यावर नक्कीच मिळेल. वारकऱ्यांनीसुध्दा आंदोलन केले होते हे मुख्यमंत्र्याने विसरु नये असेही त्यांनी यावेळी सुनावले.\nयावेळी दास शेळके म्हणाले की, सध्या अनेक ठिकाणी एसटी बस फोडण्याच्या व जाळण्याच्या घटना घडत आहेत. मात्र आपलेच वारकरी सध्या पंढरीत वारीसाठी आलेत त्यांना वारी संपवून घरी जाईपर्यंत आंदोलकांनी संयम बाळगावा. त्यानंतर आपण काय जाळायच व कसं जाळायच हे ठरवू. प्रारंभी आंदोलनात शहीद झालेले काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करण्यात आले.\n२९ जुलैला जागरण गोंधळ\nयेत्या २९ जुलै रोजी ठोक आंदोलनाची सुरवात म्हणून सोलापूर जागरण गोंधळ घालण्यात येइल. सकाळी अकरा ते सायंकाळी पाच पर्यंत रस्त्यावर हे आंदोलन करण्यात येइल. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व आंदोलकांनी सोलापूरात एकत्र यायचे आहे. त्या जागरण गोंधळानंतर आंदोलनाची दिशा ठरविण्यात येइल व साऱ्यांना मेसेज पोचविण्यात येइल. त्यानंतर ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी महाराष्ट्र बंद हा ठरलेला आहे त्यात बदल नाही. तत्पूर्वी मंगळवारी काकासाहेब शिंदे या हुतात्म्याला श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व मराठा समाजाने सायंकाळी सात वाजता चार हुतात्मा पुतळा येथे जमावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.\n१९८४ शिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखांचे अर्थसहाय्य\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nस्वीकृत नगरसेवक अतुल चव्हाण यांचा राजीनामा\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-palghar-news-holi-maharashtra-100737", "date_download": "2018-11-20T12:17:28Z", "digest": "sha1:J2WBLTEXLEBJCOFOJ7ZW3TCPKXGBAO6U", "length": 10428, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Palghar news Holi in Maharashtra सफाळयात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी | eSakal", "raw_content": "\nसफाळयात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी\nशुक्रवार, 2 मार्च 2018\nसफाळे : परिसरात होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गुरूवारी (1) रात्री होळीची पूजा करून महिलांनी उपवास सोडले. होळी अभियान, होळी लहान करा, पोळी दान करा, दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचं निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. याचे रुप असेच राहण्यासाठी यावर्षी परिसरात बरयाच ठिकाणी शुक्रवारी धुळीवंदनाच्या दिवशी घातक रासायनिग रंगांचा वापर तसेच प्लॅस्टीकचे पाण्याचे फुगे व पाण्याचा वापर टाळुन प्रदूषणविरहीत आणि सुकी होळी साजरी करण्यात आली.\nसफाळे : परिसरात होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गुरूवारी (1) रात्री होळीची पूजा करून महिलांनी उपवास सोडले. होळी अभियान, होळी लहान करा, पोळी दान करा, दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचं निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. याचे रुप असेच राहण्यासाठी यावर्षी परिसरात बरयाच ठिकाणी शुक्रवारी धुळीवंदनाच्या दिवशी घातक रासायनिग रंगांचा वापर तसेच प्लॅस्टीकचे पाण्याचे फुगे व पाण्याचा वापर टाळुन प्रदूषणविरहीत आणि सुकी होळी साजरी करण्यात आली.\nदरवर्षी प्रमाणे यंदाही सफाळे गावातील होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करताना विविध प्रकारची सोंगे करण्यात आली. यावेळी पारंपरिक पद्धतीने गाणी बोलून एकमेकांवर रंगाची उधळण करण्यात आली.\nआज धुळिवंदनाच्या दिवशी सकाळी- सकाळी चिकन, मटण तसेच दारूच्या दुकानात रांगा दिसत होत्या. साधारणत: दहानंतर बाजारपेठेत शुकशुकाट होता. रस्त्यारस्त्यांवर मुलांचे छोटे छोटे ग्रुप दिसत होते. हातात पिचकारी अथवा रंगाचे हात असलेल्या मुलांच्या दिशेने जाणे लोकं टाळत होती.\nमात्र कुणालाही प्रकारची वाईट घटना घडली नाही. विशेषतः दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी व पालक परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.\nमुंबईकरांनी साजरी केली पर्यावरणपूरक होळी\nमुंबई - विविध संस्था-संघटनांनी केलेल्या पर्यावरपूरक होळीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईत शुक्रवारी (ता. २) रंगांची मनसोक्त उधळण करण्यात आली. ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-sakal-sahyadri-suraksha-kavach-100987", "date_download": "2018-11-20T12:22:33Z", "digest": "sha1:GHU7TFJO4CIWOYXBMQUTQY47MS3AETV3", "length": 12806, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pune news Sakal Sahyadri Suraksha Kavach 'अंदाज आपला आपला' नाटकाचा उद्या प्रयोग | eSakal", "raw_content": "\n'अंदाज आपला आपला' नाटकाचा उद्या प्रयोग\nरविवार, 4 मार्च 2018\nपुणे : नशीब असते का... भविष्यावर विश्‍वास ठेवायचा की नाही... ते शास्त्र आहे की थोतांड... अशा अनेक प्रश्‍नांबद्दल प्रत्येकाचे काही अंदाज असतात. व्यक्तीगणिक हे अंदाज बदलतात. अंदाजाच्या अशा असंख्य छटांतील खट्याळ नाट्य 'अंदाज आपला आपला' या नाटकातून फुललेले आहे. वेद प्रॉडक्‍शन आणि किवी प्रॉडक्‍शन यांची निर्मिती असलेल्या या नाटकाचे लेखन राजेश कोळवकर यांनी केले असून, दिग्दर्शन संतोष पवार यांचे आहे. 'सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच'च्या सभासदांसाठी या नाटकाचे दोन प्रयोग सोमवारी (ता. 5) दुपारी 12.30 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होत आहेत.\nपुणे : नशीब असते का... भविष्यावर विश्‍वास ठेवायचा की नाही... ते शास्त्र आहे की थोतांड... अशा अनेक प्रश्‍नांबद्दल प्रत्येकाचे काही अंदाज असतात. व्यक्तीगणिक हे अंदाज बदलतात. अंदाजाच्या अशा असंख्य छटांतील खट्याळ नाट्य 'अंदाज आपला आपला' या नाटकातून फुललेले आहे. वेद प्रॉडक्‍शन आणि किवी प्रॉडक्‍शन यांची निर्मिती असलेल्या या नाटकाचे लेखन राजेश कोळवकर यांनी केले असून, दिग्दर्शन संतोष पवार यांचे आहे. 'सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच'च्या सभासदांसाठी या नाटकाचे दोन प्रयोग सोमवारी (ता. 5) दुपारी 12.30 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होत आहेत. 'सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच'चा हा तिसरा विनामूल्य कार्यक्रम आहे.\nभविष्य सांगणे हाच उदरनिर्वाहाचा व्यवसाय असलेल्या ज्योती माळगावकर यांच्या घरातल्या दिवाणखान्यात हे नाट्य घडते. माळगावकरांच्या घरातील खराडे नावाच्या एक जुन्या नोकराला आणि मुलगी गुणप्रियाला ज्योतीबाईंनी भविष्य सांगून पैसे मिळवणे अजिबात आवडत नसते, असे सांगितले. विरोधाला न जुमानता ज्योतीबाई भविष्यकथन सुरूच ठेवतात. भविष्य शिकायचे आहे, असे सांगून समीर हा तरुण मुलगा माळगावकरांच्या घरात प्रवेश करतो. प्रत्येक पात्राची भविष्याबद्दलची भिन्न मते, अत्यंत वेगळे स्वभाव यामुळे निर्माण होणारे विनोद आणि घडणारे धमाल नाट्य प्रत्यक्ष रंगमंचावरच पाहायला हवे. भविष्यकथनावर विसंबून राहू नका. योग्य प्रयत्नच यश मिळवून देतील, हाच संदेश या नाटकाद्वारे अधोरेखित होतो.\nसाई-प्रीयूष यांचे संगीत असून, नाटकातील गीतांसाठी मयूर वैद्य या कोरिओग्राफरने कोरिओग्राफी केली आहे. प्रदीप मुळ्ये यांनी या नाटकाचे नेपथ्य केले आहे, तर वेशभूषा अंजली खोबरेकर यांची आहे. या नाटकात संतोष पवार, मधुरा देशपांडे, अक्षय केळकर, माधवी गोगटे यांच्या मुख्य भूमिका आहेत. विनय गोपाळ अलगेरी, किशोर सावंत, विवेक नाईक हे नाटकाचे निर्माते आहेत. लोटस खाकरा नाटकाचे प्रायोजक आहेत.\nसभासदांसाठी व कुटुंबीयातील एका व्यक्तीला प्रवेश विनामूल्य.\n9075011142 या क्रमांकावर फोनवर प्रवेश नोंदणी सकाळी 11 पासून अथवा 7721984442 या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर नावनोंदणी करता येईल.\nनोंदणीच्या वेळी नाटकाच्या प्रयोगाची वेळ सांगून नोंदणी करणे आवश्‍यक, तसेच दिलेल्या वेळेच्या प्रयोगाला उपस्थित राहणे बंधनकारक राहील. नाटकाला 15 मिनिटे आधी प्रवेश दिला जाईल.\nसभासदांनी कार्यक्रमासाठी ओळखपत्र व माहिती पुस्तिकेतील तिसऱ्या क्रमांकाची प्रवेशिका व सभासद कार्ड आणणे आवश्‍यक. काही जागा राखीव.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/now-demand-electricity-more-night-14345", "date_download": "2018-11-20T12:41:01Z", "digest": "sha1:K65AAOZ2DTWFBWOPW2QV3LRM2G6AS7LK", "length": 10943, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Now demand for electricity is more in the night विजेच्या मागणीचा ट्रेंड सकाळकडून संध्याकाळकडे | eSakal", "raw_content": "\nविजेच्या मागणीचा ट्रेंड सकाळकडून संध्याकाळकडे\nकिरण कारंडे : सकाळ वृत्तसेवा\nमंगळवार, 25 ऑक्टोबर 2016\nमुंबई : राज्यात ऑक्‍टोबरमधील विजेची सर्वाधिक मागणी सकाळी होत होती. यंदा मात्र हा ट्रेंड बदलून संध्याकाळी मागणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.\nसायंकाळी विजेची मागणी वाढण्यामागे शेतीपंपाच्या वीजपुरवठ्याचे वाढलेले तास कारणीभूत आहेत. शेतीपंपाला 12 तास वीजपुरवठा करण्यात येत आहे.\nगेल्या वर्षी 23 ऑक्‍टोबरला 18,250 मेगावॉट विजेची मागणी होती. त्या वेळी महावितरणने 18 हजार मेगावॉटपर्यंत वीज पुरवली होती. यंदा विजेची मागणी 20 ऑक्‍टोबरला सकाळच्या वेळेत 16,500 मेगावॉट इतकी होती; तर महावितरणने 17,300 मेगावॉट इतकी वीज दिली होती.\nमुंबई : राज्यात ऑक्‍टोबरमधील विजेची सर्वाधिक मागणी सकाळी होत होती. यंदा मात्र हा ट्रेंड बदलून संध्याकाळी मागणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.\nसायंकाळी विजेची मागणी वाढण्यामागे शेतीपंपाच्या वीजपुरवठ्याचे वाढलेले तास कारणीभूत आहेत. शेतीपंपाला 12 तास वीजपुरवठा करण्यात येत आहे.\nगेल्या वर्षी 23 ऑक्‍टोबरला 18,250 मेगावॉट विजेची मागणी होती. त्या वेळी महावितरणने 18 हजार मेगावॉटपर्यंत वीज पुरवली होती. यंदा विजेची मागणी 20 ऑक्‍टोबरला सकाळच्या वेळेत 16,500 मेगावॉट इतकी होती; तर महावितरणने 17,300 मेगावॉट इतकी वीज दिली होती.\nसायंकाळच्या वेळेत विजेच्या मागणीतील वाढ सरासरी 800 मेगावॉट इतकी नोंदवण्यात आली. महावितरणला शेतीपंपासाठी पुरवण्यात येणाऱ्या जादा विजेसाठी अर्थ विभागाकडून आर्थिक तरतूद होणे अपेक्षित आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून शेतीला जादा तास वीज पुरवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.\nराज्यात सध्या 39 लाख वीजपंप आहेत; त्यांना आठ तासांऐवजी 10 तास वीज पुरवण्यात येत आहे. शेतीसाठी एक हजार मेगावॉट अतिरिक्त वीज पुरवावी लागणार आहे.\nमुंबईतील वाहतूक एकाच तिकिटावर: देवेंद्र फडणवीस\nशाश्‍वत शेतीसाठी जलसंधारण महत्त्वाचे न्यूयॉर्क : मुंबईत वाहतुकीच्या विविध साधनांचे एक प्रचंड जाळे निर्माण होत असून, ही संपूर्ण प्रणाली एकाच...\nराळेगणसिद्धी येथे सौरऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित\nराळेगणसिद्धी (नगर) : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून राळेगणसिद्धी येथे सरकारी जमीनीवर लवकरच सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. हा...\nशेतीपंपांसाठी वापरली 2 हजार कोटींची जादा वीज\nरब्बी हंगामात युनिटमागे 16 पैशांचा बोजा वाढणार मुंबई - राज्यातील कृषिपंप वीजग्राहकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/21317", "date_download": "2018-11-20T12:37:21Z", "digest": "sha1:PWVFP7CKNRBLA5WOMZOHV2USLSVJ3RWN", "length": 69276, "nlines": 318, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मेघाची गोष्टं | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मेघाची गोष्टं\n*कथा जुनीच आहे, परागच्या नवीन बाफसाठी पुन्हा इथे देत आहे.\nआता मी मोठा झालो आहे खूप मोठा....इंग्लिश देवाची पुस्तकं वाचण्याएवढा मोठा....गच्चीवर एकटा झोपण्याएवढा मोठा....गच्चीवर एकटा झोपण्याएवढा मोठा....माझ्याच पैशातून रंगीत कागद विकत घेण्याएवढा मोठा....माझ्याच पैशातून रंगीत कागद विकत घेण्याएवढा मोठा....एकट्याने चार ग्लास रसना पिण्याएवढा मोठा....एकट्याने चार ग्लास रसना पिण्याएवढा मोठा....बर्फ खाल्ल्यावरही ताप न येण्याएवढा मोठा....बर्फ खाल्ल्यावरही ताप न येण्याएवढा मोठा.....विमानाने अमेरिकेला जाण्याएवढा मोठा.....विमानाने अमेरिकेला जाण्याएवढा मोठा.....मी आता एक ग्रेट आणि शहाणा माणूस झालो आहे हे नक्की.\nमाझ्या वर्गातली मिनी चिरमुले आज दुपारी 'तू मला आवडतोस' असे सांगत होती. मिनी अजून लहान आहे. मोठ्यांच्या सगळ्या गोष्टी तिला कळतातंच असे नाही. काही कळत असतील, पण ती अजून मोठी झाली नाही हे खरे. पण मी मोठा झालोय.\nपण आता मोठं होऊन फार काही उपयोग आहे असे मला वाटत नाही. मोठेपणा यायला थोडा उशीर झाला हे आता मला कळलं आहे, तो मला माझ्या लहानपणी यायला हवा होता. मग मी लग्न केलं असतं.......मेघाशी.\nमाझा वाढदिवस होता तेव्हा, पण मला वाढदिवस आवडत नाही. वाढदिवसाच्या सहा महिने आधी आई मला कितीही हट्ट केलातरी कुठलीच गोष्ट घेऊन देत नाही .....\n' वाढदिवस आल्यावर घेऊया की रे ' ...असे म्हणते आणि वाढदिवस होऊन गेल्यावरही सहा महिने......'आत्ताच वाढदिवसाला घेतलं की रे चिकू' ....म्हणून सांगते.\nबाबा मात्र दिल्लीवरून येतांना माझ्यासाठी रोबोट, मॅग्नेटचा कॅरम, बँजो अशा खूप कामाच्या गोष्टी घेऊन येतात. त्या वापरणे आईला कधीच जमत नाही म्हणून ती त्यांना खेळणी म्हणते. बाबा खूप ग्रेट आहेत, आई तेवढी ग्रेट नाही. पण माझ्या वाढदिवसाच्या दुसर्‍या दिवशीच बाबा दिल्लीला गेले. त्यांच्या साहेबांनी त्यांचं पोस्टींग की पुडींग कायतरी दिल्लीला ठेवलं होतं. पोस्टींगच असणार पुडींग घ्यायला बाबा एवढ्या लांब जायचे नाहीत ते तर उस्मानच्या बेकरीत पण मिळतं. दिल्ली खूप लांब आहे हे मला महित्येय. मी झोपलो होतो आणि बाबा पहाटेच निघून गेले. मी हट्ट करेन म्हणून त्यांनी मला उठवले नसेल. तेव्हा मी लहान होतो आणि हट्ट करीत असे.\nरात्री ते मला...'आईला त्रास देऊ नकोस....आईची काळजी घे....रसनासाठी हट्ट करू नकोस...नीट अभ्यास कर....उन्हात पतंग उडवू नकोस...टॉम्याला रोज फिरवून आण.'...असले काहीतरी सांगत होते. मला सगळे ऐकू येत होते पण मी मुळीच काही ऐकले नाही. मला त्यांचा खूप राग आला. त्यांनी मला वाढदिवसाला मुंबईला नेऊन विमान दाखवण्याचे कबूल केले होते. रॉनी जेकबने तीन वेळा तरी विमान पाहिले आहे. आता मी त्याला....\n'मी विमानात बसलो आणि बर्फ घालून चार ग्लास रसना प्यालो'.....असे सांगू शकणार नाही.\nबाबा कधी कधी मला लहान मुलगा समजून फार फसवतात. कोणी लहान मुलगा समजून फसवलेलं मला आजिबात आवडत नाही.\nमी सात वाजता उठलो तेव्हा टॉम्या माझ्या बेडजवळ मी उठण्याची वाट बघत होता. मी त्याला घड्याळ वाचायला शिकवले आहे. बाबांचे बूट जाग्यावर नव्हते. आई खिडकीत उभी राहून रडत होती. मला माहित्येय ती कधीच ग्रेट वागत नाही. तिला बाबा नसल्यावर रात्री खूप भिती वाटते. मला तिची दया आली. मी सोफ्यावर चढून तिच्या गळ्यात हात टाकले तेव्हा तिने पटकन साडीने डोळे पुसले.\n बाळा उठलास तू....आज बेडमधून आई साठी दवंडी नाही पिटलीस ती.....ताप तर नाही आला ना..बघू...'...आई फार भित्री आहे ती रात्रीसुद्धा माझ्या खोलीत येऊन मला ताप आला का बघते.....मी बर्फ घालून रसना पिलो तरंच मला ताप येतो हे तिला अजून कळले नाही. कशाला सांगा. तसा अमृतची कुल्फी खाल्ल्यावर पण मला थोडा ताप येतो आणि भोल्याचा गोळा खाल्ल्यावरपण थोडा, मग ती मला खिडकीत बसून लिंबाच्या झाडाकडेही बघू देत नाही.\n'चिकू अरे किती वेळ माझ्या गळ्यात लोढणार आहेस....आवरना रे बाळा...मलाही उशीर होतोय बँकेत जायला......तो टॉमी बघ कसा टकमका बघतोय माझ्याकडे'.....मी आणि टॉमी तिला धीर देतोय हे तिला कळलेच नाही. तिला तिच्या बँकेतल्या साहेबाचा फार राग येतो. तो तिच्या कामात फार ढवळाढवळ करतो असे ती नेहमी बाबांना सांगते. मग मी स्वैपाकघरात तिला मदत करायला गेलो की.... 'संचारला का डोईफोड्या तुझ्यात' असे ती म्हणते.\n'चिकू...तुला माहित्येय आज आपल्याकडे कोण येणार आहे रहायला' ….आईने बोर्नव्हिटाच्या ग्लासमध्ये ढवळाढवळ करत विचारले.\n' मी उलट विचारले, तेव्हा मी टॉम्याच्या पायात माझे पांढरे सॉक्स घालत होतो.....ते ऐनवेळी सापडले नाही की बस निघून जाते आणि मग आई मला तिच्या स्कूटीवरून शाळेत सोडते. आमचा टॉम्यापण सॉक्ससारखाच पांढरा आहे.\n'माझी नागपूरची मावशी आहे ना...'\n' मी डोळे मोठ्ठे करत विचारलं.\n कुमुद माझी नाही तुझी मावशी आहे....' आईने बोर्नव्हिटाचा ग्लास माझ्या हातात कोंबला.\n'सगळ्या मावश्या नागपूरलाच रहातात मग मला कसं कळणार माझी कुठली आणि तुझी कुठली...'....मी रागातच म्हणालो. सकाळी सकाळी कुणी गधड्या म्हंटलेलं मला आजिबात आवडत नाही.\n'अरे सोन्या....म्हणजे जशी तुझी कुमुद मावशी माझी बहीण ना, तशी आपल्या नानीआजीची पण एक बहीण आहे'..... आईने बोर्नव्हिटाचा ग्लास माझ्या तोंडात कोंबला.\n'...मी ग्लास आईच्या हातात कोंबत विचारलं.\n'तुला रे काय कारयचंय सगळी नामावळी ऐकून....शहाजोगंच आहेस'....आईने बोर्नव्हिटाचा ग्लास पुन्हा माझ्या तोंडात कोंबला.\n' आई रागावली की मला डोईफोड्या, शहा, जोग असल्या तिच्या बँकेतल्या न आवडणार्‍या लोकांच्या आडनावांनी हाक मारते, पण बाबांना मात्र नेहमी 'ओ पटवर्धन' असेच म्हणते.\n'आता तू माझा अंत पाहू नकोस रे देवराया'....असे म्हणत आईने माझ्या समोर हात जोडले आणि ती पोळ्या करण्यासाठी तडक स्वैपाकघराकडे गेली. आईला कपिल देव फार आवडतो आणि घारोळी ऐश्वर्या राय पण. आई थकली की मला देवराय म्हणते.\nमग मला आईची फार दया आली आणि मीच बोर्नव्हिटाचा ग्लास माझ्या तोंडात कोंबला. सगळं बोर्नव्हिटा रसनासारखं एका झटक्यात घटघट पिऊन टाकलं आणि ग्लास दातात धरून त्यातला शेवटचा थेंब ओठांत ओघळेपर्यंत तिरपा करत विचारलं,\n'सांगना मग कोण येणार आहे आपल्याकडं '.... तशी आई हातातलं लाटणं घेऊन तरातरा बाहेर आली आणि ते छडीसारखं माझ्यासमोर नाचवत म्हणाली.....\n'माझी नागपूरला मावशी आहे.....वासंतीमावशी....तिची मुलगी....मेघा.....ती कॉलेजात शिकवते....आणि ती येणार आहे आपल्याकडं रहायला.....मिळाली सगळी उत्तरं तुला...हूं..'... आणि आईने रागाने नाक वाकडे केले.\nआईने नाक वाकडे केले की ती माझ्या वर्गातल्या शिरिन धोडपकरसारखी दिसते. शिरिनच्या भावाने तिच्या नाकावर सॉक्समध्ये घालून पंख्याला लटकवलेला दगडी बॉल मारला तेव्हा तिचे नाक एका बाजूला वाकडे झाले आणि ती फरशीवर झोपून गेली....आता ती उठल्यावर आईला नाक दाखवून आपले नाव सांगेल म्हणून मग त्याने तिचे नाक दुसर्‍याबाजूने बॅटीच्या मुठीने दणके देऊन ठोकून सरळ केले. शिरीनचा भाऊ ग्रेट आहे.\n...मला तिचं नाव आजिबात आवडलं नाही ' असे मी आईला सांगणारंच होतो पण आईच्या हातात लाटणं बघून घाबरलेला टॉम्या सॉक्समुळे घसरून टीव्हीच्या शोकेसला धडकला आणि सगळ्या सीडी खाली पडल्या. आता आईला आपला सॉक्सचा प्लॅन कळणार म्हणून मी बाथरूममध्ये जाऊन बादलीमध्ये बसून राहिलो आणि आईने मग 'ओ पाणकोंबडे आता बाहेर या' असे जोरात ओरडल्यावरंच बाहेर आलो.\nमला आईची दया आली की मी कधीकधी तिला फावड्याचाकूने बटाट्याची साल काढून देतो मग तशीच दया आई माझ्यावर माझा भांग पाडतांना दाखवते. तिने माझा टाय बांधला की मला दिवसभर बाबांचा बनियन फाडून त्यात आव्वळ बांधलेल्या ओल्या मटकीसारखं वाटतं, मग बनियनमधून बाहेर येणार्‍या मटकीच्या शेंडीसारखीच माझी जीभपण तोंडातून बाहेर येते......टॉम्यापेक्षाही जास्ती लांब.\nटाय बांधतांना आई मला काहीतरी सांगत होती......' मी शेजारी दातारांकडे चावी ठेवतेय....मेघा आली की दातारवहिनी तिला चावी देतील...तू दुपारी घरी येशील तोपर्यंत मेघा आली असेल.....मी बँकेतून फोन करेन.....शांताबाई येऊन सगळी कामं करतील....टॉमीलाही भरवतील.........मी संध्याकाळी लवकर येईन...अरे कार्ट्या ऐकतोयेस ना.....मासे...च्च...अरे त्या माशांकडे काय बघतोयेस टक लावून'....आईने वैतागून माझ्या टायची क्नॉट पुन्हा आव्वळ बांधली. मी रोज शाळेत जातांना पावतासभर तरी मासे बघतो तेव्हा आई खूप वैतागते आणि मग फार वेंधळेपणा करते. तिने सांगितलेल्या सूचना दातारकाकू आणि शातांबाईंसाठी, त्या मी ऐकून काय करणार मग अशावेळी मला आईची फार दया येते.\nसॉक्सचा प्लॅन फसल्याने मी बसने शाळेत गेलो तेव्हा खिडकीतून मी आईला.....\n' मेघाला त्रास देऊ नकोस....तिला क्रूर आणि विक्षिप्त प्रश्न विचारू नकोस'.....असे काहीसे सांगतांना ऐकले. बाबा ग्रेट आहेत त्यांचा माझ्यावर फार विश्वास आहे. आई ग्रेट नाही. तिचा माझ्यावर विश्वास नाही. तिने एका दिवसासाठी मला किती कायकाय सांगितले आणि तेही त्या मेघा-बिघासाठी\n'मी त्या मेघा-बिघाला आजिबात आवडून घेणार नाही ' मोठी माणसे ठरवतात तसं मी ठरवून टाकलं. मी लहान असतांनापण काही गोष्टी एकदम ठरवून टाकत असे.\nमी रोज चार वाजता शाळेतून घरी येतो मग दातारकाकू मला दार उघडून देतात. म्हणजे मीच ते उघडतो. त्यांना कधीच लॅचची चावी दोनदा पावणेबारा फिरवता येत नाही त्या नेहमी एकदाच सवाबारा फिरवतात. मग मलाच चावी फिरवून दार उघडावं लागतं. जातांना त्या मला 'हुश्शार बगळाच आहेस मोठा' म्हणून डोक्यावर टोमणा मारतात. मला कोणी डोक्यावर टोमणा मारलेला आजिबात आवडंत नाही...रुपा मिस सोडून.\nपण त्यादिवशी मेघा येणार हे मी एकदम विसरूनच गेलो. मग दातारकाकूंनी सांगितले मला....\n'ते फुलपाखरू गेलं की रे चावी घेऊन ' दातारकाकू सगळ्या मुलांना पक्षांची नावं देतात. मला त्या साळसूद बगळा म्हणतात आणि आपट्यांच्या समीरला सहाजूक करकोचा. पण फुलपाखरू म्हणजे पक्षी नाही. आई म्हणते दातारकाकू ढावंगळ आहेत. 'त्यांनी मला बगळा म्हंटले की मी त्यांना ढावंगळ म्हणणार' असे मी नेहमी ठरवतो पण ढावंगळ शब्द मला नीट म्हणता येत नाही.\nमी फाटक उघडून घरी गेलो आणि व्हरंड्यातून बेल दोन वेळा वाजवली. दोन वेळा बेल वाजवणे आमचं फॅमिली प्लॅनिंग आहे. आई आणि बाबा पण दोन वेळा बेल वाजवतात. एक वेळंच बेल वाजली की टॉम्या खूप भुंकतो, म्हणून मी गणपतीच्या देवळातली घंटा पण दोन वेळाच वाजवतो. मग घराचे दार उघडले, पण मी ठरवल्याप्रमाणे आजिबात वर पाहिले नाही. 'कोण कुठली मेघा-बिघा मी तिला आजिबात आवडून घेणार नाही' असे मी तर ठरवलेच होते.\n'चिकू ना रे तू ' दारातून आवाज आला. रुपा मिसचा आवाज आणि मोगर्‍याचा वास पण एकदम रुपा मिससारखांच' दारातून आवाज आला. रुपा मिसचा आवाज आणि मोगर्‍याचा वास पण एकदम रुपा मिससारखांच मला वाटलं रुपा मिसच आल्या आणि मी ठरवलेलं एकदम विसरूनच गेलो. पण छे मला वाटलं रुपा मिसच आल्या आणि मी ठरवलेलं एकदम विसरूनच गेलो. पण छे रुपा मिस नव्हत्याचं. ती मेघाच होती.\n'अच्छा ही मेघा काय वेडीच दिसते माझ्या घरात मलाच विचारते 'चिकू ना रे तू वेडीच दिसते माझ्या घरात मलाच विचारते 'चिकू ना रे तू '....शाळेतून आल्यावर कोणी लगेच प्रश्न विचारलेलं मला आजिबात आवडंत नाही.\n' नाही मी आदित्य ' मला फार राग आला की मी माझं शाळेतलं नावच सांगतो.\n....सीमानं सांगितलं मला, चिकू आला की त्याला रसना करून दे.. मला माहित्येय तू चिकूच '...मेघा रुपा मिससारखंच ग्रेट हसली आणि तिने माझ्या डोक्यावर टोमणा मारला. रसना ऐकून मला खूप ग्रेट आनंद झाला. ही मेघा तर ग्रेटच आहे. ही आल्यावर पहिल्या दिवशीच रसना मिळणार मला तर वाटलं होतं की बाबा येईपर्यंत आई मला रसना बघू पण देणार नाही. तेव्हा मी ठरवलं आपण मेघाला आवडून घेऊया. मग तिने डोक्यात मारलेला टोमणाही मला रुपा मिससारखाच वाटला.\nमी मेघाला सांगणार होतो की ....'मी तुला आवडून घेणार, तू रुपा मिससारखीच दिसतेस'.....पण तेव्हा मला टॉम्या दिसलाच नाही म्हणून मग मी आत गेलो. टॉम्या तीन तीन बॅगांवर उड्या मारत होता. मेघाच्या बॅगा \nमग मी विचारले मेघाला 'एवढ्या सगळ्या बॅगा तू कशाला आणल्यास\n थोरंच आहेस की तू, तुझ्या आजीने पाठवलान दिवाळसण तुझ्यासाठी आणि म्हणे बॅगा कशाला आणल्या\n आणि आता तर तिळगुळसण आहे दिवाळी नाही '... मी काहीच चुकीचं बोललो नाही तरी मेघा...' मग ते सतीचं वाण समज..' असे म्हणून पावतासभर वेड्यासारखं हसतंच बसली आणि टॉम्या जोरात भुंकायला लागला. मी असं हसलो की आई मला...'आधीच केसाळ त्यात झुरळ घुसलं'...म्हणते.\nमग हसतांनाच मेघाच्या डोळ्यातून पाणी आले तेव्हा मला तिची फार दया आली.\nमग मी माझ्या आवडत्या स्टूलावर बसून तिच्याकडे बघतंच राहिलो. मला अजून असे हसतांनाच रडणे जमत नाही.\n' ये इकडे... दाखवते तुला तुझं सतीचं वाण ' ती म्हणाली आणि परत वेड्यासारखं हसायला लागली. मला तिची फारंच दया येत होती.\nमग मी बघितलं एका बॅगेत नुसते लाडूच लाडू, करंज्याच करंज्या , शंकरपाळेच शंकरपाळे, चिक्कीच चिक्की आणि दुसर्‍यात नुसतेच कपडे. मला खोबर्‍याच्या करंज्या फार आवडतात. नानीआजी दिवाळीला ग्रेट करंज्या करून पाठवते. आईला करंज्याही तेवढ्या ग्रेट जमत नाहीत आणि चकलीही नाही. लहानपणी मला टीव्ही बघत लाडू चघळायला खूप आवडत असे. मेघाची करंजीपण नानीआजीसारखीच होती. मी एकदा आईची चकली टॉम्याला खाऊ घातली होती तेव्हा टॉम्या दिवसभर दातारकाकूंच्या सोफ्याखाली झोपून गेला. मग रात्री दातारकाकू नाकावर आंधळी कोशिंबीर खेळायची पट्टी बांधून सोप्याखाली गेल्या. त्यारात्री आईने टॉम्याला दातार काकूंचं घर खराब केलं म्हणून लाटण्याने मारलं. मग मी आणि टॉम्या खूप रडलो. मी लहान असतांना कधी कधी थोडा रडत असे.\nदुसर्‍या बॅगेतले मेघाचे सगळे कपडे गुलाबी आणि निळेच होते. मला निळा रंग फार आवडतो पण गुलाबी आजिबात नाही. माझ्या वर्गातल्या निशा चिपळूणकरचं नाक सारखंच वहातं आणि तिचा रुमाल गुलाबीच आहे म्हणून. निशाही मला आवडत नाही कारण ती चक्रम आहे. ती रुपा मिसला चटकचांदणी म्हणते. चटकचांदणी शब्दही मला आवडंत नाही. तो तिला तिच्या आजीने शिकवला असे तिने मला एकदा सांगितलं. निशाची आजीही चक्रमच आहे.\nमग मी विचारलं मेघाला.....'त्या तिसर्‍या मोठ्या बॅगमध्ये काय आहे \n'त्यात माझी पुस्तकं आहेत रे चिकू....' आणि मेघाने बॅग उघडून एक जाडे पुस्तक मला दाखवले.\n'मी बघू तुझी पुस्तकं...त्यात चित्रं आहेत मला पुस्तकातली चित्रं खूप आवडतात ' मी मेघाला सांगितलं आणि मेघाने एकदम हातंच पुढे केला.\n...दे टाळी...मग मी तुला चित्रं काढायलाच शिकवीन...एकदम झकास चित्र काढशील बघ तू..'..मेघा मला चित्र काढायला शिकवणार हे ऐकून मला एकदम झकास आनंद झाला आणि मी मेघाला जोरात टाळी दिली . कसला ग्रेट शब्द आहे झकास. झकास...झकास...झकास...झकास.\nमग मी ते जाडे पुस्तक उलटेसुलटे करून पाहिले, त्याच्या मागे आपट्यांच्या नैनासारखा मागून केसांचा बॉपकट केलेल्या पण समोरून दातारकाकांसारखे टक्कल असलेल्या मिशीवाल्या माणसाचं चित्र होतं. मी विचारलं मग मेघाला...'हे कोणाचं चित्र आहे \nती म्हणाली ' ते माझ्या बर्‍याच देवांपैकी सगळ्यात मोठ्या इंग्लिश देवाचं चित्र आहे'\n'काय नाव या इंग्लिश देवाचं \n'शे क् स पि अ र' असे म्हणत मेघाने साडेपाच वेळा माझ्या डोक्यावर टोमणा मारला. मग मला ते नाव एकदम पाठंच झाले. 'शे क स पि अ र...शे क स पि य र...शे स क पि र र' कसलं झकास नाव होतं. मला एकदम ग्रेटच वाटलं.\nमग तेवढ्यात आई आली आणि मी दोन ग्लास रसना पिलो. आईने तर एकच ग्लास दिला होता, मग मेघाने मला हळूच तिचा पण ग्लास देऊन टाकला. तिने तर फक्त रसना प्यायचे नाटक केले आणि माझ्याकडे बघून डोळे गचकावले. मेघा ग्रेटंच होती. रुपा मिस पेक्षाही ग्रेट. झकास.\nआई म्हणाली मग मेघाला ..' झाली का या खाष्टं पोराशी ओळख... सांभाळून रहा गं बाई...नाहीतर लग्नाआधीच सासुरवास वाटायचा तुला इथे.' मग त्या दोघी पावतास हसतंच बसल्या.\n'आणि तू रे खाष्ट पोरा....मेघा नाही...मेघामावशी म्हणायचं..काय ' आईने मला सल्ला दिला. कोणी सल्ला दिलेला मला आजिबात आवडत नाही.\nमग मेघा हसून म्हणाली 'नाही गं सीमा मोठा गोड छोकरा आहे तुझा चिकू.....तू मला मेघाच म्हण रे चिकू....' आणि तिने माझा गालगुच्छ घेतला. मेघा ग्रेटच होती.\nमग मी आणि टॉम्या आत गेलो आणि मेघाच्या सगळ्या पुस्तकातली चित्र बघून टाकली. आई आणि मेघा गॅलरीत लग्न्-बिग्न, सासू-बिसू, साडी-बिडी, अमेरिका-बिमेरिका असल्या काहीतरी टाकाऊ-बिकाऊ गोष्टी बोलत होत्या.\nमग मी रोज मेघाबरोबर रिक्षानेच शाळेत जाई तेव्हा रिक्षात रोज वेगवेगळ्या फुलांचा खूप ग्रेट वास येत असे. मेघाचं कॉलेजपण माझ्या शाळेजवळंच होतं आणि माझी शाळा पण तिच्या कॉलेजजवळच होती. ते खूप मोठ्या मुलांचं खूप मोठ्ठं कॉलेज होतं, पण मेघा सोडून त्या कॉलेजमधले सगळेच टीचर म्हातारे आणि दिवसभर चष्मा लावणारेच होते. आमच्या म्यूझिकच्या बडबडे मॅडमपण दिवसभर गळ्यामध्ये चष्मा घालतात.\nमग मी गेलो होतो मेघाबरोबर एकदा, तिच्या कॉलेजमध्ये. तिथे एका मोठ्या वर्गात तर नुसती पुस्तकंच होती आणि शिड्यापण होत्या. आमच्या सगळ्या वर्गात फक्त बेंचच आहेत, शिड्या नाहीतच. पण मेघा कधीच शिडीवर बसत नसे. त्या वर्गाचे एक म्हातारे टीचर होते ते टीचर सारखे शिडीवर चढत आणि उतरत. मग मला त्यांची खूप दया येत असे.\nएकदा मी रॉनी जेकबच्या वहीत एका दाढीवाल्या माणसाचं चित्र पाहिलं. तो माणूस दोन्ही हात आडवे आणि मान खाली करून उभ्यानेच झोपला होता. मग मी विचारले रॉनीला...' हे चित्र कुणाचे\nतर तो म्हणाला.... 'हे चित्र आमच्या इंग्लिश देवाचे आहे'.....मग मी त्याला सल्ला दिला.... 'हा इंग्लिश देव नाही , शेकस पियर इंग्लिश देव आहे'.\nपण तो ऐकेचना. मग मी त्याला खूप वेळा शेकस पियरचा सल्ला दिला तर तो म्हणाला....\n'मला माझ्या डॅडींनी सांगितलंय हा आमचा इंग्लिश देव येशू आहे'.\nमग मी त्याला म्हणालो....' तू अजून लहान आहेस म्हणून तुझ्या डॅडींनी तुला फसवलं.' तर तो एकदम रडायला लागला. मग मला त्याची खूप दया आली आणि मी त्याला 'येशू पण इंग्लिश देव आहे...पण शेकस पियर सगळ्यात मोठा इंग्लिश देव आहे '. असा सल्ला दिला. मग तो रडायचा थांबला. मी लहानपणी मला दया आली की थोडं खोटं बोलत असे.\nमग मी तेव्हा लहान असतांना जेवण झाल्यावर मेघाबरोबर रोज आमच्या गच्चीवर जाई. ती मला खूप सारी गाणी गाऊन दाखवत असे...एकदम झकास गाणी...तिचा आवाजपण खूप ग्रेट होता. बडबडे मॅडमपेक्षा सव्वाशेर तरी ग्रेट. मग मी तिला माझा बँजो वाजवून दाखवत असे. मला तिने सांगितले, तिच्याकडे नागपूरच्या घरी पेटी पण आहे आणि ती नागपूरला गेली की पेटी घेऊन येणार मग आम्ही दोघे पण पेटीवर गाणी म्हणणार. मेघा ग्रेट आहे. आईला गाण्यातलं काहीच कळत नाही.\nमी एकदा आईला मदत म्हणून, ती देवीची आरती गात असतांना बँजो वाजवला. मग आई खूप चिडली आणि तिने माझा बँजो बाथरूमच्या माळ्यावर टाकून दिला. मी लहान असतांना तिथे माझा हात आजिबात पुरत नसे. मग मी आईची सांडशी फ्रीजमध्ये बर्फाच्या घरात लपवली आणि तिने माझा बँजो काढून दिल्यावरंच तिला परत दिली. तेव्हा मला आईची खूप दया आली होती आणि तिला पण माझी, म्हणून तिने मला पावतासभर बाथरूममध्ये कोंडले. तेव्हा टॉम्या खूप जोरात भुंकत होता, मग आईने त्याला पण माझ्याबरोबर बाथरूममध्ये पाठवले. तेव्हा मला बाथरूमच्या खिडकीतून दातारकाकू दिसल्या मग मी त्यांना ओरडून म्हणालो.....\n' ओ दातारकाकू.....तुमचा फोन आहे ..' तर आईने मला टराटरा बाथरूममधून ओढून बाहेर काढले. मग दातारकाकू घरात आल्यावर आईने त्यांना 'फोन आला होता पण आता कट झाला' असे खोटेच सांगितले. मग तेव्हा मला दातार काकूंचीपण खूप दया आली पण मी फक्त बनियनच घातले होते म्हणून त्यांच्यासमोर गेलो नाही. लहानपणी मी घरात फक्त बनियनवरच रहात असे. शर्ट नाहीच.\nएकदा आमच्या शाळेत कुणीतरी मोठ्या पोटाचे पाहुणे येणार होते, आणि ते शाळेला खूप पैसे देणार होते म्हणून आम्ही एक महिनाभर रोज दुपारी ग्राऊंडवर पावतास जनगणमनची प्रॅक्टीस करीत होतो. मी आणि नंदन देसाई तर एक गाणंपण गाणार होतो. तेव्हा नंदन देसाई म्हणाला... 'या पाहुण्यांच्या पोटात फक्त पैसेच असतात. ते सकाळी नाष्ट्याला, दुपारी जेवतांना आणि रात्रीपण पैसेच खातात. असे मला माझ्या बाबांनी सांगितले.' नंदनचे बाबा पोलिस आहेत, त्यांचेपण पोट खूप मोठे आहे. मग मी त्याला सांगितले.....\n'तुझे बाबापण पैसेच खातात.' पण तो माझे ऐकेचना. मग मी त्याला तीनदा आग्रह करून सांगितले तर त्याने माझा गाण्याचा कागद फाडून टाकला. मग गाण्याच्या बडबडे मॅडमनी आम्हाला......\n'जा वात्रट कार्ट्यांनो इथून....काही गाणंबिणं बसवणार नाही मी तुमचं.. जा पळा' असा सल्ला दिला. त्यांनी कारण नसतांना फार मोठ्याने ओरडून सल्ला दिला.\nमग मी घरी गेल्यावर सांगितले मेघाला... 'बडबडे मॅडम फार वात्रट आहेत. फक्त कागद फाडला तर किती मोठ्याने सल्ला दिला. आणि माझं गाणंपण काढून टाकलं. मला गाणं तर पाठंच होतं.'\nमग मेघा आली माझ्याबरोबर शाळेत आणि तिने बडबडे मॅडमना....'तुम्ही चिकूचं गाणं पुन्हा बसवा'...असा सल्ला दिला आणि मॅडमना तो आवडला. मग बडबडे मॅडम म्हणाल्या मेघाला.....'तुमचा आदित्य फार छान मराठी बोलतो...पण खूप बडबड्या आहे...' मी लहानपणी थोडी जास्त बडबड करीत असे. मग माझं गाणं पुन्हा झालं. एकदम झकास. मेघा तर ग्रेटंच होती.\nमग एकदा मी आईकडे रात्री गच्चीवरच झोपण्यासाठी हट्ट केला तर आईने सरळ सांगितले......\n हे काय नवीन नाटक आता.....गच्ची-बिच्ची काही नाही....हवं तर तू एकटाच टॉम्याला घेऊन जा.....बघू कितीवेळ झोपतोस.'....आणि आईने नाक वाकडे केले.\nमग मेघाच म्हणाली...'चल चिकू मी येते तुझ्याबरोबर, आपण जाऊया आज गच्चीवर झोपायला' आणि आम्ही गच्चीत जाऊन झोपलो. तेव्हा मेघाने हळूच आईच्या कानात काहीतरी सांगितले, पण मला ते ऐकूच आले नाही. मला माहित्येय आईला एकटीला रात्री खूप भिती वाटते म्हणून तिने आईला सांगितले असणार...'तू घाबरू नकोस...चिकू आणि मी गच्चीवरच आहोत.' मेघा ग्रेटच होती.\nपण मी सकाळी उठलो तर घरातंच होतो, तिथे गच्ची नव्हतीच. मेघाने सांगितले मग मला...'पहाटे ढगातून खूप बर्फ पडलं, म्हणून आपण खाली आलो. मी ते बर्फ फ्रीजमध्ये ठेवलंय आता आपण ते रसनात टाकू' ....मग तेव्हा मला खूप ग्रेट आनंद झाला आणि आम्ही बर्फ टाकून रसना प्यालो. एकदम झकासच होतं ते रसना.\nमेघाकडे खूप सारे रंगीबेरंगी कागद होते. ती रोज रात्री त्यांच्यावर इंग्लिशमधून सारखं काही तरी लिहित असे. मी विचारले मग मेघाला..'हे तू काय लिहितेस\n'मी ना...अं....गोष्टं लिहितेय रे चिकू....' मेघा म्हणाली.\n मला पण सांगना मग एक गोष्टं.' मी म्हणालो.\n चल मी तुला एक मस्तं गोष्टं सांगते ...' आणि मेघाने माझ्या डोक्यावर एक टोमणा मारला. मला एकदम ग्रेट वाटले.\nमग मेघा आणि मी गच्चीवर गेलो आणि तिने मला संतू नावाच्या एका इंग्लिश मुलाची गोष्ट सांगितली... 'त्याच्याकडे खूप मेंढ्या होत्या.....मग त्याला रात्री एक स्वप्न पडले......स्वप्नातल्या छोट्या मुलाने सांगितले त्याला...'ए मुला तू त्रिकोणी मंदिरात जा, तिथे खूप पैसे आहेत'......पण त्रिकोणी मंदिर तर खूप लांब होते, दिल्लीपेक्षाही लांब......मग संतू गाणी गात गात निघाला...मग त्याला रस्त्यात एक म्हातारा राजा भेटला...त्याने त्याला त्रिकोणी मंदिराचा रस्ता सांगितला....मग संतू तिकडे गेला...तर त्याला एक चोर भेटला..तो संतूचे सगळे कपडे घेऊन पळून गेला....मग तेव्हा संतूला एक नवी मैत्रिण आणि एक खूप हुशार माणूस भेटला......मग संतूने रस्त्यात चोरांबरोबर लढाई केली आणि तो त्या त्रिकोणी मंदिरात पोहोचला.... पण पैसे तिथे नव्हतेच, ते तर दुसर्‍याच मंदिरात होते. मग संतू तिकडे गेला आणि त्याने पैसे मिळवले आणि श्रीमंत झाला...मग शेवटी संतू आपल्या नव्या मैत्रिणीकडे परत गेला.\nकसली ग्रेट गोष्ट होती ती......एकदम झकासच.\nपण मग एकदा म्हणजे खूप दिवसांनी म्हणजे माझा वाढदिवस येणार होता तेव्हा मेघाने मला सांगितले..... 'चिकू आता मी नागपूरला जाते आणि पेटी घेऊन येते मग मी पेटीवर तुला नवी गाणी शिकवीन आणि तू मला बँजो शिकंव चालेल\n तू जा....पण लगेच परत ये'\n'हो रे चिकू....अश्शी परत येते बघ मी'...आणि मेघा रात्री रेल्वेने निघून गेली.\nमग खूप दिवस झाले म्हणजे खूपच दिवस झाले तरी मेघा आलीच नाही. मग मी आईला रोज विचारायचो......' आई सांगना मेघा कधी येणार'....पण आई मला नुसतंच... 'येईल रे ती लवकरच '... म्हणून सांगायची.\nमी खूप वाट बघितली पण मेघा आलीच नाही. मग मला समजले आई मला लहान समजून फसवतेय. मग मी आईकडे....... 'मला मेघाकडे जायचंच'...म्हणून हट्टंच धरला, तेव्हा आई मला जवळ घेऊन म्हणाली ......' चिकू...बाळा कसं सांगू रे तुला....बघ कुमुदमावशीचं झालंना मागे...तसं आता आपल्या मेघाचं पण लग्न होणार...आणि मग ती अमेरिकेला जाणार....खूप खूप लांब....आता नाही रे जमणार तिला आपल्याकडे यायला '.....मग तेव्हा मला खूप रडायला आलं. मी आणि टॉम्या आईच्या मांडीवर डोकं ठेऊन खूप खूप रडलो.\nमग रात्री दिल्लीवरून बाबा आले त्यांनी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आणल्या होत्या पण मला त्या आवडल्याच नाहीत. मला मेघाची खूप आठवण येत होती. मग मी रात्री झोपून गेलो आणि मला खूप ताप आला.\nमग एक दिवस बाबा मेघाची सगळी पुस्तकं घेऊन पोस्टात गेले आणि त्यांनी ती मेघाला पाठवून दिली. मला त्यातले इंग्लिश देवाचे पुस्तक पाहिजे होते, मला त्यातली चित्रं खूप आवडत असत. पण मी काही बोललोच नाही.\nमग काही दिवसांनी माझा वाढदिवस आला, तेव्हा एक खूप मोठा बॉक्स घेऊन दोन माणसे आमच्या घरी आली. त्यांनी एकदाच बेल वाजवली म्हणून टॉम्या खूप भुंकला.\nमग बाबांनी बॉक्स उघडला तर बॉक्समध्ये मेघाने माझ्यासाठी तिची पेटी पाठवली होती. पेटी एकदम झकासच होती. मला खूप आनंद झाला पण तो आनंद ग्रेट नव्हता. पेटीबरोबर शेकस पियरचं ते पुस्तक आणि खूप सारे रंगीत कागद पण होते. त्यातल्या एका निळ्या कागदावर काहीतरी लिहिलं होतं. आई म्हणाली मेघाने मला पत्रं पाठवले आहे पण लहानपणी मला पत्रं वाचता येत नसे. मग आईनेच मला ते वाचून दाखवले.\n'प्रिय चिकू....मला माफ कर दोस्त...मी तुला भेटायला परत नाही रे येऊ शकले. तू खूप शहाणा आणि गोड मुलगा आहेस. मी तुझ्यासाठी पेटी आणि इंग्लिश देवाचं एक पुस्तक पाठवत आहे. तू खूप मोठा हो, खूप पुस्तकं वाच खूप गाणी गा खूप चित्र काढ आणि....मोठा झालास की सगळं जग फिर....अमेरिकेलापण ये.' .... मेघाचं पत्रं ऐकून मला खूप ग्रेट आनंद झाला. मग मी ते टॉम्याला पण वाचून दाखवलं. नंतर मी ते पत्रं शेकस पियरच्या पुस्तकात ठेवलं आणि पुस्तक माझ्या उशीखाली ठेऊन मी झोपून गेलो.\nमग रात्री मला मेघाने गच्चीवर सांगितलेल्या....त्या गाणी गात त्रिकोणी मंदिराकडे निघालेल्या मुलाच्या गोष्टीचे स्वप्न पडले. मी स्वप्नात पाहिले त्या मुलाला....तो तर एकदम माझ्यासारखाच दिसत होता. एकदम ग्रेट आणि झकास.\nचमन धन्यवाद. माझी खूप आवडती\nचमन धन्यवाद. माझी खूप आवडती कथा आहे ही.\nमस्त रे चिकु खुप आवडली तुझी\nमस्त रे चिकु खुप आवडली तुझी गोष्ट .\nएकदम झक्क्कास. खुप आवडली.\nएकदम झक्क्कास. खुप आवडली.\n फार छान लिहिली आहे.\n फार छान लिहिली आहे. आवडली.\nसुंदर आहे गोष्ट, खूप आवडली\nसुंदर आहे गोष्ट, खूप आवडली धन्स पून्हा इथे दिल्याबद्दल.\nखुप आवडली ... मस्त\nखुप आवडली ... मस्त\nकसली गोड कथा आहे.. एकदम\nकसली गोड कथा आहे.. एकदम फ्रेश. थँक्स चमन इथे टाकल्याबद्दल. आणि प्लीज, परत उडवू नकोस\n पुन्हा इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.\nएकदम ग्रेट आणि झकास\nएकदम ग्रेट आणि झकास\nपुन्हा एकदा आवडली बो-विश\nपुन्हा एकदा आवडली बो-विश\nफार्फार आवडते ही कथा.. परत\nफार्फार आवडते ही कथा.. परत टाकल्याबद्दल धन्यवाद .\nअरे खुप खुप थँक्स\nअरे खुप खुप थँक्स मित्रा...कधी पासुन शोधत होते ही कथा आज कितव्यांदा वाचली आठवत नाही\nआणि परत परत वाचणार\nआवड्याच परत वाचून पण तितकंच\nपरत वाचून पण तितकंच मस्त वाटलं. तुझ्या कथांची नावं कथाकथीवर वाचली तेव्हा अजिबात आठवत नव्हत्या. पण वाचल्यावर आठवलं आणि मस्तही वाटलं.\nचमन.. मेघानी चिकूला गंडवल तसं\nचमन.. मेघानी चिकूला गंडवल तसं तू मायबोलीकरांना गंडवण्यासाठी कथा उडवल्या होत्यास की काय.. आता मेघानी पेटी आणि इंग्लीश देवाचं पुस्तक पाठवलं तश्या सगळ्या कथा परत टाक...\nही मला पण खूप आवडली होती.\nही मला पण खूप आवडली होती.\nकित्ती गोड खूप ग्रेट आनंद\nखूप ग्रेट आनंद >>>\nआई रागावली की मला डोईफोड्या, शहा, जोग असल्या तिच्या बँकेतल्या न आवडणार्‍या लोकांच्या आडनावांनी हाक मारते >>>\nबाबांचा बनियन, आव्वळ बांधलेल्या ओल्या मटकीसारखं, बनियनमधून बाहेर येणार्‍या मटकीच्या शेंडीसारखी तोंडातून बाहेर येणारी (टॉम्यापेक्षाही जास्ती लांब) जीभ >>>>>\nपावणेबारा, सवाबारा >>> किती निरागस\nमेघाचं कॉलेजपण माझ्या शाळेजवळंच होतं आणि माझी शाळा पण तिच्या कॉलेजजवळच होती.\nडोक्यावर एक टोमणा >>> टपलीला तुमचा हा चिकू टोमणा म्हणतो का\nआधी वाचली होती तेव्हाही खूप\nआधी वाचली होती तेव्हाही खूप आवडली होती. पुन्हा पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद.\nअतिशय आवडली, पहिल्यांदा अन\nअतिशय आवडली, पहिल्यांदा अन आताही\nमी पहिल्यांदाच वाचली गो>>ड\nमी पहिल्यांदाच वाचली गो>>ड आहे\nजबरा लिहिलेयस मित्रा. आवडलीच\nसुंदर लिहिल आहे, आवडली\nसुंदर लिहिल आहे, आवडली\nही गोष्ट मी पूर्वी वाचली\nही गोष्ट मी पूर्वी वाचली होती. मग नन्तर मैत्रिण आणि नवर्‍याला दाखवण्यासाठी शोधली तर सापडलीच नाही. सही आहे. मला भयंकर आवडली होती. मी ऑफिस मधे वाचली होती, मग मी सगळ्या मराठी मित्र्-मैत्रिणिना बोलवुन आम्ही एक सामुहिक वाचन केलं. अगदी confere room book करून. असले तुफान हसलो होतो ना. खुप छान आहे हि कथा. एकदम गोड आणि निरागस.\nफक्त मला काही गमती मिसल्या सारख्या वाट्ल्या. काही तरी पुर्वी वाचलं होतं पण आता हरवलं आहे असं वाट्लं आज. ही पुर्वीचीच सही सही कॉपी आहे ना का काही बदल केले आहेत का काही बदल केले आहेत पण तरी सुद्धा झकासच.\nखुप आवडली ... मस्त गोष्ट\nखुप आवडली ... मस्त गोष्ट पुन्हा पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद.\nएकदम सही... आधी पण वाचली\nआधी पण वाचली तेव्हाच खूप आवड्ली होती..\nचिकूसारखाच माझा भाचा आहे त्याची खूप आठ्वण आली.....\nपरत वाचली. या वेळी पण आवडली.\nपरत वाचली. या वेळी पण आवडली.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/-/articleshow/25843334.cms", "date_download": "2018-11-20T12:50:57Z", "digest": "sha1:WXQKNUIBECRX5JEM3HXJSWIIYLCIYBOZ", "length": 15893, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: - नाट्यनिर्माते सुधीर भट यांचे निधन | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्यWATCH LIVE TV\nनाट्यनिर्माते सुधीर भट यांचे निधन\nसुयोग नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांचे रात्री १०.३०च्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे.\nसुयोग नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांचे रात्री १०.३०च्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे.\nनाट्यनिर्माता संघाचा अध्यक्ष, नाटकांच्या तारखा आणि तिकीविक्री या विषयावर स्वतःची मते ठामपणे मांडणारा निर्माता म्हणून सुधीर भट यांची विशेष ओळख होती. त्यांनी गोपाळ अलगेरी यांच्या साथीने सुयोग या नाट्यसंस्थेची एक जानेवारी १९८५ मध्ये स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणाऱ्या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली. तारखा वाटपात प्रचंड उलाढाल करणारा वादग्रस्त निर्माता म्हणून भट चर्चेत राहिले. त्यांनी धंद्याची वाट लावली, अशी त्यांच्यावर टीका झाली. पण एवढ्या वर्षांत सर्व प्रकारची टीका झेलत सुधीर भटांनी व्यवसायात स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले. देशा-विदेशात मराठी नाटकांचे प्रयोग करण्यासाठी सुधीर भट यांनी बरीच धडपड केली. त्यांच्या अनेक गाजलेल्या नाटकांना युरोप, अमेरिकेतही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.\nमराठी नाट्यसृष्टीच्या पडत्या काळात १९९७-९८ च्या सुमारास अमेरिकेत नाटकांचे प्रयोग करुन त्यांनी नाट्यसृष्टीला उर्जितावस्थेत आणले. निर्माता या नात्याने त्यांनी हलक्या-फुलक्या नाटकांपासून गंभीर विषयावरील नाटकांपर्यंत सर्व प्रकार हाताळले. नाट्यनिर्मितीत प्रयोग करणे, नाट्यप्रयोगांचे विक्रम करणे अशा अभिनव उपक्रमांव्दारे त्यांनी मराठी नाट्यसृष्टीला नव्या उंचीवर नेऊन ठेवले.\nउच्च निर्मितीमूल्य, चांगले मार्केटिंग यांच्या जोरावर त्यांची नाटके गाजली. त्याचवेळी काही नाटकांना अपयश आल्यामुळे सुयोगला मोठा आर्थिक फटकाही बसला. मात्र अखेरपर्यंत उत्साहाने नाट्यनिर्मिती करण्याचे व्रत त्यांनी कायम ठेवले. नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रशांत दामले, विजय चव्हाण अशा अनेक गुणी कलाकरांना मोठे केले. प्रशांत दामले यांनी स्वतःची नाट्यसंस्था सुरू केली त्यावेळी आणखी एक मराठी नाट्यनिर्माता येतोय म्हणून आनंदाने स्वागत करणा-यांमध्येही ते पुढे होते. सध्या ते बेईमान या नाटकाची निर्मिती करण्यात गुंतले होते. येत्या २४ तारखेला हे नाटक सुरू होणार आहे.\nसुयोग या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून सुधीर भट यांनी निर्मिती केलेली काही नाटकेः अप्पा आणि बाप्पा, उडुनी जा पाखरा, एकदा पहावं करून, एका लग्नाची गोष्ट, करायला गेलो एक, कलम ३०२, कशी मी राहू अशी, कश्यात काय लफड्यात पाय, किरवंत, गांधी विरुद्ध गांधी, चार दिवस प्रेमाचे, जावई माझा भला, झालं एकदाचं, तरुण तुर्क म्हातारे अर्क, ती फुलराणी, दिनूच्या सासूबाई राधाबाई, निष्पाप, प्रीतिसंगम, प्रेमा तुझा रंग कसा, बे लालना राजा (गुजराथी), ब्रह्मचारी, भ्रमाचा भोपळा, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, वा गुरू, व्यक्ती आणि वल्ली, श्री तशी सौ, श्रीमंत, संध्याछाया, सुंदर मी होणार, हवास मज तू, हसत खेळत, हीच तर प्रेमाची गंमत आहे\nसुधीर भट यांच्यावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येतील. अंत्यदर्शानासाठी पार्थिव सकाळी दादरच्या यशवंत नाट्यमंदिर येथे ठेवणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रोको\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृतीयपंथी उमेदवार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्टासमोर शरणागती\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित केले 'मन्नत-ए-अमन'\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\nisha ambani: लग्नानंतर ईशा अंबानी ४५२ कोटींच्या बंगल्यात राह...\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nभाजप-मनसेत रंगलं कार्टून वॉर\nMaratha Reservation: मागासलेपण सिद्ध करण्याची कसोटी\nत्याचा पुतळा होतो तेव्हा...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनाट्यनिर्माते सुधीर भट यांचे निधन...\nनाटक लिहा BBC वर झळका\nमुंबईत नायजेरियन ई-मेल फ्रॉड...\nखणली बोअरवेल, फुटला टनेल...\nकाँग्रेस प्रचाराची धुरा कुणाकडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/5/sunny-leone-daniel-weber-become-parents-to-boys-asher-noah-.html", "date_download": "2018-11-20T11:17:31Z", "digest": "sha1:JUGODX3CGL5S3D6X7MW4ZNX6LJIU3Y5H", "length": 3540, "nlines": 12, "source_domain": "mahamtb.com", "title": " 'हे दोघे' आयुष्यात आल्यामुळे सनी लिऑनच कुटुंब झालं पूर्ण! 'हे दोघे' आयुष्यात आल्यामुळे सनी लिऑनच कुटुंब झालं पूर्ण!", "raw_content": "\n'हे दोघे' आयुष्यात आल्यामुळे सनी लिऑनच कुटुंब झालं पूर्ण\nपॉर्नस्टार अशी ओळख पुसून काढत सनी लिऑन कधी बॉलीवूडमध्ये स्थिरावली कळलं सुद्धा नाही. तिची आधीची ओळख पुसताना तिने अनेक सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा कार्यक्रमात सहभाग नोंदवला. पण या सगळ्यातही गेल्या काही महिन्यांपूर्वी तिने एक मुलगी दत्तक घेऊन अनेकांची मनं जिंकली. आता आज सनी लिओन आणि डॅनियल वेबर या जोडीने त्यांच्या चाहत्यांना आणखी एक खुशखबर दिली आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केलेल्या त्यांच्या नवीन फॅमिलीचा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.\nअॅशेर आणि नोहन अशी त्यांच्या दोन मुलांची नावं आहेत. सनी म्हणतीये सरोगसीपद्धतीने आम्ही या दोघांना जन्म दिला आहे. २१ जून २०१७ ला आम्ही यासंबंधीचे नियोजन केले होते. दरम्यानच्या काळात निशा कौर हिला आम्ही दत्तक घेतलं. आता काही दिवसांपूर्वीच अॅशेर व नोहानचा जन्म झाला असून आता अॅशर सिंग वेबर, नोहान सिंग वेबर व निशा कौर वेबर यांच्या संगतीने आमचे कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. देवानी आमच्यासाठी काहीतरी विशेष नियोजन करून आम्हाला मोठे कुटुंब दिले. तीन मुलांचे पालक असल्याचा आम्हा दोघांनाही अभिमान आहे.\nससनीने पुन्हा एकदा मुलांना दत्तक घेतल्याची चर्चा आज रंगत होती. पण तिने स्वतः याबाबत खुलासा केला असून या दोघांनाही सरोगसी पद्धतीने जन्म दिला असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-11-20T12:14:03Z", "digest": "sha1:L5WQFYZZ655SLCG6HFRHMAJ4AZJ6YXV5", "length": 10957, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पत्नीच्या शोधासाठी पतीची दाहीदिशा भटकंती… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपत्नीच्या शोधासाठी पतीची दाहीदिशा भटकंती…\nशिर्डीतून अवघ्या दहा महिन्यात २५ जण बेपत्ता\nशिर्डी – शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन अवघ्या दहा महिन्यात ११ महिला व १४ पुरुष बेपत्ता झाले असल्याची माहिती उघड झाली आहे. शिर्डीतुन हरविलेल्या व्यक्तींच्या माहिती अधिकारात सदर बाब उघड झाली आहे. दरम्यान इंदौर येथील साईभक्त मनोजकुमार सोनी यांची पत्नी गेल्या आठ महिन्यापासुन शिर्डीतुन बेपत्ता झाली असुन पत्नीच्या शोधासाठी दाहीदिशा फिरुनही त्यांच्या हाती काही लागले नाही.\nइंदौर येथील मनोजकुमार सोनी याची पत्नी दिप्ती सोनी(वय ३५) परिचारीका शिर्डीत साईसमाधीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. दि. १० ऑगस्ट २०१७ रोजी साईबाबा संस्थानच्या प्रसादालया समोरुन दिप्ती सोनी अचानक बेपत्ता झाल्या आहे. याबाबत पती मनोजकुमार यांनी शिर्डी पोलीसांत मिसींगची तक्रार नोंदवली आहे. तसेच मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील विविध शहरात शोध घेतला मात्र त्यांची पत्नी मिळुन आली नाही. आयुष्यात कमवलेली सर्व जमापुंजी शोधण्यासाठी खर्च झाली मात्र पत्नीचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रत्येक महिन्याला शिर्डीत येऊन शिर्डी पोलीस ठाण्यात याबाबत वारंवार भेट दिली. मात्र त्यांना असमाधानकारक उत्तरे मिळाल्याचे सोनी यांनी म्हटले आहे.\nदरम्यान याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनला मनोजकुमार सोनी यांनी माहितीच्या अधिकारात १ जानेवारी २०१७ ते १० आँक्टोबर २०१७ पर्यत किती महिला पुरुष, मुले, मुली बेपत्ता झाले किंवा पळवुन नेले याची माहिती संदर्भात अर्ज केला होता. त्यानुसार यात धक्कादायकमाहिती उघड झाली आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात मिसीग व हरविलेल्या व्यक्तींबाबत दिलेल्या माहितीत ३० स्त्रीया हरविल्या होत्या त्यापैकी १९ सापडल्या. ३५ पुरुष हरविले होते पैकी २१ मिळुन आले आहेत. अदयाप १४ जण गायब आहेत. चार मुले हरविले होते ते सर्व सापडले आहे. चार मुली हरविल्या होत्या त्या सर्व सापडल्या आहेत. शिर्डी हे जागतिक किर्तीचे देवस्थान असुन या शहरात सर्वत्र सीसीटीव्ही बसविणे गरजेचे असताना अदयाप महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविलेले नसल्याने साईंची शिर्डी रामभरोसे असल्याचे साईभक्त मनोजकुमार यांनी म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआलिया-कतरिनाच्या मैत्रीला ‘या’ हिरोची लागली नजर \nNext articleदीड किलो मीटरच्या रस्त्याला कित्येक महिने\n50 टक्क्यांपेक्षा कमी वसुलीच्या गावांचे नळ कनेक्‍शन कट करा\nशेवगावात जुगार अड्ड्यावर छापा\nलाचखोर भूमिअभिलेख कर्मचारी गजाआड\nनगर महापालिका रणसंग्राम 2018 : महापालिकेसाठी आतापर्यंत 222 अर्ज दाखल\nदूध रुपांतरण अनुदान योजनेस मुदतवाढ\nशहीद ‘कपिल गुंड’ यांना अखेरचा निरोप\nनगरकर बोलू लागले… रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव\nजूना बोल्हेगाव रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव बालिकाश्रम रस्ता परिसरामध्ये पाणी पुरवठा योग्य वेळेवर होतो. रस्तेदेखील याभागामध्ये सुस्थितीत आहेत. मात्र या भागामध्ये जूना बोल्हेगाव रस्ता आहे. या...\nनगरकर बोलू लागले…नागरिकांना विश्‍वासात घ्यावे\nनगरकर बोलू लागले… पथदिव्यांचा प्रश्‍न गंभीर\nनगरकर बोलू लागले…दहा-बारा दिवसांनी येते पाणी\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nबापाने जे द्यायचं आहे ते बाप देईल – चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-3/", "date_download": "2018-11-20T12:14:33Z", "digest": "sha1:UNHHSCKFM22CRICD4M2POQFADXXZQJHQ", "length": 8971, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाईच्या पश्‍चिम भागातील एसटीचे वेळापत्रक कोलमडले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाईच्या पश्‍चिम भागातील एसटीचे वेळापत्रक कोलमडले\nवाई ः वाई आगारप्रमुखांना निवेदन देताना अमोल कोंढाळकर, आनंदा वाडकर, कोमल गांधी आदी.\nभोंगळ कारभाराविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार\nवाई, दि. 1 (प्रतिनिधी) – सध्या परिवहन महामंडळाचा कारभार अतिशय बेजबाबदारपणे सुरु आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील एसटीचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. याचा महाविद्यालय व शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.\nवाई आगाराने तालुक्‍याच्या पश्‍चिम भागाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले असून एसटी एसटी बस वेळेवर येत-जात नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसस्थानकातही योग्य ठिकाणच्या फलाटला गाडी लागत नसल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांची दिशाभूल होताना दिसत आहे. काही गाड्या अचानक रद्द करण्यात येत असल्याने दररोज बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाई आगाराच्या या भोंगळ कारभाराविरुध्द वाई तालुक्‍यातील शिवसेना रस्त्यावर उतरली असून आगाराने पश्‍चिम भागातील एसटी बसेस वेळेवर सोडव्यात तसेच कारभारात सुधारणा न झाल्यास शिवसेना भागातील विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून महमंडळाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहे, तशा आशयाचे लेखी निवेदन अभेपुरी भागातील शिवसेना विभागप्रमुख अमोल कोंढाळकर, आंनदा वाडकर व महिला आघाडी तालुकाप्रमुख कोमल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाईच्या आगार प्रमुखांना दिले आहे.\nनिवेदनात असेही म्हटले आहे, वाई आगारातून एकाही बस वेळेत सुटत नाही, बस सुटलीच तर ती कोणत्या फलाट वरून सुटते हे प्रवाशांना कळत नाही. भागात सुटणाऱ्या एकाही बसला नावाचा योग्य बोर्ड लावलेला नसतो, अनेक बसेस नादुरुस्त असल्याने त्या कोठेही बंद पडत आहेत. बसच्या समस्येबाबत आगर प्रमुखांकडे तक्रार केल्यास उद्धटपणे उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या सर्व समस्या त्वरित दूर करून योग्य व चांगल्या पद्धतीच्या बसेस या भागात सोडण्यात याव्यात अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल. याची नोंद संबंधित विभागाने घ्यावी, असाही इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर शहर प्रमुख गणेश जाधव, आशिष पाटणे, अतुल भाटे यांच्यासह शेकडो विद्यार्थी व शिवसैनिकांच्या सह्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसोशल मिडियामुळे भेटकार्डांच्या मागणीत घट\nNext articleविद्यार्थ्यांच्या आकाश कंदिलांचा दीपोत्सव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/horoscope-8/", "date_download": "2018-11-20T12:06:03Z", "digest": "sha1:WJDZMFDJI3DXYA36Y6IUZN746P25C3A5", "length": 24368, "nlines": 279, "source_domain": "www.saamana.com", "title": "भविष्य – रविवार ३१ डिसेंबर २०१७ ते शनिवार ६ जानेवारी २०१८ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nएमआयडीसीतील अग्निशमन केंद्राचे उद्घाटन रखडले\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nफुंडे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न\nसलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nमुख्यपृष्ठ देव-धर्म आठवड्याचे भविष्य\nभविष्य – रविवार ३१ डिसेंबर २०१७ ते शनिवार ६ जानेवारी २०१८\nमेष – व्यवसायात संधी मिळेल\nया आठवडय़ात तुम्ही ठरविलेली योजना पूर्ण होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात, दौऱयात व सभा-संमेलनात तुमचा प्रभाव वाढेल. लोकांच्या गरजा ओळखून तुम्ही त्यानुसार कार्याची रचना करा. प्रत्येक दिवस तुमच्या बाजूचा ठरेल. व्यवसायात संधी मिळेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. शुभ दि. – १, २.\nवृषभ – सावध रहा\nव्यवसायातील निर्णय लवकर निश्चित करा. काम मिळवा. थकबाकी आठवडय़ाच्या सुरुवातीलाच वसूल करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात कठीण प्रसंगावर मात करण्याची जिद्द ठेवा. चौफेर सावध रहा. थोरामोठय़ांचे सहकार्य मिळणे अशक्य होऊ शकते. कोर्ट केसमध्ये तुमच्याविरोधात मुद्दे निघतील. शुभ दि. १, २.\nमिथुन – मोठे कंत्राट मिळेल\nव्यवसायातील गुंता सोडविण्यात यश मिळेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. मोठे कंत्राट मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. तुमच्या योजना पूर्ण करण्याची इच्छा ठेवा. तुमचे सोनेरी स्वप्न पूर्ण होईल. मग क्षेत्र कोणतेही असो. कौटुंबिक सौख्य मिळेल. घर, वाहन, जमिनी खरेदी-विक्री करता येईल. शुभ दि. – ४, ५.\nकर्क – आर्थिक व्यवहार सावधपणे करा\nतुमच्या क्षेत्रात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात भागीदाराबरोबर मतभेद होतील. जवळचेच लोक कटकारस्थान करण्याची शक्यता आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या चुका दाखविण्याचा प्रयत्न विरोधक करतील. मौल्यवान वस्तू सांभाळा. कोणताही आर्थिक व्यवहार सावधपणे करा. वादविवाद जास्त वाढवू नका. शुभ दि. ५, ६.\nसिंह – मौल्यवान खरेदी\nश्री शाकंभरी देवीच्या कृपेने तुमची कामे मार्गी लागतील. आठवडय़ाच्या मध्यावर व्यवसायात किरकोळ मतभेद होतील. त्याला जास्त महत्त्व देऊ नका. नोकरीत चांगला बदल होईल. कुटुंबात शुभकार्याचे ठरेल. मौल्यवान वस्तूची खरेदी कराल. महत्त्वाची वस्तू सांभाळा. कोर्ट केसचा मामला संपवता येईल. शुभ दि. – ३१, २.\nकन्या – शेअर्समध्ये फायदा होईल\nआठवडय़ाच्या शेवटी मनावरील दडपण वाढेल. जवळच्या व्यक्तीसाठी धावपळ करावी लागेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे विचार पटवून देणे कठीण होईल. शेअर्समध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास पुढे फायदा होईल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा फारच महत्त्वाची ठरेल. शुभ दि. – ३१, १.\nकिरकोळ दुखापत संभवते. कुटुंबात उत्साही वातावरण राहील. प्रेमाला चालना मिळणारी घटना घडेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात नव्या योजना वरिष्ठांच्या समोर ठेवता येतील. तुमच्या कार्याचे कौतुक होईल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. व्यवसायात जम बसेल. मनावरील दडपण कमी झाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. शुभ दि. २, ५.\nवृश्चिक – उत्साह वाढेल\nराजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचा संताप वाढेल. प्रवासात सावध रहा. आप्तेष्ट, मित्र यांच्या भेटीने तुमचा उत्साह वाढेल. परदेशात जाण्याचा विचार कराल. व्यवसायाला कलाटणी मिळेल. गुंतवणूक होईल. महत्त्वाच्या विषयावर विचारविनिमय कराल. कोर्ट केससंबंधी कामात सहाय्य मिळेल. नाटय़-चित्रपट व्यवसायाला प्रतिसाद मिळेल. शुभ दि. ४, ५.\nधनु – परदेशात जाण्याची संधी\nशारीरिक, मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. जास्त विचार न करता तुमच्या कार्यावर तुम्ही नजर ठेवून कार्य करा. राजकीय-सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. वाटाघाटीसंबंधी चर्चा करण्यात यश मिळेल. कोर्ट केसचा मामला संपवता येईल. परदेशात कंपनीद्वारे जाण्याची संधी मिळेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात नव्याने वर्चस्व प्रस्थापित होईल. शुभ दि. ५, ६.\nमकर – उतावळेपणा टाळा\nया आठवडय़ात तुमच्यावर एखाद्या प्रकरणाचा दबाव राहील. तुमचे मानसिक संतुलन अस्थिर होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात मनाविरुद्ध निर्णय घेण्याची वेळ येईल. तुम्ही घेतलेल्या निर्णयावर टीका होईल. आरोप होतील. आर्थिक देवघेवीत उतावळेपणा नको. उत्साहाचा व अहंकाराचा अतिरेक कुठेही होता कामा नये. शुभ दि. – ३१, ४\nकुंभ – मोठय़ा लोकांचा सहभाग\nपूर्वी बिघडलेले संबंध नव्याने पुन्हा जोडले जातील. स्वतःच्या प्रगतीची प्रत्येक संधी तुम्ही घेतल्यास देदीप्यमान यश मिळू शकेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात मोठय़ा लोकांचा सहवास मिळेल. तुमच्या अस्तित्वासंबंधी इतर लोक चांगला विचार करतील. लोकांचे सहाय्य व लोकप्रियता मिळेल. कौटुंबिक सौख्यात भर पडेल. शुभ दि. ५, ६.\nमीन – उत्साहवर्धक घटना\nव्यवसायात मोठे कंत्राट मिळेल. मागील कामे पूर्ण करून पैसा वसूल करा. मानसन्मानाचा योग येईल. किरकोळ वाद जास्त वाढवू नका. कोर्ट केसमध्ये दिशा मिळेल. तरीही सावध रहा. कुटुंबात प्रेमाचे वातावरण राहील. सावधपणे सर्व कागदपत्रे पहा. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात उत्साहवर्धक घटना घडेल. स्पर्धेत टिकून राहता येईल. शुभ दि. ३१, २.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/6/Karti-Chidambaram-sent-to-3-more-days-of-CBI-custody-by-Special-CBI-court-.html", "date_download": "2018-11-20T11:33:36Z", "digest": "sha1:VSNIQWMALPWMHK6BTR5Q23QHUNKJGYEK", "length": 4230, "nlines": 9, "source_domain": "mahamtb.com", "title": " कार्ती चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ कार्ती चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ", "raw_content": "\nकार्ती चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ\nनवी दिल्ली : माजी अर्थ मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. याआधी कार्ती चिदंबरम यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आज न्यायालयात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडून कार्ती चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली.\nपाच दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली गेली असली तरी देखील सीबीआयला संपूर्ण चौकशी करण्यास अजून वेळ हवा आहे यासाठी सीबीआयने कार्ती चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ व्हावी अशी मागणी केली आहे आणि ही मागणी न्यायालयाने मान्य देखील केली आहे. म्हणून आता कार्ती चिदंबरम यांना पुन्हा तीन दिवस न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.\nकार्ती चिदंबरम यांना आता ९ मार्चला जामीन मंजूर करायचा काय यावर सुनावणी होणार आहे. कार्ती चिदंबरम यांना अटक झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.\nकार्ती चिदंबरम यांच्यावर बऱ्याच महिन्यांपासून कारवाई सुरु होती मात्र या प्रकरणाच्या चौकशीत सीबीआयला त्यांनी सहयोग न केल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. ब्रिटनमधील अघोषित संपत्तीबाबत आयकर विभागाला माहिती द्यावी अशी नोटीस आयकर विभागाकडून त्यांना बजावण्यात आली होती. तसेच त्यांच्या विरोधात सीबीआयने तपासणी नोटीस देखील जारी केली होता. मात्र कार्ती चिदंबरम् यांनी कसलीही परवा न करता आपले काम सुरु ठेवले होते यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-20T12:32:34Z", "digest": "sha1:Q7TKILA42OT3RQJ4YSH3UDA6QNP2F5I2", "length": 7749, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या परदेशवारीचे वांधे !!! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभ्रष्ट अधिकाऱ्यांच्या परदेशवारीचे वांधे \nनवी दिल्ली – भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार यापुढे ज्या सरकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे अथवा भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल आहेत अशा अधिकाऱ्यांना पासपोर्ट मिळणार नाहीये.\nज्या सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचारप्रकरणी तपास सुरू असेल किंवा त्यात तो दोषी आढळला तर अशा अधिकाऱ्यांना पासपोर्ट देण्यात येणार नाही. सरकारने पासपोर्टसाठी सुधारित अधिसूचना जारी केल्या आहेत. यात भ्रष्ट अधिकाऱ्यांना पासपोर्ट न देण्याची तरतूद करण्यात आली असून, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची प्राथमिक यादी पासपोर्ट कार्यालयाकडे ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअभिनेत्री पुजा हेगडे झळकणार ‘हाऊसफुल 4’ मध्ये\nNext articleग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध व्हावी\nउत्तरप्रदेशातील मंत्र्याची पुन्हा योगींवर टीका\nकेवळ निवडणुकीसाठी अपुर्ण महामार्गाचे उद्‌घाटन : कॉंग्रेस\nअमेठीतील शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींनी पाठवली इस्रायली केळीची रोपे\nआता सीबीआय अधिकारी सिन्हांचेही बदलीला आव्हान\nराहुल गांधींनी ‘या’ रोगाने ग्रासलंय : अमित शहा\nअल कायदा कमांडर जाकिर मूसा राजस्थान हद्दीत घुसला\nवरील वृत्त वाचण्यात आले हाच न्याय भ्रष्ट राजकारण्यां बाबत का असू नये वेळोवेळी प्रत्येक पक्षातील गुन्हेगार असलेले लोकप्रतिनिधी गुन्हे दाखल झालेले, न्यायालयात अशांच्या विरोधात चालू असलेले खटले ह्यांच्या नावानिशी सविस्तर माहिती वाचावयास मिळते अशा लोकप्रतिनिधींना वरील कायद्यातून सूट देण्यात आली आहे का वेळोवेळी प्रत्येक पक्षातील गुन्हेगार असलेले लोकप्रतिनिधी गुन्हे दाखल झालेले, न्यायालयात अशांच्या विरोधात चालू असलेले खटले ह्यांच्या नावानिशी सविस्तर माहिती वाचावयास मिळते अशा लोकप्रतिनिधींना वरील कायद्यातून सूट देण्यात आली आहे का ह्याचा सविस्तर खुलासा होणे गरजेचे नाही का ह्याचा सविस्तर खुलासा होणे गरजेचे नाही का तसे असेल तर भ्रश्टाचाराची आता स्वतंत्र व्यख्या असणे गरजेचे वाटते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-20T11:07:19Z", "digest": "sha1:U4IBWC26Q2G7TKAVUXKCCW7EWRJKQSRX", "length": 9984, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संगमनेर : जागतिक वनदिनानिमित्त पोलिस पाटील गोरक्ष नेहे यांचा सत्कार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंगमनेर : जागतिक वनदिनानिमित्त पोलिस पाटील गोरक्ष नेहे यांचा सत्कार\nसंगमनेर – जागतिक वनदिनानिमित्त वनांचे रक्षण व संवर्धनासाठी संगमनेर उपविभागात सर्वोकृष्ट कार्य केल्याबद्दल सावरगाव तळ ( ता. संगमनेर ) पोलिस पाटील गोरक्ष नेहे यांना, चंदनापुरीच्या निसर्ग परिचय केंद्रात झालेल्या जागतिक वनदिनाच्या कार्यक्रमात संगमनेरचे उपविभागिय वनाधिकारी मच्छींद्र गायकर यांच्या हस्ते विशेष सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nसावरगाव तळ येथील वनाला मोठा वणवा लागला होता. नेहे यांनी गावातील युवकांना मदतीला घेत स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी सहा तासांच्या अथक परिश्रमातून वणवा विझवला होता. यामुळे गावच्या 500 हेक्टर वनक्षेत्रावरील वनसंपदेचे होणारे नुकसान टळले होते.\nतसेच ते गावात विवेकानंद युवा जागृती प्रतिष्ठानामार्फत मृत झालेल्या व्यक्तींची अस्थी व रक्षा नदीपात्रात विसर्जित न करता, घरासमोर खड्डा खोदून त्यात टाकून मृत व्यक्तीच्या स्मृती सदैव चिरंतन ठेवण्याकरिता एक फळझाड लावून ते वाढवून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात क्रांतिकारी ठरलेल्या उपक्रमात योगदान देत आहेत.या सर्व कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.\nया वेळी तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे, वनपाल आर.बी. माने, आदिवासीसेवक प्रा. बाबा खरात, प्रा. संपत डोंगरे, माधव वाळे, शिवाजी शेळके संगमनेर तालुक्यातील गावांचे संयुक्त वनकमिटी अध्यक्ष, सदस्य व निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमंत्रोपचार प्रकरणाचा अहवाल उपसंचालकांकडे सादर\nNext articleशासकीय इमारतींमध्ये घुसखोरी रोखण्याकरिता डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर – मुख्यमंत्री\nसंगमनेरमध्ये स्वाईन फ्लूचा सहावा बळी\nचारा-पाण्याचा प्रश्न गंभीर; मेंढपाळांचे स्थलांतर\nग्रामविस्तार अधिकारी व कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण\nहतबल शेतकऱ्यावर उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ\nघारगाव परिसरात पुन्हा २.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का\nआश्वी बुद्रुक येथिल सेन्ट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न\nनगरकर बोलू लागले… रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव\nजूना बोल्हेगाव रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव बालिकाश्रम रस्ता परिसरामध्ये पाणी पुरवठा योग्य वेळेवर होतो. रस्तेदेखील याभागामध्ये सुस्थितीत आहेत. मात्र या भागामध्ये जूना बोल्हेगाव रस्ता आहे. या...\nनगरकर बोलू लागले…नागरिकांना विश्‍वासात घ्यावे\nनगरकर बोलू लागले… पथदिव्यांचा प्रश्‍न गंभीर\nनगरकर बोलू लागले…दहा-बारा दिवसांनी येते पाणी\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nपाकिस्तान क्रिकेट बोर्डावर बीसीसीआयचा मोठा विजय, आयसीसीने पीसीबीची याचिका फेटाळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-20T11:36:38Z", "digest": "sha1:UVKLQZO27QLO5VV3BHTOID7KBWZ6CMT3", "length": 9699, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिंह आणि वाघाच्या रस्त्यात येणाऱ्या उंदराचा निपात करू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसिंह आणि वाघाच्या रस्त्यात येणाऱ्या उंदराचा निपात करू\nमुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला : सुभाष देसाई, सुभाष देशमुख यांच्यासह सर्व मंत्र्यांना क्‍लीन चिट\nमुंबई – राज्यात सिंह आणि वाघ एकत्र सत्ता राबवित आहोत. एवढेच नव्हे तर 2019 मध्येही वाघ आणि सिंह एकत्र येऊन सत्ता राखू, असा निर्धार व्यक्त करतानाच वाघ आणि सिंहाच्या यांच्या वाटेत येणाऱ्या उंदरांचा निपात करू, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या मूषक पूराणावरून लगावला. एमआयडीसीची आरक्षित जमीन खुली करण्याच्या निर्णयाबद्दल चौकशी करणाऱ्या बक्षी समितीने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना “क्‍लीन चिट’ दिल्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांनी सुभाष देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर, जयकुमार रावळ यांच्यावर विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावले.\nविरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर आरोपांची राळ उडाली होती. चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या सर्व आरोपांचे खंडन करताना सर्व मंत्र्यांना क्‍लीन चिट दिली. कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी 75 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन वाटाघाटीतून केवळ 25 कोटी रुपयांची कर्जफेड बॅंकेकडून मंजूर करून घेतल्याच्या आरोप आहे.\nयाबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी संभाजी पाटील यांनी ते कर्ज घेतले नव्हते तर ते केवळ जामीनदार असल्याचे सांगितले. एका कृषी प्रक्रिया संस्थेच्या कर्जाला संभाजी पाटील यांनी हमी दिली होती व रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांनुसारच तडजोड झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nसहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी महापालिकेची जागा बळकावून त्यावर बंगला बांधल्याचा आरोप आहे. हा आरोप फेटाळून लावताना 2004 साली मध्येच गुंठेवारी कायद्यानुसार ही जागा नियमित करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणले. पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांच्या तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीने तोरणमाळ येथील एमटीडीसीच्या रिसॉर्टवर कब्जा केल्याचा आरोप आहे. या आरोपांचे खंडन करताना सदर रिसॉर्ट भाडेतत्वाने चालवण्यात देण्यात आलेले असून जयकुमार रावळ या कंपनीचे संचालक वा भागीदार नाहीत असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगदारोळ कमी करण्यासाठी राज्यसभा नियमांचा घेणार फेरआढावा\nNext articleभामा-आसखेड प्रकल्पाचे काम लवकर सुरू – विजय शिवतारे\nवाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी आरटीओची ‘महावॉकेथॉन’\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nमराठा आरक्षणावरून श्रेयाची लढाई सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-20T12:04:05Z", "digest": "sha1:KGXY2BO7VMCLSFTS5RT4VDEVCODA4SFI", "length": 13094, "nlines": 224, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "राहुल गांधींमुळेच माझा मुलगा वैमानिक: निर्भयाची आई | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/National/राहुल गांधींमुळेच माझा मुलगा वैमानिक: निर्भयाची आई\nराहुल गांधींमुळेच माझा मुलगा वैमानिक: निर्भयाची आई\nदिल्लीत क्रुरपणे अत्याचार झालेल्या निर्भयाच्या आईने त्यांच्या मुलाला वैमानिक बनण्यासाठी मदत केल्याने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत.\n0 406 एका मिनिटापेक्षा कमी\nनिर्भयाची आई आशा देवी यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, अमन (नाव बदललेले) हा आज फक्त राहुल गांधी यांच्यामुळेच वैमानिक होऊ शकला आहे. तो वैमानिक झाल्याने आमच्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले आहे. निर्भयावर बलात्कार झाला, त्यावेळी अमन बारावीत शिकत होता. त्याला या प्रकरणामुळे धक्का बसला होता. पण, राहुल गांधी यांनी सतत त्याची भेट घेऊन त्याला मानसिकदृष्ट्या सक्षम केले. तसेच त्याचा शिक्षणाचा खर्चही उचलला. शिक्षण झाल्यानंतर त्याला लष्करात भरती व्हायचे होते. पण, राहुल गांधी यांनी त्याला वैमानिक होण्याचा सल्ला दिला. त्याला 2013 मध्ये रायबरेलीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण अकादमीमध्ये प्रवेश मिळाला. रायबरेलीत राहण्यास गेल्यानंतर त्याला अनेक अडचणी आल्या. पण, त्याने त्यावर मात केली. सरावाच्या काळात तो सतत निर्भयाच्या खटल्याबाबत माहिती घेत होती. तसेच तो राहुल गांधींच्याही संपर्कात होता. त्यांनी त्याला कायम वैमानिकाचे प्रशिक्षण न सोडण्याचा सल्ला दिला. आता त्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, गुरुग्राममध्ये अंतिम प्रशिक्षण घेत आहे. आता तो लवकरच विमानाचे उड्डाण करू शकणार आहे. राहुल यांच्यासह त्यांची बहिण प्रियांकाही अमनला सतत आत्मविश्वास देत होती.\nनिर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना दोषी ठरविण्यात आलेले आहे. यातील एक आरोपीचा कारागृहात मृत्यू झाला होता. तर, चौघांना फाशीची शिक्षा सुनाविण्यात आलेली आहे. एक अल्पवयीन आरोपी तीन वर्षांची शिक्षा भोगत आहे. या प्रकरणामुळे देशभर खळबळ उडाली होती.\nकिदाम्बी श्रीकांतची रँकिंगमध्ये दुस-या स्थानी झेप, वर्षभरात जिंकल्या चार सुपर सीरिज स्पर्धा\nगौरी खानला लोकांनी दिला मर्यादेत राहण्याचा सल्ला; वाचा काय आहे मामला\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Ajara-Nagar-Panchayat-elections/", "date_download": "2018-11-20T11:37:11Z", "digest": "sha1:ZX4QJYC57UHT54AZJSN6BN32FAV2LCZX", "length": 4484, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आजरा नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › आजरा नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल\nआजरा नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल\nराज्य निवडणूक आयोगाने आजरा नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर केला. 9 मार्चपासून प्रत्यक्ष कार्यक्रमास प्रारंभ होणार असून, 6 एप्रिलला मतदान आहे. नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्याने शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.\nउमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी 12 ते 19 मार्चपर्यंत आहे. अर्ज छाननी 20 रोजी करण्यात येणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत 26 मार्चपर्यंत आहे. 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे.\nग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर प्रथमच निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने शहरवासीयांना प्रचंड उत्सुकता लागून आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. नेतेमंडळींच्या वरिष्ठ पातळीवरून जोडण्या सुरू झाल्या आहेत. गतवेळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या उद्देशाने इच्छा असूनही ज्या मंडळींना निवडणूक रिंगणाबाहेर राहावे लागले ती मंडळी यावेळी जोमाने कामाला लागली आहे.\nनिवडणूक कार्यक्रमाबरोबरच आचारसंहिताही सुरू झाली आहे. नगरसेवकपदाच्या 17 व नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Congress-activists-also-moved-forward-for-security/", "date_download": "2018-11-20T11:35:16Z", "digest": "sha1:UMRGKSTRD6DFMN476OVOP5YOX4N6AMSQ", "length": 7215, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ज्यांनी फोडले कार्यालय, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › ज्यांनी फोडले कार्यालय, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ\nज्यांनी फोडले कार्यालय, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ\nफेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर थेट हल्लाबोल करत तोडफोड केली होती. या पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्येही एमजी रोड येथील पक्ष कार्यालयाला संरक्षण देण्यात आले होते. काँग्रेस कार्यकर्ते देखील बंदोबस्तासाठी पुढे सरसावले होते. मात्र, ज्या मनसेने तोडफोड केली त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराला नाशिकच्या प्रभाग क्र.13 मधील पोटनिवडणुकीत काँग्रेसने समर्थन दिले आहे. हा सर्व प्रकार बघता ‘कोणता झेंडा घेऊ हाती,’ असा प्रश्‍न निष्ठावंताना सतावत आहे.\nमनसे नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्‍त झालेल्या प्रभाग क्र. 13 (क) जागेची येत्या 6 एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. ही जागा काँग्रेस पक्षाने लढवावी, असा निष्ठावंत पदाधिकार्‍यांचा आग्रह होता. मात्र, काँग्रेसने ही जागा मित्रपक्ष राष्ट्रवादीला सोडली. ही जागा न लढविण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीने भोसले यांना श्रध्दांजली अर्पण केली तर, काँग्रेसने पोटनिवडणुकीत मनसेला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या या अजब निर्णयामुळे काँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत.\nकाँग्रेस आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या विचारधारा ही परस्पर विरोधी दोन टोके आहेत. काँग्रेस पक्ष हा गांधी तत्वावर चालतो. तर, मनसेची ‘खळ्ळ खटट्याक’ स्टाइलही सर्वांना परिचित आहे. दोन महिन्यांपूर्वी या स्टाइलचा अंदाज काँग्रेसवाल्यांना पहायला मिळाला होता. फेरीवाल्यांना समर्थन दिल्याने मनसेने मुंबईत काँग्रेस कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली होती. मुंबई शहराध्यक्ष संजय निरुपम यांना मारहाण केली होती. त्यातून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपसात भिडले होते. या वादाचे नाशिकमध्येही पडसाद पहायला मिळाले होते. नाशिकमध्येही मनसे कार्यकर्त्यांपासून संरक्षण म्हणून काँग्रेस कमिटी कार्यालयाला पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता.\nयावेळी काँग्रेस कार्यकर्तेदेखील बंदोबस्तासाठी मैदानात उतरले होते. या सर्व घडामोडी ताज्या असताना पोटनिवडणुकीत पक्षाने मनसेला समर्थन देण्याची भूमिका घेतली. यामुळे शहर काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी उमटत आहे. ज्यांनी पक्षाचे कार्यालय फोडून नासधूस केली, पदाधिकार्‍यांना मारहाण केली, आता त्यांचाच प्रचार करायचा का, अशी संतप्त प्रतिक्रिया पक्षामध्ये उमटत आहे.\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Controversy-between-Nishikant-Patil-and-Vikram-Patil/", "date_download": "2018-11-20T11:27:32Z", "digest": "sha1:ZEKJLMQQ7NL67AIJKJBDTE7XC2JRZ6OS", "length": 7388, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगराध्यक्ष-पक्षप्रतोदांच्यातील वादावर पडदा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › नगराध्यक्ष-पक्षप्रतोदांच्यातील वादावर पडदा\nना. सदाभाऊ खोत यांच्या मध्यस्थीनंतर नगराध्यक्ष निशिकांत पाटील व विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांच्यातील वादावर सोमवारी पडदा पडला. यापुढील काळात मतभेद विसरून शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करू. नागरिकांनी टाकलेल्या विश्‍वासाला तडा जावू देणार नाही, असा विश्‍वास नगराध्यक्ष निशिकांत पाटील व पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.\nपालिका सभेत नगराध्यक्ष निशिकांत पाटील व पक्षप्रतोद विक्रम पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. त्यामुळे विकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर सोमवारी ना. सदाभाऊ खोत यांनी नगराध्यक्ष व पक्षप्रतोदांना एकत्रित घेऊन दोघांच्यातील मतभेद दूर केले. यावेळी बोलताना ना. खोत म्हणाले, विकास आघाडीत कोणतेही अंतर्गत मतभेद नाहीत. आघाडीतील सर्व नेते विकासकामाला चालना देणारेच आहे. विक्रम पाटील हे आघाडीचे नेते आहेत. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या रुपाने शहराला चांगला चेहरा मिळाला आहे.\nते राजकारण बाजूला ठेवून तळागाळापर्यंत जावून काम करीत आहेत. सर्वांना बरोबर घेवून केवळ विकासच डोळ्यासमोर ठेवून पालिकेचे कामकाज सुरू आहे. त्यामुळेच शहरातील अनेक कामे मार्गी लागली आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत. यापुढे दोघेही एकत्रित बसून निर्णय घेतील. नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, आमच्या दोघांत मतभेद आहेत. मात्र मनभेद नाहीत. मतभेद हे जीवंतपणाचे लक्षण आहे. आनंदराव पवार, विक्रम पाटील, वैभव पवार हे आघाडीचे नेते आहेत. आम्ही शहराच्या विकासासाठी कटीबद्ध आहोत. निवडणुकीत नागरिकांना दिलेले आश्‍वासनांची पूर्तता करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहोत. कार्यकर्त्यांच्या आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यातूनच विक्रम पाटील आक्रमकपणे प्रश्‍न मांडत असतात. यापुढे आम्ही सर्वजण मिळून शहरातील सर्व प्रश्‍न मार्गी लावू.\nविक्रम पाटील म्हणाले, आघाडीच्या माध्यमातून शहराचा विकास करण्याचे आश्‍वासन आम्ही दिले होते. त्याची बर्‍यापैकी पूर्तता सुरू आहे. यापेक्षा जास्त विकास व्हावा हीच भूमिका आमची आहे. काही गोष्टी अनावधानाने, गैरसमजातून होत असतात. बर्‍याच प्रश्‍नावर ना. सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा झाल्याने शंकेचे निरसन झाले आहे. विकासासाठी लागणारा निधी देण्याचे आश्‍वासन ना. सदाभाऊ खोत यांनी दिले आहे. ज्या विश्‍वासाने जनतेने आम्हाला निवडून दिले. त्या विश्‍वासाला तडा जावू देणार नाही, असेही ते म्हणाले.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/jammer-car-theft-in-satara/", "date_download": "2018-11-20T12:12:46Z", "digest": "sha1:H4URRH2BV54HYVOV5JLNN6S7PG27ZPVX", "length": 5840, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कारला लावलेला जॅमरच जेव्हा चोरीला जातो | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कारला लावलेला जॅमरच जेव्हा चोरीला जातो\nकारला लावलेला जॅमरच जेव्हा चोरीला जातो\nसातारा शहराला वाहतुकीची शिस्त लागावी, यासाठी वाहतुक विभाग प्रयत्नशील असतानाच आश्चर्यचकित करणारी घटना घडल्याने सातारा पोलिस दलात या घटनेची खुसखुशीत चर्चा सुरु आहे. नो पार्कींगमध्ये असणार्‍या कारला पोलिसाने जॅमर लावल्यानंतर चक्क त्यावरील चालकाने जॅमरचा टायर काढून स्टेपनी लावून तो जॅमरच चोरी केला असल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सातार्‍यात ‘अहो आश्चर्यम्‌ दंड टाळण्यासाठी टायरसह जॅमरच चोरीला गेला,’ अशी म्हणण्याची वेळ वाहतुक विभागातील पोलिसांवर आली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी, सातार्‍यातील राधिका रोड येथे भारत गॅस एजन्सी आहे. या परिसरातील काही भाग नो पार्कींग झोन आहे. असे असतानाही दि. 18 रोजी एम एच 11 एल 9749 ही कार नो पार्कींगमध्ये लावण्यात आली होती. वाहतुक विभागाचे एका पोलिसाने कार नो पार्कींगमध्ये असल्याने त्यांनी या कारला जॅमर लावला. बराच वेळ थांबल्यानंतरही कारचा चालक त्याठिकाणी आला नसल्याने पोलिसांनी नेहमीप्रमाणे त्यांचे काम सुरु ठेवले.\nसोमवारी सकाळी जॅमर लावल्यानंतर दिवस संपून ड्युटी संपण्याची वेळ आल्याने वाहतुक विभागाचे पोलिस वाहतुक शाखेत हजेरीसाठी एकत्र आले. यावेळी एक जॅमर नसल्याचे निदर्शना आले. पोलिसांनी राधिका रोडवर धाव घेतली मात्र त्याठिकाणी जॅमर लावलेली कार नसल्याचे लक्षात आले. या घटनेने पोलिसांनाही घाम फुटला. वरिष्ठांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनीही शोध घेण्याचे आदेश दिले. मंगळवारीही कार व जॅमरचा शोध लागत नसल्याने अखेर शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार राजेंद्र पगडे यांनी याबाबत तक्रार दिली आहे.\nदरम्यान, पोलिसांनी लावलेल्या जॅमरचे टायर बदलून दुसरे टायर घालून जॅमरची चोरी झाल्याचे लक्षात आल्याने या घटनेची सातार्‍यात जोरदार चर्चा रंगली आहे.\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-amit-accident/", "date_download": "2018-11-20T12:18:40Z", "digest": "sha1:VW7SFLOG4CWBUASRXAV3UEW3UT75HWI4", "length": 7888, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अमितचा अपघात की घातपात? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › अमितचा अपघात की घातपात\nअमितचा अपघात की घातपात\nबुधवारी भल्यापहाटे सातारा-लोणंद रस्त्यावर अमित भोसले (रा. अरबवाडी ता. कोरेगाव) या युवकाचा मृतदेह सापडल्याच्या प्रकरणाला नाट्यमय वळण लागले असून, दोन दिवसांच्या तपासानंतर तो अपघात नसून, घातपात असल्याचे सातारा तालुका पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. या घटनेने अरबवाडीत खळबळ उडाली असून, शनिवारी दिवसभर काही संशयितांकडे कसून चौकशी सुरू होती.\nअमित सुभाष भोसले (वय 26) असे मृतदेह सापडलेल्या युवकाचे संपूर्ण नाव आहे. बुधवारी दि. 1 जुलै रोजी त्याचा शिवथर रस्त्यावर मृतदेह सापडला होता. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे भासवून त्या ठिकाणी मृत युवकाची दुचाकीही आढळली होती. सातारा तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. पोलिसांना सुरुवातीला मृतदेह ओळखण्यात अडचण आली. मात्र मृत व्यक्ती अमित भोसले असल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली. दरम्यान, मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर त्याचे शवविच्छेदन करुन कुटुंबियांकडे देण्यात आला.\nअमितच्या कुटुंबिय व नातेवाईकांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. अमित हा पूर्णवेळ छत्रपती शिवाजी कॉलेजमधील स्पर्धा परिक्षा केंद्रात अभ्यास करत होता. अमितचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर त्याठिकाणीही हळहळ व्यक्त होत होती.\nदरम्यान, तालुका पोलिस ठाण्यात याबाबतची नोंद झाल्यानंतर पोनि प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुजीत भोसले हे या घटनेचा तपास करत होते. तपासामध्ये काही संशयास्पद बाबी समोर आल्याने त्यांनी तपासावर लक्ष केंद्रीत केले. गेली तीन दिवस या घटनेचा तपास सुरु असताना त्यांनी आतापर्यंत तिघांकडे चौकशी केली आहे. शनिवारी दिवसभर काही जणांकडे चौकशी सुरु होती. यामुळे अमित भोसले याचा अपघात झाला आहे की घातपात याबाबतचे गूढ निर्माण झाले आहे.\nपोलिस या प्रश्‍नांची उत्तरे शोधत आहेत...\nअमित हा मूळचा अरबवाडीचा आहे. मंगळवारी तो दिवसभर शिवाजी कॉलेजमध्ये अभ्यास करत होता. तो अरबवाडीचा असताना शिवथरकडे कशासाठी गेला होता हा पोलिसांना पहिला प्रश्‍न पडला. या प्रश्‍नाचे उत्तर शोधत असताना पोलिसांना काही सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून मंगळवारी अमित हा त्याच्या दुचाकीवरुन आणखी दोघांना घेवून जात असल्याचे समोर आले आहे. या दुचाकीवर आणखी एक महिलाही होती. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे तिघेजण दुचाकीवर दिसल्यानंतर मात्र पुढे थेट अमित याचा दुसर्‍या दिवशी पहाटे मृतदेह सापडलेला आहे. यामुळे ते दोघेजण कोण हा पोलिसांना पहिला प्रश्‍न पडला. या प्रश्‍नाचे उत्तर शोधत असताना पोलिसांना काही सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून मंगळवारी अमित हा त्याच्या दुचाकीवरुन आणखी दोघांना घेवून जात असल्याचे समोर आले आहे. या दुचाकीवर आणखी एक महिलाही होती. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे तिघेजण दुचाकीवर दिसल्यानंतर मात्र पुढे थेट अमित याचा दुसर्‍या दिवशी पहाटे मृतदेह सापडलेला आहे. यामुळे ते दोघेजण कोण अमितचा शेवटचा व त्या दिवसभरात कोणाकोणाला कॉल केले अमितचा शेवटचा व त्या दिवसभरात कोणाकोणाला कॉल केले अमितचा कोणाशी वाद होता का अमितचा कोणाशी वाद होता का अशा विविध प्रश्‍नांची पोलिस उकल करत आहेत.\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-due-to-st-strike-one-and-half-crore-rupees-loss/", "date_download": "2018-11-20T12:24:09Z", "digest": "sha1:CEW5TLWZQ5ECFA23WZUIAVDSR5HKOQPZ", "length": 5777, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संपामुळे एस.टी.ला दीड कोटीचा फटका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › संपामुळे एस.टी.ला दीड कोटीचा फटका\nसंपामुळे एस.टी.ला दीड कोटीचा फटका\nवेतनवाढीसाठी एस.टी. कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने दोन दिवसांत एस.टी.च्या शेकडो फेर्‍या विस्कळीत झाल्या. त्यामुळे सुमारे दीड कोटीचे नुकसान झाले असल्याची माहिती सोलापूर विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली.\nराज्य परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केलेली पगारवाढीची घोषणा ही फसवी असल्याने गुरुवारी मध्यरात्री बारा वाजता तेरा एस.टी. कर्मचारी संघटनांनी कामबंद आंदोलन पुकारले. त्यामध्ये राज्यभरासह सोलापूर डेपोच्या कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील बहुतांश एसटीच्या फेर्‍या रद्द झाल्या.\nसोलापुरात काल दिवसभरात एकूण 1677 फेर्‍या होणे अपेक्षित होते. मात्र, त्यातली तब्बल 1507 फेर्‍या रद्द झाल्या. तर आज दिवसभरात 1144 (सायंकाळी 5 पर्यंत) फेर्‍या होणे अपेक्षित होेते; मात्र संपामुळे 998 फेर्‍या रद्द झाल्या.\nकाल आणि आज दोन दिवसांमध्ये केवळ 316 फेर्‍या झाल्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.राज्याच्या तुलनेत सोलापुरात मात्र एसटीचा संप अतिशय कडकडीत नाही. शिवाय संपाला कुठेही गालबोट लागले नाही. एसटी कामगार सेना या संघटनेच्या सदस्यांनी या संपात सहभाग घेतला नाही. त्यामुळे ते कर्मचारी कामावर हजर राहिले आणि त्या फेर्‍या सुरु राहिल्याने सोलापूर तालुका विभागात सुमारे 44 टक्के फेर्‍या सुरु राहिल्या. उर्वरित जिल्ह्यातही दहा टक्के एसटीच्या फेर्‍या सुरु राहिल्या.\nआज दिवसभरात सांगोला येथे एसटीच्या सर्वाधिक 23 फेर्‍या झाल्या. त्यानंतर पंढरपूर विभागात 7 फेर्‍या झाल्या. मात्र उर्वरित विभागात एसटीच्या फेर्‍या झाल्या नाहीत. त्या तुलनेने सोलापूर विभागात अर्थात दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील काही गावांमध्ये एसटीच्या फेर्‍या चांगल्या प्रमाणात होत्या.\nओबीसी मधील आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/rahul-gandhi-heads-to-kailash-mansarovar-yatra-on-fridaynew-302982.html", "date_download": "2018-11-20T11:53:00Z", "digest": "sha1:RJEZNSLJXWNFQTUQQQAQYT2KVFSYKN74", "length": 4962, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - 'शिवभक्त' राहुल गांधी शुक्रवारपासून कैलास यात्रेवर!–News18 Lokmat", "raw_content": "\n'शिवभक्त' राहुल गांधी शुक्रवारपासून कैलास यात्रेवर\nकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारपासून (31 ऑगस्ट ) कैलास मानसरोवर यात्रेला जाणार आहेत.\nनवी दिल्ली, ता. 29 ऑगस्ट : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारपासून (31 ऑगस्ट ) कैलास मानसरोवर यात्रेला जाणार आहेत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीदरम्यान त्यांनी याबाबतची घोषणा केली होती. तर अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्या अधिवेशनातही त्यांनी यात्रेची कार्यकर्त्यांना परवानगी मागितली होती. मी 15 दिवसांची सुट्टी घेणार आहे आणि कैलास मानसरोवर यात्रेला जाणार आहे असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. ते आपलं वचन राहुल पूर्ण करणार असून यात्रेवर निघणार आहेत. कर्नाटक विधानसभेच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांचं हेलिकॉप्टर खराब हवामानामुळं भरकटलं होतं. मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. याचा संदर्भ देत राहुल यांनी सांगितलं होतं की त्या घटनेनंतर माझ्या मनात मानसरोवर यात्रेला जाण्याची इच्छा झाली होती.राहुल हे या यात्रेसाठी नेपाळ मार्गे न जाता चीनमार्गे जाणार आहेत. गुजरात आणि कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान राहुल गांधी यांनी मंदिरांना भेटीचा सपाटा लावला होता. त्यावरून वाद होताच. राहुल यांनी आपण शिवभक्त असल्याचं सांगितलं होतं.आपण केवळ मंदिरातच नाही तर मशिद, गुरूद्वारा आणि चर्चमध्येही जातो असंही स्पष्ट केलं होतं. कैलास यात्रवरून परतल्यानंतर राहुल गांधी मध्यप्रदेशात काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याची शक्यता आहे. गेली दोन दिवस राहुल हे केरळच्या दौऱ्यावर होते.\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nपृथ्वीवरचा स्वर्ग, थंडीत 'या' ठिकाणी एकदा जाऊन याच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/aries-scorpio-saggi-libra-future-rashi-298851.html", "date_download": "2018-11-20T11:44:33Z", "digest": "sha1:4FDZ75IC6UMP76GLWQDBEY5HT4NTBY3M", "length": 8903, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - आज कुठल्या राशींना त्यांचे जुने मित्र भेटतील?–News18 Lokmat", "raw_content": "\nआज कुठल्या राशींना त्यांचे जुने मित्र भेटतील\nमेष - आज चंद्र आपल्या राशीत आहे. आज आपलं धैर्य आणि आत्मिक शक्ती यांची परीक्षाच होईल. तुमची महत्त्वाकांक्षा मोठी असली तरी ती पूर्ण करायची कुठलीच योजना तुमच्याकडे नाही. म्हणून तुम्हाला आज थोडं एकटं वाटेल. आज मन मारून तुम्ही तुमचं काम कराल. खूप मेहनत पडेल. जोडीदारासोबत भांडणं होतील. प्रकृतीच्या तक्रारी राहतील. डोकेदुखी होईल. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल. वृषभ - चंद्र आज बाराव्या स्थानात आहे. संध्याकाळी तो तुमच्या राशीत येईल. पूर्ण दिवस आरामात जाईल. तुम्हाला काही महत्त्वाचं काम करायचं असेल तर स्वत:लाच प्रोत्साहन द्यावं लागेल. दुसऱ्यांसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. जोडीदाराबरोबर चांगले संबंध राहतील. आज पैसाही जास्त खर्च होईल. थोडी थकावट जाणवेल. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल. मिथुन - आज मंगळ अष्टमात आहे. आजचा दिवस सकारात्मक आहे. तुमच्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. पूर्ण दिवस प्रसन्न राहील. मित्रांच्या भेटीगाठी होतील. जोडीदारासोबत गैरसमज होतील. तब्येत चांगली राहील. विद्यार्थ्यांना प्रवासाचे योग आहेत.\nकन्या - आज चंद्र अष्टमात आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. आज तुमच्या समोर कुठलं संकट येणार नाही. गेले काही दिवस सतावणारी एखादी समस्या मात्र जास्त जाणवेल. मन निराश होईल. जोडीदाराबरोबर जास्त वेळ घालवा. भावनांवर नियंत्रण ठेवा. थोडा ताप येईल. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागेल. तूळ - घर, कुटुंब, मित्र यात तुम्ही एकदम बिझी राहाल. आजचा दिवस चांगला आहे. नव्या नोकरीची संधी उपलब्ध होईल. जोडीदार थोडा रागवेल. त्याला तुमच्या तब्येतीची चिंता जाणवेल. कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी निर्माण होईल. आज तुम्ही पैशावर नियंत्रण ठेवा. तब्येत चांगली राहील. वृश्चिक - आज चंद्र सहाव्या स्थानावर आहे. तुमच्या अडचणी कमी होतील. तुम्हाला जुने मित्र भेटतील. काही भांडणं झाली असतील ती मिटतील. जोडीदाराबरोबर वाद होऊ शकतो. पण शेवट गोड होईल. प्रकृती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना दिवसभर अभ्यास करावा लागेल. धनू - आज तुम्हा अंतर्मुख होऊन विचार कराल. एखादा निर्णय घेणं कठीण जाईल. आज तुमचे प्रयत्न अयशस्वी होतील. कुटुंबातल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराबरोबर भांडण होईल. डोकेदुखी वाढेल. नोकरीत सावध राहा. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला जाईल. मकर - चंद्र तुमच्या राशीच्या चौथ्या स्थानावर आहे. तुम्हाला योजनापूर्ण काम करावं लागेल. प्रवास घडेल. तुम्हाला कोणाला लग्नाचा प्रस्ताव द्यायचा असेल तर तुम्हाला गांभीर्य आणावं लागेल. चंचलता कमी करा. पैशाची चणचण जाणवेल. तणावाशी सामना करावा लागेल. तुम्ही भावनेवर नियंत्रण ठेवलंत, तर प्रकृती चांगली राहील. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल. कुंभ - आजचा दिवस शुभ आणि भाग्यशाली असेल. घरी पाहुणे येतील. नोकरीत कामाकडे लक्ष लागणार नाही.आज जास्त पैसे खर्च होतील. तुम्हाला संकटाला तोंड द्यावं लागेल. जोडीदाराबरोबर तणाव जाणवेल. पैसे कमी पडतील. मेहनत जास्त करावी लागेल. तुम्ही स्वत: समाधानी राहू शकणार नाही. मनात नकारात्मक विचार आणू नका. प्रसन्न राहायचा प्रयत्न करा. मीन - आज तुम्ही जास्त भावुक होऊ नका. तुमची पसंत नापसंत तर्काच्या आधारेच ठेवा. दिवसभर चढउतार जाणवतील. कुठल्याही वादात पडू नका. तुमची वाणी गोड ठेवा. मन शांत ठेवा नाहीतर रक्तदाब वाढू शकतो. विद्यार्थ्यांचं त्यांचे शिक्षक कौतुक करतील.\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nपृथ्वीवरचा स्वर्ग, थंडीत 'या' ठिकाणी एकदा जाऊन याच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/shivsena-tont-to-narendra-modi-and-devendra-fadnavis-through-saamana-newspaper-292294.html", "date_download": "2018-11-20T11:23:13Z", "digest": "sha1:FBEVALUQDV4IQUUBZXBJNRPMGVCETUIY", "length": 14888, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे, सीएम-पीएमच्या सुरक्षेत वाढ करा' सामनातून शिवसेनेची खोचक टीका", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\n'लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे, सीएम-पीएमच्या सुरक्षेत वाढ करा' सामनातून शिवसेनेची खोचक टीका\nमाओवादी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हत्येचा कट रचत होते, या बातमीवरून आता शिवसेनेनंही खोचक टीका केली आहे.\nमुंबई, 11 जून : माओवादी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हत्येचा कट रचत होते, या बातमीवरून आता शिवसेनेनंही खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना मोसादच्या धर्तीवर सुरक्षी पुरवता येईल का, आणि पंतप्रधानांची सुरक्षा वाढवणं शक्य आहे का, यावर विचार व्हावा, अशी कोपरखळी सामनाच्या अग्रलेखातून मारण्यात आली आहे.\nमोदी आणि फडणवीसांच्या जीवाला धोका आहे, या कथानकात कच्चे दुवे आहेत, अशी टीकाही करण्यात आली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांना आलेल्या धमक्यांच्या पत्रांवरून आता राजकारण पेटलं आणि राजकीय फडकेबाजीला सुरूवात झाली असं म्हणायला हरकत नाही.\nलाख मेले तरी चालतील (तसे ते मरतच आहेत), पण लाखांचे पोशिंदे जगलेच पाहिजेत. त्यामुळे मोदी, फडणवीसांना दीर्घायुष्य लाभो असं म्हणत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करा अशी मागणीही सामनातून करण्यात आली आहे.\nपाहूयात सामनामध्ये नेमकं काय लिहिलंय ते...\n''पुणे पोलिसांनी भीमा कोरेगावच्या दंगलीमागच्या सूत्रधारांना अटक केली. हे सर्व लोक विध्वंसक विचारांचे नक्षलवादी आहेत. हेच लोक मोदी, फडणवीसांना मारण्याचा कट रचत होते. हे सगळे रोमांचक तितकेच थरारक आहे.\nअर्थात या कथानकात काही कच्चे दुवे आहेत. त्यामुळे विरोधकांना टीकेस वाव मिळाला आहे. पंतप्रधानांची सुरक्षा आहे त्यापेक्षा जास्त मजबूत करता येईल काय, आणि मुख्यमंत्री फडणवीसांना 'मोसाद'च्या धर्तीची सुरक्षा व्यवस्था पुरवता येईल काय यावर गांभीर्याने विचार करावाच लागेल.\nकारण पुन्हा तेच. लाख मेले तरी चालतील (तसे ते मरतच आहेत), पण लाखांचे पोशिंदे जगलेच पाहिजेत. आम्ही मोदी आणि फडणवीस यांना उदंड, निरोगी दीर्घायुष्य चिंतीत आहोत.''\nमुख्यमंत्री फडणवीस परदेश दौऱ्यावर, राज्याची जबाबदारी या तीन मंत्र्यांवर\nमाझ्या शेतातला आंबा खाल्ल्याने जोडप्यांना मुलं होतात, संभाजी भिडेंचं अजब विधान\nपवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही \nUPSC परीक्षा न देता बनता येणार IAS अधिकारी, मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय\nVIDEO मालवणच्या रॉक गार्डनमध्ये सेल्फी काढत असताना आली मोठी लाट आणि...\nसोलापूरकरांच्या 'या' उपक्रमामुळे झाडं झाली मुक्त \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\n'हा' अभिनेता आहे सई ताम्हणकरचा नवा बॉयफ्रेंड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-20T12:23:54Z", "digest": "sha1:EO6662VNZJLVYM6MLU4HRPP5OU23NOLD", "length": 10820, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लाईफस्टाईल- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'माझ्या पृथ्वीला सांभाळा' : सुपरहीरोंच्या जनकाला राज ठाकरेंनी वाहिली अनोखी आदरांजली\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nपृथ्वीवरचा स्वर्ग, थंडीत 'या' ठिकाणी एकदा जाऊन याच\nमुंबईतील ३४ ते ३५ अंश सेल्सियसची गरमी असह्य असते. याचसाठी अनेकजण नोव्हेंबर महिन्यात काश्मिरात जातात\nलाईफस्टाईल Nov 19, 2018\nफोनमधून लवकर डिलीट करा हे अॅप, नाही तर पडेल महागात\nलाईफस्टाईल Nov 19, 2018\nपहिल्यांदा पार्टनरच्या जवळ जाताना मुलींच्या मनात येतात 'हे' विचार\nलाईफस्टाईल Nov 19, 2018\nवयाच्या तिशीत डाएटमध्ये सहभागी करा या गोष्टी, कधीच पडणार नाही आजारी\nलाईफस्टाईल Nov 18, 2018\nथंडीत या ठिकाणी गेल्यावर वाढतं पती-पत्नीमधलं प्रेम, कधी होणार नाहीत भांडणं\nलग्न करण्याआधी तुमच्या जोडीदाराला 'हे' प्रश्न नक्की विचारा\nVideo : या उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\nलाईफस्टाईल Nov 18, 2018\n30व्या वर्षात करा डाएट सुरू, आजारापासून रहाल मुक्त\nलाईफस्टाईल Nov 18, 2018\nएका प्रश्नाचं उत्तर मिळवून देईल तुम्हाला नोकरी\nVideo : जाणून घ्या, कोणतं अन्न किती वेळात पचतं\nVideo : जेवणानंतर या चुका कधीही करू नका\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nलाईफस्टाईल Nov 17, 2018\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\n'माझ्या पृथ्वीला सांभाळा' : सुपरहीरोंच्या जनकाला राज ठाकरेंनी वाहिली अनोखी आदरांजली\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/muslim/all/page-7/", "date_download": "2018-11-20T12:11:34Z", "digest": "sha1:CM4GUBY5XIRMFU3JZAY3EA675NF5YU3C", "length": 10293, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Muslim- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\n'तीन तलाक'ला तलाक कधी मिळणार \nमुस्लीम समाजाचाही आरक्षणासाठी मोर्चा\nसिंधूवर कौतुकाचा वर्षाव, राष्ट्रपतींसह अनेक दिग्गजांनी केलं अभिनंदन\nस्पेशल रिपोर्ट- आयसिसकडे वळू नये यासाठी मुस्लिम तरुणांसाठी जनजागृती मोहिम\nमुस्लिमांना सुरक्षेची हमी द्या -हमीद अन्सारी\nअन्नछत्रात जेवली मुस्लिम दाम्पत्यं\nहिंदूंची लोकसंख्या घटली तर मुस्लिमांच्या लोकसंख्येत वाढ\nमदरशांमधलं शिक्षण शाळाबाह्य ठरवण्याचा निर्णय अन्यायकारक आहे का\n'मदरशांची मान्यता रद्द होणार नाही'\nमूलभूत विषय न शिकवणार्‍या मदरशांना शाळेचा दर्जा नाही - राज्य सरकार\nयोग दिन म्हणजे हिंदू पद्धती लादणं ; मुस्लिम बोर्डाचा विरोध\nबंडखोरांना मत म्हणजे एमआयएमला मत- उद्धव ठाकरे\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/36839/by-subject/1/147", "date_download": "2018-11-20T11:29:09Z", "digest": "sha1:6J4NRCROWLHU7PSPGOSNXS4ALLL6QRUT", "length": 5547, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कला | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कथा /गुलमोहर - कथा/कादंबरी विषयवार यादी /विषय /कला\nअरे संसार संसार, दोन जीवांचा मैतर.. लेखनाचा धागा सयुरी 8 Nov 2 2018 - 3:54am\nएक दिवस फोटोग्राफीचा लेखनाचा धागा निरंजन कुलकर्णी 13 Aug 30 2018 - 1:16am\nभूमिका लेखनाचा धागा अभिषेक अरुण गोडबोले 2 Mar 20 2018 - 8:04am\nपाटलाची मुलगी.. – भाग १ लेखनाचा धागा दिपक ०५ 13 Sep 3 2017 - 9:45am\nनातीगोती- भाग १ लेखनाचा धागा अज्ञातवासी 14 Aug 16 2017 - 12:19am\nतडजोड (कथा) लेखनाचा धागा चैतन्य रासकर 40 Jul 23 2017 - 12:29am\nआरंभम भाग - ३ लेखनाचा धागा अज्ञातवासी 4 Sep 24 2018 - 12:38am\nनिवडणूक आणि Xयघाली गल्ली (विनोदी कथा) लेखनाचा धागा अॅस्ट्रोनाट विनय 26 Jul 5 2017 - 10:15am\nसरतेशेवटी (भाग एक) लेखनाचा धागा चैतन्य रासकर 13 Sep 27 2017 - 2:13pm\nस्मृती काढा (कथा) लेखनाचा धागा चैतन्य रासकर 26 Sep 3 2018 - 1:47pm\nमार्को - भाग २ लेखनाचा धागा अज्ञातवासी 7 Jan 14 2017 - 8:10pm\nद टाइम गेम... लेखनाचा धागा अज्ञातवासी 11 Jan 14 2017 - 8:10pm\nमहानगरी जागतिकीकरण आणि गावगाडा कुस्ती अर्थात देशीवादाच्या बाप्पाची जय \nसंघाच्या गोष्टी भाग ३ लेखनाचा धागा satishb03 20 Jan 14 2017 - 8:10pm\nसंघाच्या गोष्टी भाग २ वाहते पान satishb03 17 Jan 14 2017 - 7:47pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/2083", "date_download": "2018-11-20T11:35:45Z", "digest": "sha1:TR6HXOKHA7RF3RL7JKUHXARW6EDWQNH6", "length": 99996, "nlines": 1166, "source_domain": "aisiakshare.com", "title": " गणपती : वारकर्‍यांनी त्याज्य ठरविलेली एक उपदेवता ! | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nगणपती : वारकर्‍यांनी त्याज्य ठरविलेली एक उपदेवता \nआपल्या धर्मात अनेक अंतर्विरोध आहेत. गणेशोत्सव सुरू झाला आहे. या पाश्र्वभूमीवर अंतर्विरोधाचे उदाहरण म्हणून गणपतीविषयी लिहितो. येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, असे अंतर्विरोध अनेक देवी-देवतांच्या बाबतीत आहेत.\nगणपती ही आज महाराष्ट्राची प्रमुख पूजनीय देवता असली तरी वारकरी धर्मात गणपतीला कोणतेही स्थान नाही वारकरी धर्माच्या दृष्टीने गणपती ही एक त्याज्य देवता आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या दोन संतांची वचने पाहिली तरी गणपतीचे वारकरी धर्मातील स्थान कोणते हे स्पष्ट होईल.\nभारतीय धर्मपरंपरेत कुठल्याही ग्रंथाची सुरूवात ‘श्री गणेशाय नम' या पालुपदाने होते. ‘पहिल्या वंदनाचा मान गणेशाचा' हे रूढ मत यामागे आहे. ज्ञानेश्वरीची सुरूवात मात्र ‘श्रीगणेशाय नमः' या पालुपदाने होत नाही. ज्ञानेश्वर आपल्या ग्रंथाची सुरूवात करण्यासाठी ‘ओम नमोजी आद्या' असे पालुपद वापरतात.\nज्ञानेश्वरीची नमनाची ओवी अशी :\nसंत तुकाराम महाराजांनी तर गणपतीला मद्यमांस भक्षक त्याज्य देवतांच्या यादीत ढकलले आहे. यासंबंधीचा त्यांचा प्रसिद्ध अभंग खाली देत आहे.\n जो या देवांचाही देव \n हे तो कोण लेखी पोरे \n जळो त्यांचे तोंड काळे \nया अभंगातील ‘गणोबा विक्राळ लाडू मोदकांचा काळ' हे चरण तुकोबांनी गणपतीला उद्देशून लिहिले आहे. तुकोबा म्हणतात : खादाड गणपती लाडू आणि मोदक खाण्याशिवाय दुसरे काहीही करीत नाही. म्हणजेच अध्यात्म मार्गात तो निरुपयोगी आहे.\nतुकोबांच्या काळी अनेक उपदेवतांचा महाराष्ट्रात उपद्रव होता. या उपदेवतांच्या नावाने अघोरी प्रकार केले जात होते. हे प्रकार बंद करायचे असतील, तर या उपदेवता संपविणे आवश्यक होते. म्हणून तुकोबांनी हा अभंग लिहिला. या अभंगात तुकोबांनी त्याज्य ठरविलेल्या बहुतांश उपदेवता या मौखिक परंपरेने चालत आलेल्या आहेत. ग्रंथाधार असलेली एकच देवता तुकोबांच्या या यादीत आहे. ती म्हणजे 'गणपती' तुकोबांनी गणपतीला पार जोखाई-मसाईच्या पंक्तीत नेऊन बसविले आहे. इतकेच नव्हे तर, गणपतीला ते ‘गणोबा' म्हणतात आणि ‘लाडू मोदकांचा काळ' अशी त्याची टर उडवितात.\nयाविषयीचे सविस्तर विवेचन आपण येथे पाहू शकता.\nगणपती मुळात विघ्नकर्ता असून\nगणपती मुळात विघ्नकर्ता असून त्याची आपल्या देव्हार्‍यातून हकालपट्टी केल्याचा लेख वाचला असेलच. च्यायला आता सापडत नैये. ऐसीवर त्याचे लेखक सदस्यही दिसेना झालेत कुठं. आयमीन सर्चवूनही सापडेनात. भौतेक रजणीकांताशी पंगा घेटलेला असावा.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nब्याटमन अरे नवीन लेखनमधे थोड\nब्याटमन अरे नवीन लेखनमधे थोड खाली स्क्रोल केलं तर दिसतात तू म्हणतोयस ते सदस्य. हा घे लेख www.aisiakshare.com/node/615\nअरे हो की, धन्यवाद\nअरे हो की, धन्यवाद म्हायतीपुर्न श्रेनि दिल्याली हाये\nबाकी ज्ञानेश्वरीतली फेमस ओवी न पाहिल्याचे वाचून डोळे पाणावले हेवेसांनल.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nयाबद्दल ढेर्‍यांनी लिहिलं आहे\nयाबद्दल ढेर्‍यांनी लिहिलं आहे की. काळाच्या ओघात दैवतांचं उत्थानीकरण (शब्द चुकला असेल, तर सुधारा बॉ), एकमेकांत विलीनीकरण, लोकप्रियता कमी होणं, हे सगळं होतच असतं. यात नवीन काये\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\nउत्थानीकरण - \"उन्नयन\" असा शब्द आहे तो. बाकी बरोबर आहेच.\nभारतीय धर्मपरंपरेत कुठल्याही ग्रंथाची सुरूवात ‘श्री गणेशाय नम' या पालुपदाने होते. ‘पहिल्या वंदनाचा मान गणेशाचा' हे रूढ मत यामागे आहे. ज्ञानेश्वरीची सुरूवात मात्र ‘श्रीगणेशाय नमः' या पालुपदाने होत नाही. ज्ञानेश्वर आपल्या ग्रंथाची सुरूवात करण्यासाठी ‘ओम नमोजी आद्या' असे पालुपद वापरतात.\nज्ञानेश्वरीची नमनाची ओवी अशी :\nज्ञानेश्वरी ची सुरुवात गणेश वंदनेने नाही हे वाचून आश्चर्य वाटले. श्री गणेशाय नम: हा श्लोक नसल्यास गणेश वंदना नाहीच असे कसे म्हणता येईल\nज्ञानेश्वरीचा फॉर्म ओवीबद्ध आहे. आणि ती सुसंगती ठेवण्यासाठीच अशा पद्धतीने गणेश वंदना केली आहे -\nओम नमो जी आद्या | वेद प्रतिपाद्या |\nजय जय स्वसंवेद्या | आत्मरूपा |\nदेवा तूची गणेशु | सकल मतिप्रकाशु |\nम्हणे श्री निवृत्ती दासू | अवधारिजो जी ||\nअकार चरण युगुल | उकार उदर विशाल |\nमकार महामंडल | मस्तकाकारे |\nहे तिन्ही एकवटले | तेथ शब्द ब्रह्म कवळले |\nते मिया श्री गुरुकृपा नमिले | आदिबीज ||\nसंत तुकाराम महाराजांनी तर गणपतीला मद्यमांस भक्षक त्याज्य देवतांच्या यादीत ढकलले आहे. यासंबंधीचा त्यांचा प्रसिद्ध अभंग खाली देत आहे. ... तुकोबांच्या काळी अनेक उपदेवतांचा महाराष्ट्रात उपद्रव होता. या उपदेवतांच्या नावाने अघोरी प्रकार केले जात होते. हे प्रकार बंद करायचे असतील, तर या उपदेवता संपविणे आवश्यक होते. म्हणून तुकोबांनी हा अभंग लिहिला. या अभंगात तुकोबांनी त्याज्य ठरविलेल्या बहुतांश उपदेवता या मौखिक परंपरेने चालत आलेल्या आहेत. ग्रंथाधार असलेली एकच देवता तुकोबांच्या या यादीत आहे. ती म्हणजे 'गणपती' तुकोबांनी गणपतीला पार जोखाई-मसाईच्या पंक्तीत नेऊन बसविले आहे. इतकेच नव्हे तर, गणपतीला ते ‘गणोबा' म्हणतात आणि ‘लाडू मोदकांचा काळ' अशी त्याची टर उडवितात.\n इथे काही वेगळाच दाखला दिलेला आहे.\nअर्थात, दोन्ही ठिकाणी (म्हणजे त्या विकीदाखल्यात अ‍ॅज़ वेल अ‍ॅज़ या लेखातसुद्धा) ज्याच्यात्याच्या बायसचा भाग असू शकतो, म्हणा\nइथले वाचक त्यामानाने सहिष्णू आहेत, त्यांनी अजुन असले काही ताज्य ठरविले नाहिये.\nअवांतर - विनायक आणि गणपती ह्या दोन वेगळ्या देवता आहेत अशी एक विचारधारा आहे.\nभलतेच ब्वॉ तुम्ही सहिष्णू\nभलतेच ब्वॉ तुम्ही सहिष्णू\nमी तर आता नवा लेखच लिहीते आहे \"जीजस क्राईस्ट - इंग्लिशभाषकांनी त्याज्य ठरवलेला एक देवदूत.\" संदर्भ: *** *** ***\n-- जै जै भडकमकर मास्तर.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nविकिपीडियावरील अभंग बनावट आहे\nश्री. 'न'वी बाजू यांनी वर ज्याचा धागा दिला आहे, त्या विकिपीडियावरील गणपतीविषयक लेखात तुकोबांच्या नावे खालील अभंग दिला आहे.\n विठ्ठल गणपती दुजा नाही \nहा अभंग बोगस आहे. असा कोणताही अभंग तुकाराम महाराजांच्या गाथ्यात नाही. देहू संस्थानने तुकोबांचा गाथा प्रसिद्ध केला आहे. तुकोबांचे वंशज सदानंद मोरे यांनी या गाथ्याचे संपादन केले आहे. त्यात हा अभंग नाही. देहू संस्थानचा गाथा हा सर्वाधिक विश्वसनीय समजला जातो. देहू संस्थानाव्यतिरिक्त सुमारे डझनभर संस्था वारकरी सांप्रदायांसाठी ग्रंथ निर्मिती करतात. मजकडे अशा चार-पाच संस्थांचे गाथे आहेत. त्यापैकी कोणत्याही गाथ्यात हा अभंग नाही.\nमहाराष्ट्र सरकारनेही गाथा प्रसिद्ध केला आहे. तथापि, तो विश्वसनीय समजला जात नाही. संपादकांनी अनेक ठिकाणांहून अभंग गोळा करून हा गाथा सिद्ध केला आहे. त्यामुळे त्यात बनावट अभंगांची संख्या मोठी आहे. वर दिलेला अभंग सरकारी गाथ्यात आहे किंवा कसे हे मला माहिती नाही. मी तपासून सांगतो.\nआपल्या दैवतांचा महिमा वाढविण्यासाठी साधू संतांच्या नावे बनावट अभंग रचना करण्याचे प्रकार फार पूर्वीपासून महाराष्ट्रात सुरू आहेत. विकिपीडियावरील हा अभंग याच प्रकारातील असावा असे दिसते. किंवा विकीपीडियासाठी लेखन करणार्‍या लेखकरावांनीही तो रचला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विकिपीडिया कोणीही संपादित करू शकतो. त्यामुळे तेथील संदर्भ विश्वसनीय समजले जात नाहीत. मराठी विकिपीडियाबाबत तर बोलायलाच नको.\nमित्रहो, एवढा स्त्रीद्वेष बरा\nएवढा स्त्रीद्वेष बरा नव्हे. कधीतरी मैत्रिणींनाही बुद्धी आहे, वाचन करता येतं हे लक्षात घेऊन मैत्रिणींनाही लिहा की ... गडे\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nखरेच, 'हा प्रतिसाद स्त्रीयांसाठी नाही' असे स्पष्ट का लिहित नाहीत हे सूर्यकांतजी.\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nकधीतरी मैत्रिणींनाही बुद्धी आहे, वाचन करता येतं हे लक्षात घेऊन मैत्रिणींनाही लिहा की ... गडे\n काहीतरी बै तुझं बोलणं. सगळ्यांनाच मैत्रिणी असतील असं कशावरून\nमैत्रिणींनो म्हणायचे राहून गेले खरे. या संस्थळावर अदिती बै यांच्या सारख्या काही विद्वान स्त्रिया आहेत, हे आम्ही विसरूनच गेलो. यापुढे असा विसरभोळेपणा होणार नाही. (\"विद्वान स्त्रिया\" याऐवजी \"विदूषी\" असेच आम्ही म्हणणार होतो, पण का कोण जाणे या शब्दातून काही तरी \"विदुषकी\" अर्थ जातो, असे आम्हांस उगाच वाटते. म्हणून टाळले.)\nहा प्रतिसाद मित्र आणि मैत्रिणी अशा दोघांसाठीही आहे, हे मी जाहीरच करून टाकतो एकदाचे.\nकाही विद्वान स्त्रिया आहेत\n 'काही विद्वान स्त्रिया आहेत' असे म्हटल्याने सर्वच स्त्रीया सुनिश्चितपणे विद्वान आहेत असे सुस्पष्ट होत नाही.\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nविद्वान असा शब्द वापरल्यावर स्त्रिया हा शब्द वापरण्याची गरज नाही. अशी गरज वाटत असेल तर आपण स्त्रीद्वेष्टे आहोत हे पुन्हा एकदा लक्षात घ्यावं.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n'विद्वान स्त्री' म्हणताना 'मुंबईचे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर' असे काहीतरी चूक होत असल्याचे वाटत होतेच. भाषेचे बोलण्याचे दौर्बल्य हो\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nसंशोधक या प्रकाराला भाषेचे दौर्बल्य न म्हणता gender stereotyping असं म्हणतात.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nकधीतरी मैत्रिणींनाही बुद्धी आहे\n' असे म्हणण्यास सुरूवात करावी, अशी एक नम्र सुचवणी.\n'मैत्र' शब्दात सगळी सर्व प्रकारचे प्राणिमात्र आहेत असे ठरविले, की झाले.\nपण उगाचच मैत्री सुचवण्यातला\nपण उगाचच मैत्री सुचवण्यातला गळेपडूपणा कसा टाळणार\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n'लोकहो', 'जनहो' किंवा 'पब्लिकहो' म्हणून तो टाळता येत असावा. म्हणजे, टाळायचा असेल तर.\nतरीही, चालू पर्याय त्या मानाने पुष्कळच सुसह्य म्हणावयास हवा. 'बंधुभगिनींनो' वापरला नाही, ही मेहेरबानी नव्हे काय (विवेकानंदा गॉट अवे विथ इट, टू लेट टू डू एनिथिंग अबौट इट नाउ, पण म्हणून कोणीही (विवेकानंदा गॉट अवे विथ इट, टू लेट टू डू एनिथिंग अबौट इट नाउ, पण म्हणून कोणीही\nगळेपडूपणा ज्यांना वाटेल वा ज्यांना मैत्र नको आहे, ते तुमच्यासोबत येणार नाहीत. मी कुणास मैत्र म्हटले म्हणून लगेच मैत्र होत नाही. तशी अपेक्षाही नाही. ज्यांना रस आहे ते लक्ष देतील. इतर आपलेआप मागे राहतील. एकदा म्हणून तर बघा काय होते ते \nशब्द टिकला तर प्रतिसादाने टिकेल, नाहीतर नाही..\nशेवटी भाषा कुठल्या उद्देशाने वापरली आहे याला महत्त्व आहे.\nआपणांकडून ही अपेक्षा नव्हती\nम्हणजे, 'मित्रहो' मधील उघड, ढोबळ स्त्रीद्वेष आपणांस दिसून आला, ते ठीकच आहे. (त्यात काय, कोणासही दिसून येईल.)\nमात्र, संपूर्ण लेखात लेखकाने 'गाथा' हा शब्द पुल्लिंगी वापरलेला आहे, हे आपल्या ध्यानातून सुटलेले दिसते. ('गाथा' ही मराठीत स्त्रीलिंगी असते.)\nहा सटल, सूक्ष्म स्त्रीद्वेष आपल्या चाणाक्ष नजरेतून सुटला, जो मस१ - एका यःकश्चित पुरुषास - दर्शवून द्यावा लागला, हे आपणांस शोभते काय\n१ 'मला' अशा अर्थी.\nपुरुष देवतांबद्दलचा लेख, पुरुष संतांचीच अवतरणे...स्त्रिया कुठेच नाहीत की हो त्यात.\nब्लडी१ पुरुषांनी लिहिल्यावर असंच होणार की हो. अदितीच्या नजरेतून हे सुटलं कसं म्हंटो मी. फ़र्ज़ी२ स्त्रीद्वेषचिकित्सक आहे भौतेक\n१ याचे मराठी भाषांतर कोणीतरी सांगा. (मॉडर्न न्हवे. मॉडर्न मराठीत तो शब्द ब्लडी असाच आहे. जरा ओह-सो-जुनाट मराठीतला पाहिजे.)\n२इथे 'न'वी बाजू३ यांचे आभार मानणे हे आमचे फर्ज़४ आहे.\n३तळटीपा द्यायला मज्जा येते खास.\n४ त्या फर्ज़ामुळे येणारी जबाबदारी फर्ज़ी असे नाही.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nहां ते 'जीजस ख्राईस्ट'बद्दल\nहां ते 'जीजस ख्राईस्ट'बद्दल लिहीण्याच्या नादात राहून गेलं हो. एकडाव मापी करावी.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nहे लिंगनिरपेक्ष संबोधन समजता येईल कि\nदेवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.\nमैत्रिणी, तुझी सूचना मान्य\nमैत्रिणी, तुझी सूचना मान्य आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nता. क. (दि. १२-०९-२०१३)\nमहाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेला गाथाही तपासला. त्यामध्येही हा अभंग नाही.\nविकिपीडियाच्या सदरील लेखात इतरही वारकरी संतांच्या नावे काही अभंगांचे चरण दिले आहेत. तेही कदाचित असेच बोगस असण्याची शक्यता आहे.\nसाधूसंतांच्या नावे बोगस अभंग रचून खपवणे हा प्रकार निंद्य आहे.\nसाधूसंतांच्या नावे बोगस अभंग\nसाधूसंतांच्या नावे बोगस अभंग रचून खपवणे हा प्रकार निंद्य आहे.\nसाधुसंतांचे सिलेक्टिव्ह रीडिंग करणे हा त्याहून अधिक निंद्य प्रकार आहे. ज्ञानेश्वरांनी गणेशाला वंदन केल्याची फ्याक्ट नजरेआड करणे हे किती वंद्य की त्या ओव्या प्रक्षिप्त आहेत\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nज्ञानेश्वरांनी गणेशाला वंदन केल्याची फ्याक्ट नजरेआड करणे हे किती वंद्य की त्या ओव्या प्रक्षिप्त आहेत\nसंत ज्ञानेश्वरांनी गणेशाला वंदन केलेले नाही. त्यांना गणेश वंदावयाचा असता, तर रूढ अर्थाने \"श्रीगणेशाय नम:\" अशी सुरूवात त्यांनी केली असती. पण त्या ऐवजी ते \"ओम नमोजी आद्या\" अशी सुरूवात करतात. ज्ञानेश्वर \"ओमकारा\"ला वंदन करीत आहेत. \"ओमकार\" हाच \"आद्य\" आहे, असे ते म्हणतात. ते ओमकाराला उद्देशून म्हणतात की, तूच गणेश आहेस. या पुढच्या ओव्या वाचल्या म्हणजे आपल्या सारे लक्षात येईल. ओमकारात अ उ आणि म हे तीन शब्द आहेत. त्याची फोड ज्ञानेश्वरांनी पुढच्या ओव्यांत केलेली आहे.\nज्ञानेश्वरीच नव्हे, तर चांगदेव पासस्टी आणि अमृतानुभव या इतर ग्रंथांतही ज्ञानेश्वर गणेश वंदना करीत नाहीत. ही बाबही येथे लक्षात घ्यायला हवी.\nआणखी महत्त्वाची गोष्ट अशी की, ज्ञानेश्वर ज्या वारकरी परंपरेचा पुरस्कार करतात, त्या परंपरेतही \"श्रीगणेशाय नम:\" हे पालुपद वापरले जात नाही. वारकरी फडातील भजनांची सुरूवात \"रामकृष्ण-हरी\" या पालुपदाने होते. माझ्या ब्लॉगवर थोडेसे विस्ताराने लिहिले आहे. लेखात लिन्क दिलेली आहे, कृपया पाहावी.\nओक्के. पण मग त्यांनी गणेशाला\nओक्के. पण मग त्यांनी गणेशाला त्याज्य कुठे ठरवले आहे \"देवा तूचि गणेशु\" असे म्हटले आहे ते काय उगीच \"देवा तूचि गणेशु\" असे म्हटले आहे ते काय उगीच ग्यानबा-तुकाराम या वारकरी पंथाच्या सुप्रीम द्वयीपैकी एकाने जर असे गणपतीला उचलून धरले असेल, तर तुमच्या लेखाचे शीर्षकच गंडले की मग. कृपया त्याचे स्पष्टीकरण करा.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n >> गणपतीबद्दल लिहिताना या चरणातील पहिल्या दोन देवांचा उल्लेख सफाईने वगळला म्हणावा की तो फारसा महत्त्वाचा नाही असा लेखकाचा समज आहे की मु़ळातच अनवधानाने राहिला की 'सध्या मुद्दा फक्त गणपतीबाबत आहे' असा दृष्टीकोन आहे\nयात बहिरव => भैरोबा => पक्षी: भैरव असा माझा समज आहे, चुकीचा असल्यास कृपया दुरुस्त करणे. खंडेराव या देवतेबाबत कोणतेही अधिकचे स्पष्टीकरण देण्याची गरज नसावी.\n >> गणपतीबद्दल लिहिताना या चरणातील पहिल्या दोन देवांचा उल्लेख सफाईने वगळला म्हणावा की तो फारसा महत्त्वाचा नाही असा लेखकाचा समज आहे की मु़ळातच अनवधानाने राहिला की 'सध्या मुद्दा फक्त गणपतीबाबत आहे' असा दृष्टीकोन आहे\nगणेशोत्सवाच्या संदर्भाने हा लेख लिहिला आहे. म्हणऊन फ्क्त गण्पतीचा विचार केला आहे.\n जो या देवांचाही देव \nथोडक्यात, 'जगात एकच रखुमाईचा पती१ आहे, आणि तुका त्याचा संत आहे' असे एकदा(चे) म्हणून टाका की\n- (गणेशमूर्तिपूजक) 'न'वी बाजू.\n१ कृपया शब्दरचना नीट ध्यानात घ्यावी. नंतर तक्रारी चालणार नाहीत. 'एकच रखुमाईचा पती' म्हटलेले आहे, 'रखुमाईचा एकच पती' नव्हे, याची कृपया नोंद घ्यावी. 'रखुमाईचा पती' बोले तो, विठ्ठल. (चूभूद्याघ्या.) थोडक्यात, 'जगात एकच विठ्ठल आहे', असा अर्थ यातून अपेक्षित आहे; 'जगात रखुमाईस एकच पती आहे', असा नव्हे२.\n२ 'जगात रखुमाईस एकच पती आहे' हेही कर्मधर्मसंयोगाने खरे असण्यास प्रत्यवाय नाही, परंतु येथे तो मुद्दा नव्हे.\n\"पती\"वर तुम्ही देत असलेला जोर\n\"पती\"वर तुम्ही देत असलेला जोर नसत्या शंका उपस्थित करणारा आहे.\nअहो, ते 'एकच' वर जोर देत आहेत\nअहो, ते 'एकच' वर जोर देत आहेत हे त्यांनी दोन तळटिपा देऊन स्पष्ट केलेलं आहे. आणखीन किती तळटिपा द्यायला लावता त्यांना आणि वाचकांना वाचायला लावता\nथोडक्यात गणपती या उपदेवतेला\nथोडक्यात गणपती या उपदेवतेला वारकर्‍यांनी अगदी त्याज्य नसले तरी गौण ठरवले आहे असे म्हणता येईल.कारण त्यांच्या दृष्टीने विठ्ठल हाच तारणकर्ता.\nओंकार प्रधान रूप गणेशाचे\n\"ओंकार प्रधान रूप गणेशाचे\" हा तुकोबांचा अभंग नाही का \"फॉर्म\" वरून तरी वाटतो आणि तुका म्हणे सिग्नेचर ही आहे.\nबाकी गणपतीबद्दल असे काहीतरी गणपती उत्सवातच वाचणे मला तरी औचित्यपूर्ण वाटले नाही. केवळ माझे मत.\nऔचित्याबाबत कल्पना नाही, पण...\nबाकी गणपतीबद्दल असे काहीतरी गणपती उत्सवातच वाचणे मला तरी औचित्यपूर्ण वाटले नाही. केवळ माझे मत.\nऔचित्याबाबत नक्की सांगू शकत नाही. मात्र, यावरून एक विनोद आठवला.\nएकदा एक लहान मुलगी आपल्या वडिलांजवळ येऊन म्हणते, \"बाबा, बाबा, तुमच्या डोक्यावर पहा काय आहे...\"\nवडील डोक्यावरून हात फिरवून पाहतात. तेथे अर्थात काहीच नसते.\nमुलगी आनंदाने टाळ्या पिटत मोठ्याने ओरडते, \"एप्रिल फूल\n पण आत्ता तर नोव्हेंबर आहे...\"\n एक एप्रिलला एप्रिल फूल करण्यात काय मजा तेव्हा सगळ्यांनाच माहीत असते, की दुसरा आपल्याला एप्रिल फूल करणार म्हणून, नि मग फारसे फसत नाही कोणी.\"\nगरजूंनी योग्य तो बोध घ्यावा.\nबरं, तुकारामांनी गंपतीला त्याज्य ठरवले असेलही, पण मग ज्ञानेश्वरांचे काय की वर दिलेल्या ओव्याही फर्जीच आहेत की वर दिलेल्या ओव्याही फर्जीच आहेत (आयला ते नुक्ते देऊन वेलांट्या-उकार द्यायचं बघा राव कोणतरी हिकडे) बहुतेक बामणी कावाच असावा तो मग.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nफ़र्ज़ी र्ज़ी र्ज़ू र्ज़ै क़ौ\nफ़र्ज़ी र्ज़ी र्ज़ू र्ज़ै क़ौ ख़ौ ग़ौ.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nकन्नडमध्ये काहीही होत असेल, परंतु मराठीतल्या 'गळू'मधला 'ळू' दीर्घच\n(अतिअतिअवांतर: तेवढी हिंदीतले चंद्रबिंदुयुक्त 'हूं'कार१ व्यवस्थित लिहिता येण्याची काही सोय झाल्यास२ बरे व्हावे.)\n१ उदाहरणार्थ, 'मैं पाग़ल हूं|' या विधानातील 'हूं'कार.\n२ मआंजावर अशी सुविधा आजतागायत केवळ 'मनोगत' या संस्थळावर अनुभवलेली आहे.\nमराठीतील \"गळू\" दीर्घच असते,\nमराठीतील \"गळू\" दीर्घच असते, किंबहुना ते तसे झाल्याशिवाय गळूत्वाप्रत येत नाही.तदुपरि कन्नड अर्थाप्रमाणे र्‍हस्वच बरोबर आहे.\nबाकी त्या हुंकाराशी सहमत आहे. तूर्तास गूगलमध्ये टैप इण हिंदी असे करून ते पेष्टवता येते.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nहूँ हूँ = hEMU\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nबदला लूँगी-बदला लुङ्गी-लुङ्गी डॅन्स लुङ्गी डॅन्स लुङ्गी डॅन्स लुङ्गी डॅन्स लुङ्गी डॅन्स लुङ्गी डॅन्स....\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nगणपति ह्या देवतेबद्दल पळसकर जे म्हणतात त्यात काहीच चूक नाही. माझ्या वाचनानुसार ९व्या-१०व्या शतकात केव्हातरी ही मूळची 'मार्जिनल' देवता 'विद्यादाता', 'विघ्नहर्ता' अशा स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागली आणि 'मेनस्ट्रीम'मध्ये दाखल झाली. पेशवे घराणे गाणपत्य होते आणि गणपतीची उपासना आणि भाद्रपदात मृत्तिकागणपतीची स्थापना हा त्यांचा कौटुंबिक कुळाचार होता. (सुवासिनींच्या अंगात येणारा 'बोडण भरणे' हाहि एक चित्पावनी कुळाचार आहे, जो प्रत्येक लग्नमुंजीनंतर चित्पावनी कुटुंबांमधून केला जात असे. सुदैवाने त्याला सार्वजनिक रूप वा लग्नमुंजीमधील एक आवश्यक विधि असे स्वरूप आले नाही हे बरेच झाले म्हणायचे) कुळाचारानुसार शनिवारवाडयात प्रतिवर्षी गणपति बसत असे आणि तो पेशवे कुटुंबाचा वैयक्तिक कुळाचार होता. माझ्या समजुतीनुसार मूळची कोकणातील चित्पावनी असलेली ही रीत'महाजनो ये न गतः स पन्था:' ह्या अनुसार पुण्यातील काही अन्य प्रतिष्ठित सरदार-सावकार कुटुंबांनी घेतली. तरीहि १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत ही प्रथा वैयक्तिक अर्चेची बाब म्हणून केवळ पुण्यात आणि कोकणस्थांमध्येच रूढ होती.\nटिळकांनी सार्वजनिक चळवळीचे साधन म्हणून शिवजयंती आणि गणेशोत्सव हे सार्वजनिक उत्सव व्हावेत अशी प्रेरणा दिली. त्यांच्या त्या समाजकारणी हेतूपासून सुरुवात होऊन हे उत्सव बदलत बदलत आजच्या स्थितीला येऊन पोहोचले आहेत. सध्या ह्यामधे समाजकारण नावापुरते आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वाचे अर्थकारण अधिक अशी स्थिति आहे.\nगणपतीच काय, कोठल्याच देवाचे देव्हारे माजविणे हे मी माझ्यापुरते अंधश्रद्धेचे निदर्शक मानतो.\nह्या माझ्या तत्त्वानुसार मला गणपतीहि पटत नाही आणि विठोबा आणि वारकर्‍यांच्या विठुरायावरील लाडिक भक्तीचे कौतुक हेहि मला पटत नाही. ह्यामुळे पळसकरांच्या लेखातील मला जाणवणारा 'गणपति त्याज्य पण विठोबा चालेल, नव्हे हवाच' हा विचार खटकतो.\n(येथेच अवान्तर म्हणून सध्या डोकेदुखी ठरणारा 'गणपतिविसर्जन सोहळा' कसा निर्माण झाला असावा ह्याबाबत माझे विचार मांडतो. ह्या उत्सवातील गणेशमूर्ति ही मृत्तिकेचीच असावी अशी रूढि आहे. घरातील देव्हार्‍यात जरी तांब्यापितळ्याचा गणपति असला तरी ह्या उत्सवाला तो चालत नाही. मृत्तिकेची मूर्ति कितीही काळजी घेतली तरी आज ना उद्या झिजणार वा मोडणार वा फुटणार हे उघड आहे. तेव्हा पूजासोहळा यथास्थित पार पडल्यावर मूर्तीला काही इजा पोहोचण्याअगोदर तिची बोळवण करणे ओघानेच आले. सश्रद्ध भक्ताच्या मनाला सोहळ्यानंतर मूर्ति टाकून देणे वा फोडून टाकणे अर्थातच पटणारे नाही. क्लेशदायक नसलेल्या पद्धतीने ती नष्ट करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तिला पाण्यात सोडणे, जेणेकरून ती डोळ्याआड पाण्यात विरघळून नष्ट होईल.)\nतरीहि १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत ही प्रथा वैयक्तिक अर्चेची बाब म्हणून केवळ पुण्यात आणि कोकणस्थांमध्येच रूढ होती.\nकोकणस्थांमध्येच ही प्रथा रूढ होती याबद्दल सहमत. परंतु फक्त पुण्यापुरती मर्यादित नव्हती. मिरज-सांगली-कुरुंदवाड-बुधगाव-जमखंडी या पट्ट्यात पटवर्धन संस्थानिकांचे राज्य होते तिथे बर्‍याच आधीपासून गणपतीउत्सव चालत असे. त्यासंबंधीची लेखमाला दै. तरुण भारतच्या सांगली आवृत्तीतून गेले ९ दिवस सलग प्रकाशित होत आहे.\nमिरज इतिहास संशोधन मंडळाच्या फेसबुक पेजवर यासंबंधीचे लेख पाहता येतील.\nसांगली संस्थानच्या गणपतीउत्सवाबद्दल हा लेख पाहता येईल. स्क्रोल केल्यावर खालच्या बाजूस हा लेख आहे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nत्यांच्या त्या समाजकारणी हेतूपासून सुरुवात होऊन हे उत्सव बदलत बदलत आजच्या स्थितीला येऊन पोहोचले आहेत. सध्या ह्यामधे समाजकारण नावापुरते आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वाचे अर्थकारण अधिक अशी स्थिति आहे.\nसदर मुद्द्याबद्दल असहमत आहे.\nटिळकांचा हेतू हा 'सामाजिक' पेक्षा 'राजकीय' अधिक होता असे वाटते. (अर्थात सामाजिक सुधारणा झाली तर चालेलच पण तो \"मुख्य उद्देश\" नसावा) या उत्सवाचे सांस्कृतिक अंग हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पहिल्या २०-२५ वर्षांत आलेले तत्त्कालिक स्वरूप होते असे म्हणावयास वाव आहे. राहता राहिला \"आर्थिक\" अंगाचा प्रश्न. आर्थिक बाजु सक्षम आणि फायदेशीर असल्याशिवाय हा उत्सव शतकभर टिकलाच नसता त्यामुळे टिळकांच्या काळी किंवा पूर्वी (म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात) यात आर्थिक फायदा किंवा स्थानिक नेतृत्त्वाचे अर्थकारण नव्हते असे म्हणणे अयोग्य वाटते.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nयावर गणपती दिसतो. मग हे संकेतस्थळही त्याज्य असेल ना तुम्हाला\nहातोडाभौ तुमी नक्की कुणाचं\nहातोडाभौ तुमी नक्की कुणाचं हातोडा म्हणायचं थोरचं की आजुण कुनाचं\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nलेख वाचला. माहितीमध्ये खंडन\nलेख वाचला. माहितीमध्ये खंडन करण्यासारखे विशेष असे काही नाही\nपण प्रश्न उरतो आता पुढे काय करायचं म्हणता\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nआजच्या वारकऱ्यांना गृहित धरू नका\n>> वारकरी धर्मात गणपतीला कोणतेही स्थान नाही\nहे खरं आहे असं तात्पुरतं धरलं तरीही एक मुद्दा शिल्लक राहतोच - कोणत्याही धर्माचं किंवा पंथाचं अनुसरण करणारे काळानुसार बदलत जातात. तसे वारकरीही बदलले. आज वारकऱ्यांमध्ये गणपतीविरोधात असा कोणताही आकस दिसत नाही. अनेक माळकरी आपल्या घरात गणपती आणतात आणि सार्वजनिक गणेशोत्सवातही भाग घेतात. हा एक प्रकारचा देवादिकांबाबतचा उदारमतवाद किंवा सहिष्णुता म्हणता येईल.\nआणि उलट, वारकऱ्यांना तुम्ही आज जर शिकवायला गेलात की तुकोबाराय असं म्हणाले आहेत म्हणून तुम्ही गणपतीला त्यागा, तर तुम्हाला मार बसण्याचीसुद्धा शक्यता आहे.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nअनेक माळकरी आपल्या घरात गणपती\nअनेक माळकरी आपल्या घरात गणपती आणतात आणि सार्वजनिक गणेशोत्सवातही भाग घेतात. हा एक प्रकारचा देवादिकांबाबतचा उदारमतवाद किंवा सहिष्णुता म्हणता येईल.\nवारकऱ्यांना तुम्ही आज जर शिकवायला गेलात की तुकोबाराय असं म्हणाले आहेत म्हणून तुम्ही गणपतीला त्यागा, तर तुम्हाला मार बसण्याचीसुद्धा शक्यता आहे.\nआधीच्या परिच्छेदातील \"उदारमतवाद किंवा सहिष्णुता\" या टीप्पणीशी विसंगत. पण वारकर्‍यांच्या फडात सनातनी घुसल्याने \"उदारमतवाद किंवा सहिष्णुता\" संपुष्टात येत आहे, हे खरे.\nअसहिष्णुता जपा म्हणून सांगू गेल्यास मार बसला, तर निव्वळ मार बसला म्हणून मारणारे असहिष्णू/सनातनी ठरतील काय\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nकृपया वारी करण्याला त्याज्य ठरवणारी उपदेवता असल्यास त्याची माहिती द्यावी.\nअशा चर्चांचं औचित्य आणि\nअशा चर्चांचं औचित्य आणि उपयुक्तता काय हा प्रश्न मला नेहमी पडतो. अ ब क ड देव मानावेत य क्ष ज्ञ मानू नयेत असं स संप्रदायाचं क कारणाने मत असेल तर काय फरक पडतो\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nकायतरीच ब्वॉ तुमचा प्वाइंट. वरील चर्चेत तुमचे, ते औचित्य का कायसे, नाही कसे 'एडिट' व ''फाइंड' वर उंदीर टिचकवून नंतर 'औचित्य' शोधा, सापडेल. उगीच आपले जरासे, 'बदनामी के वास्ते', पण आहे.\nउपयुक्ततेचे म्हणाल तर अशा काय, तशा काय, चर्चा ह्या उपयुक्त असतातच. ( अशांना नायतर तशांना. ) आणि आज ह्या चर्चेची उपयुक्तता काढलीत, उद्या हिमेसभायची काढाल परवा मलयिका अरोडाची काढाल....\nत्यापेक्षा हे थोडे पॉपकॉर्न घ्या, आणि करमणुकीचा लुत्फ लुटा.\nवायफळाचा मळा म्हणतात तो हाच\nवायफळाचा मळा म्हणतात तो हाच का\nशहराजाद, मलापण दे थोडे पॉपकॉर्न.\nगणपती उत्सवाच्या काळात हा लेख\nगणपती उत्सवाच्या काळात हा लेख पाहून\n...क्रिकेटच्या सामन्याच्या वेळी देशी खेळांचा जाज्वल्य अभिमान, अशी त्या अभिमानांची व्यवस्थित वाटणी करता येईल.\nयानंतर, वारीच्या दिवसांत प्रेषित महंमदाची (पत्याशांदे) प्रशंसा करणारा (आणि त्याच वेळी विठ्ठलाची टर उडवणारा) लेखही जर याच लेखकाकडून आला, तर कदाचित असे म्हणता येईलही.\nमात्र, असे काही होण्याबद्दल मी व्यक्तिशः साशंक आहे.\nसंत एकनाथांनी (इ.स. 1532-1599\nसंत एकनाथांनी (इ.स. 1532-1599) एकनाथी भागवताच्या आरंभी सोळा ओव्यांतून मंगलमूर्तीला अभिवादन केले आहे.\nसंत नामदेवराय (इ.स. 1270 ते\nसंत नामदेवराय (इ.स. 1270 ते 1350) भक्तांचे शिरोमणी, श्रीविठ्ठलाचे लाडके भक्त, त्यांनीसुद्धा श्रीगणेशाचे मंगलस्तवन केले आहे.\n\"लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड करितसे खंड दुश्‍चिन्हाचा चतुर्थ आयुधे शोभती हाती भक्ताला रक्षति निरंतर \nनामदेव गाथ्यातले चौतिसावे हे पद सहा कडव्यांचे आहे.\nसंत नामदेवराय (इ.स. 1270 ते\nसंत नामदेवराय (इ.स. 1270 ते 1350) भक्तांचे शिरोमणी, श्रीविठ्ठलाचे लाडके भक्त, त्यांनीसुद्धा श्रीगणेशाचे मंगलस्तवन केले आहे.\n\"लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड करितसे खंड दुश्‍चिन्हाचा चतुर्थ आयुधे शोभती हाती भक्ताला रक्षति निरंतर \nनामदेव गाथ्यातले चौतिसावे हे पद सहा कडव्यांचे आहे.\nसंत एकनाथांनी (इ.स. 1532-1599\nसंत एकनाथांनी (इ.स. 1532-1599) एकनाथी भागवताच्या आरंभी सोळा ओव्यांतून मंगलमूर्तीला अभिवादन केले आहे.\nपरि एकात्मता न मोडे'\nआपल्या नमनात नाथांनी - गणेशाच्या अष्टनामाचे संबोधन वापरले आहे.\nदासबोधाच्या प्रदीर्घ ग्रंथात पहिल्या दशकात समर्थ गणेशाला आमंत्रित करतात.\nएकूण 30 ओव्यांचे मंगलचरण; मनाच्या श्‍लोकाचा आरंभ\n\"गणाधीश जो ईश सर्वगुणांचा - मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा...\n'माझ्या समजुतीनुसार मूळची कोकणातील चित्पावनी असलेली ही रीत 'महाजनो ये न गतः स पन्था:' ह्या अनुसार पुण्यातील काही अन्य प्रतिष्ठित सरदार-सावकार कुटुंबांनी घेतली. तरीहि १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत ही प्रथा वैयक्तिक अर्चेची बाब म्हणून केवळ पुण्यात आणि कोकणस्थांमध्येच रूढ होती.'\nलेख व‌र आल्यामुळे वाच‌ला गेला. त्यात व‌रील वाक्ये साप‌ड‌ली. गण‌प‌तीची पूजा स‌ंपूर्ण‌ कोंक‌ण‌प‌ट्ट्यात अग‌दी द‌म‌ण‌ग‌ंगेच्या द‌क्षिण तीरापासून कार‌वार‌प‌र्य‌ंत पूर्वापार मोठ्या भ‌क्तिभावाने स‌र्व‌ जातीज‌मातीत केली जाते अल‌ब‌त्ता त्यांची पूजाप‌द्ध‌ती ही चित्पाव‌नांपेक्षा वेग‌ळी आहे. गौरीग‌ण‌प‌तीच्या या उत्स‌वाचा चेह‌रामोह‌रा ब‌हुज‌न‌स‌माजाचाच आहे. अग‌दी ठाणे-राय‌ग‌ड‌म‌ध‌ले आदिवासीसुद्धा ग‌ण‌प‌ती पुज‌तात, प‌ण तो साख‌र‌चौथीला म्ह‌ण‌जे पितृप‌क्षात‌ल्या च‌तुर्थीला. मोठ्या आन‌न्दाने रात्र‌ जाग‌वून हा स‌ण साज‌रा होतो. यात म‌द्य‌मांस‌सुद्धा निषिद्ध‌ न‌व्ह‌ते. प‌ण आता या लोकांचे 'उन्न‌य‌न' का काय‌सेसे झाल्यामुळे ती प्र‌था मागे प‌ड‌त चाल‌ली आहे.\nख‌रे त‌र स‌माज‌शास्त्रीय‌ दृष्टीने आप‌ल्या स‌र्व‌ स‌णारीतींचा धांडोळा घेत‌ला गेला पाहिजे. एका छोट्याशा स‌माजाच्या प्र‌था याच ज‌णू स‌र्व‌ समाजाच्या प्र‌था असे ग‌ण‌ले जाऊ न‌ये.\nख‌रे त‌र स‌माज‌शास्त्रीय‌ दृष्टीने आप‌ल्या स‌र्व‌ स‌णारीतींचा धांडोळा घेत‌ला गेला पाहिजे. एका छोट्याशा स‌माजाच्या प्र‌था याच ज‌णू स‌र्व‌ समाजाच्या प्र‌था असे ग‌ण‌ले जाऊ न‌ये.\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nजुना धागा आहे ब‌राच.\nमुळात लेखाची सुरुवात 'आप‌ला ध‌र्म'ने होऊन 'वार‌क‌री ध‌र्मा'व‌र लेख क‌सा जातो, ही गंम‌त आहे.\nमूल‌त: एखाद्या विचार‌स‌र‌णीच्या ज्या शाखेला 'मास फॉलोइंग' अस‌त‌ं त्याच्याव‌र विरोधी विचार‌स‌र‌णीचा काय‌म डूख अस‌तो. तेव्हा त्या मासेस ना काही क‌ळ‌त नाही, त्यांना अक्क‌ल नाही, त्यांना त्यांच्या गुलाम‌गिरीची जाणीव नाही इ. टिपीक‌ल वाद घात‌ले जातात. ग‌ण‌पती हा ब्राह्म‌णांचा, ब्राह्म‌णांनी 'ओव्ह‌र‌रेट' केलेला देव हे स‌म‌स्त डाव्या लोकांम‌ध्ये गृहीत‌क आहे. आता ते असं विठ्ठ‌लाब‌द्द‌ल बोलाय‌ची हिंम‌त क‌र‌तील का, ही गंम‌तीची आणि पाह‌ण्यासारखी गोष्ट आहे. कार‌ण मूळ हिंदू देव/मूर्तीपूजेला विरोध असेल त‌र तो स‌र‌स‌क‌ट असाय‌ला ह‌वा. मागे एक‌दा ध‌न‌ंज‌य क‌र्णिक ह्या लोक‌स‌त्ताच्या ज्येष्ठ प‌त्र‌कारांब‌रोब‌र ह्या बाब‌तीत वाद झालेला. तो एक अजून वेग‌ळाच मुद्दा.\n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : ब्रिटिशांविरोधात बंड पुकारणारा म्हैसूरसम्राट टिपू सुलतान (१७५०), अंतराळशास्त्रज्ञ एडविन हबल (१८८९), सिनेदिग्दर्शक हेन्री-जॉर्ज क्लूझो (१९०७), सिनेदिग्दर्शक कॉन इचिकावा (१९१५), नोबेलविजेती लेखिका नादीन गॉर्डिमर (१९२३), गणितज्ज्ञ बन्वा मँडेलब्रॉट (१९२४)\nमृत्युदिवस : लेखक लिओ टॉलस्टॉय (१९१०), लेखक व समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे (१९७३), चित्रकार जॉर्जिओ द किरिको (१९७८), कवी फैझ अहमद फैझ (१९८४), गायिका हिराबाई बडोदेकर (१९८९)\nआंतरराष्ट्रीय प्रवाही लिंगअस्मितास्मृती दिन\n१९०२ : द. आफ्रिकेतल्या भारतीयांच्या हक्कासाठीच्या लढ्यात भाग घेण्यासाठी महात्मा गांधी पुन्हा एकदा द. आफ्रिकेला गेले.\n१९४७ : नाझींविरुद्ध 'न्युरेंबर्ग खटले' सुरू झाले.\n१९५५ : पॉली उम्रीगर ह्यांचे न्यू झीलंडविरुद्धच्या कसोटीत द्विशतक; क्रिकेटमध्ये पहिले भारतीय द्विशतक.\n१९५९ : संयुक्त राष्ट्रांतर्फे बालहक्क जाहीरनामा संमत. यामुळे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय बालक दिन' म्हणून पाळला जातो.\n१९६२ : अमेरिकेने क्यूबावरची नाकेबंदी उठवली. 'क्यूबन मिसाइल क्रायसिस'ची अधिकृत अखेर.\n१९७४ : अमेरिकेतील बडी कंपनी 'ए टी अँड टी' विरुद्ध सरकारतर्फे 'अ‍ॅन्टीट्रस्ट' तक्रार दाखल. खटल्याअखेर कंपनीचे विभाजन झाले.\n१९७५ : स्पेनचा हुकुमशहा जनरल फ्रँको मृत.\n१९८५ : मायक्रोसॉफ्ट विंडोज १.० उपलब्ध.\n१९९८ : रिटा हेस्टर या कृष्णवर्णीय प्रवाही लिंगअस्मितेच्या (ट्रान्सजेंडर) व्यक्तीची हत्या; हा दिवस आता 'आंतरराष्ट्रीय प्रवाही लिंगअस्मितास्मृती दिन' म्हणून पाळला जातो.\n२००९ : सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०,००० धावा काढणारा पहिला क्रिकेटपटू ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 7 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7178-bmc-responsible-for-disaster-in-mumbai-high-court", "date_download": "2018-11-20T11:48:55Z", "digest": "sha1:Y4GSG54TX25MFX7PZW3UN2PKHJWC6CTI", "length": 7289, "nlines": 144, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "अंधेरी पूल दुर्घटनेवरुन हायकोर्टाने खडसावलं महापालिकेला... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअंधेरी पूल दुर्घटनेवरुन हायकोर्टाने खडसावलं महापालिकेला...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nअंधेरी स्थानकाजवळ रुळांवर काल पूल कोसळल्याची घटना घडली होती. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं महापालिकेला खडसावलं आहे. एलफिन्स्टन रेल्वेच्या पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात स्मिता ध्रुव यांनी याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं अंधेरी पूल दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित करत, महापालिकेला धारेवर धरले. मुंबईतील नागरी सुविधांशी संबंधित अपघातांसाठी पालिका प्रशासनाच जबाबदार आहे. त्यांनी आपली जबाबदारी झटकू नये, असे न्यायालयाने सांगितले.\nअंधेरी पूल दुर्घटनेस कोणीच कसं जबाबदार नाही\nनगरसेवक आणि वॉर्ड अधिकारी यांना कधीच जबाबदार का धरलं जात नाही \nपूल पडण्याची वाट कशाला बघता\nपालिकेने सर्व पुलांचे याआधीच ऑडिट का केले नाही \nआषाढी यात्रेपूर्वी होणार टोकन दर्शन सुविधा सुरू\nबोपय्यांची नियुक्ती कायम, काॅंग्रेसला कोर्टाचा फटका\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद टांगणीवर, उद्याच सिद्ध करावं लागणार बहुमत\nसर्वोच्च न्यायालयाची वेबसाईट डाऊन\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/sunetra-joshi-writes-esakal-citizen-journalism-101675", "date_download": "2018-11-20T11:50:46Z", "digest": "sha1:D7PGW3K46LJPG46JHZNTUNJQ7XG2RRUP", "length": 11386, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sunetra Joshi writes in Esakal Citizen Journalism सत्य कहाणी... | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 8 मार्च 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या...\nसांगत नाही तुम्हांस मी ही कथा जुनी पुराणी.\nआजच्याच युगातील स्त्रिची आहे ही सत्य कहाणी...\nकुणी साधना आमटे प्रकाशाच्या वाटेवरती साथ देते\nगावस्कर रेणु वेश्यांच्या मुलांना शिक्षणाचा हात देते\nपिडीतांच्या अन उपेक्षितांच्या डोळ्यातील पुसती पाणी..\nसकपालांची निराधार सिंधू होते अनाथ लेकरांची माई\nकल्पना चावला विज्ञानाच्या सामर्थ्याने अंतराळी झेप घेई\nत्यांच्या उत्तुंग यशाची होती जगात अजरामर गाणी...\nकिती नारी अशा तुम्हांस सांगु नाही नावांची गणती\nप्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवून जळते सामर्थ्याची पणती\nनानाविध गुण असे असती प्रत्येक स्त्रिच्या ठिकाणी....\nअबला स्वतःस समजू नका जाणुन घ्या अंगीच्या कला\nकर्तुत्वाने जगुनी स्वतः करा बळकट समाजात स्त्रीशक्तीला\nसोडून जावी जगातुन जातांना कर्तुत्वाची एक निशाणी..\nकॉलेज विद्यार्थ्यांमुळे रहिवशांना त्रास\nपुणे : बीएमसीसी कॉलेज येथे मुले व मुली शिक्षण घेण्यासाठीसाठी परराज्यातुन येतात. आई वडील कष्टाने पैसे कमवुन या मुलामुलींना उच्चशिक्षणासाठी बाहेर...\nरिक्षा व्यावसायिकांच्या प्रगतीसाठी ‘ऑटोॲप’ (व्हिडिओ)\nरिक्षाचालकाच्या मुलाची निर्मिती; स्पर्धेच्या युगात फायदेशीर पुणे : रिक्षाचालकाच्या मुलाने उच्च वेतनाची व परदेशातील नोकरीची संधी सोडून...\nवारजे नाका : नारायण ढोकळापासून कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकडे जाण्याच्या मार्गावर रस्त्याच्या मधोमध एक चेंबर आहे. बरेच वर्षांपासून हे असेच आहे. आज...\nनवे अनुबंध (प्राची जयवंत)\nसारंग बाहेर येताच रेवती त्याला म्हणाली ः \"\"ही अवंती...अवी...माझी बालमैत्रीण... अरे, हिच्याबद्दल मी नेहमी सांगत असते नं घरात... खूप हुशार, मनमिळाऊ,...\nजगण्याचं \"संदेशीकरण' (विश्राम ढोले)\nभारतीयांकडून पाठवल्या जाणाऱ्या \"गुड मॉर्निंग' संदेशांच्या अतिरेकामुळं जगभरातल्या स्मार्ट फोन्सची वाहतूक मंदावते, असं एक निरीक्षण काही दिवसांपूर्वी...\nरचनात्मक प्रशिक्षणातून यशस्वी होण्याची संधी\nकोल्हापूर - योग्य मार्गदर्शन आणि रचनात्मक प्रशिक्षणातून तरुणांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तसेच उद्योजक किंवा कार्यकुशल कर्मचारी बनवण्याची संधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-bond-larvae-control-campaign-under-raw-11181", "date_download": "2018-11-20T12:36:53Z", "digest": "sha1:RFHBAKLVAQ7COONIXZ3OCV3QISTCYGG7", "length": 16159, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, bond larvae control campaign under RAW | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n`रावे`अंतर्गत बोंड अळी नियंत्रण मोहीम\n`रावे`अंतर्गत बोंड अळी नियंत्रण मोहीम\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत घटक तसेच संलग्न मिळून एकूण २७ कृषी महाविद्यालयातील ग्रामीण कृषी कार्यानुभव (रावे)च्या २ हजार २८० विद्यार्थ्यांच्या मदतीने मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील १९८ गावांमध्ये गुलाबी बोंड अळी नियंत्रण मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या काळात या जनजागृती मोहिमेची व्याप्ती ५०० गावांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.\nपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत घटक तसेच संलग्न मिळून एकूण २७ कृषी महाविद्यालयातील ग्रामीण कृषी कार्यानुभव (रावे)च्या २ हजार २८० विद्यार्थ्यांच्या मदतीने मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील १९८ गावांमध्ये गुलाबी बोंड अळी नियंत्रण मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या काळात या जनजागृती मोहिमेची व्याप्ती ५०० गावांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.\nयंदापासून क्रॉपसॅपचे काम कृषी सहायक करत आहेत. परंतु रिक्त पदांमुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे कृषी सहायकांनी कीड, रोग सर्वेक्षणासाठी ग्रामीण कृषी कार्यानुभवच्या (रावे) विद्यार्थ्यांची मदत घ्यावी, असे निर्देश कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी दिलेले आहेत.\nयंदा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गंत घटक आणि संलग्न मिळून एकूण २७ कृषी महाविद्यालयातील २ हजार २८० विद्यार्थ्यांचा रावे उपक्रमात सहभाग आहे. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील १९८ गावांमध्ये जाऊन कृषिदूत आणि कृषिकन्या शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती देत आहेत. यंदा कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्‍या संकल्‍पनेतून रावे अंतर्गत शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विलास पाटील, रावेचे समन्‍वयक डॉ. राकेश आहिरे, कीटकशास्‍त्र विभागप्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांच्‍या मार्गदर्शनाखाली बोंड अळी व्यवस्थापन विशेष मोहीम राबविण्‍यात येत आहे.\nबोंड अळीची आर्थिक नुकसान पातळी ओळखण्यासाठी शेतकऱ्यांच्‍या शेतावर विद्यार्थ्‍यांनी कामगंध सापळे लावले आहेत. कामगंध सापळे लावण्याचे प्रात्यक्षिक, मित्रकिडींची ओळख आणि महत्त्व, कीडकनाशक फवारणीचे वेळापत्रकांचे वाटप, कीडकनाशकांच्या सुरक्षित वापराचे प्रात्यक्षिक आदी माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे. त्या-त्या जिल्ह्यांचे जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबंधित गावांतील कृषी सहायक, महाविद्यालयाचे प्राचार्य, रावेच समन्वयक यांच्‍या सहकार्याने ही मोहीम राबविण्‍यात येत आहे.\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nखरेदी केंद्रांएेवजी सोयाबीनची बाजारात...जळगाव : जिल्ह्यात मका व ज्वारी खरेदीसंबंधी शासकीय...\nदुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आससिन्नर, जि. नाशिक : पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nसोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषण सुरूचसोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...\nकृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-20T12:16:08Z", "digest": "sha1:J433RK7DRM6TNLUQBFH5LZVTC74LOPHY", "length": 7864, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पंधरा दिवसांत तीन हजार बांधकाम मजुरांची नोंदणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपंधरा दिवसांत तीन हजार बांधकाम मजुरांची नोंदणी\nपिंपरी – कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने 15 दिवसांत तीन हजार पेक्षा अधिक मजुरांना नोंदणी फॉर्म भरण्यासाठी मदत करण्यात आली. यामुळे मोठ्या प्रमाणात मजुरांची नोंदणी झाली असल्याची माहिती घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे यांनी दिली.\nबांधकाम मजुरांसाठी कल्याणकरी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. मंडळाकडे कोट्यवधी रुपये निधी जमा असून बांधकाम मजुरांची नोंदणी नसल्यामुळे हा निधी पडून आहे. या निधीचा उपयोग बांधकाम मजुरांसाठी व्हावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने 28 कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. तसेच, 23 फेब्रुवारी ते 23 मार्च दरम्यान निशेष नोंदणी करण्यात आली.\nकष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या मार्गदर्शनखाली पिंपरी-चिंचवड शहरातील आणि पुणे जिल्ह्यातील नोंदणी सुरु आहे. बांधकाम मजुरांची नोंदणी करण्यासाठी गौतम सरवदे, बळीराम काकडे, धर्मराज जगताप, प्रल्हाद कांबळे, चेतन पाटणकर, नंदा उदमले, अशोक धोत्रे, भीमाशंकर शिंदे, मुक्तीराम जावळे, रोहित गायकवाड, अरुण रामटेके, प्रवीण निकम, गोविंद राठोड, योगेश कोमलकर, अनिकेत कांबळे, ताराचंद गोफणे यांनी मजूर नाका आणि बांधकाम साईटवर जाऊन बांधकाम मजुरांच्या बैठका घेतल्या. 23 मार्च रोजी विशेष नोंदणीची मुदत संपत आली असता 10 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती सहायक कामगार आयुक्त यांनी दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमांडूळाची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अटक\nNext articleबनावट कागदपत्रे सादर करुन बॅंकेची 28 लाखाची फसवणूक\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/diwali-2018-lakshmi-mantra-according-rashi-5978459.html", "date_download": "2018-11-20T12:07:31Z", "digest": "sha1:T3N2KGM2TSAR357TSF2OJM5UKUQLYJFM", "length": 18092, "nlines": 216, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "diwali 2018 lakshmi mantra according rashi | दिवाळी : प्रत्येक राशीचे 3 उपाय आणि लक्ष्मीचा खास मंत्र, होऊ शकता धनवान", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदिवाळी : प्रत्येक राशीचे 3 उपाय आणि लक्ष्मीचा खास मंत्र, होऊ शकता धनवान\nधन प्राप्तीसाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या राशीनुसार करावा लक्ष्मी मंत्राचा जप\nआश्विन महिन्याची अमावास्या, लक्ष्मीपूजनाचा दिवस, त्या महारात्री मानवाने रचलेला सोहळा, उंच टांगलेले आकाशदिवे, मंदिरांवरील रोषणाई, घराघरांपुढील, दारे-खिडक्या, अंगणात तेवणाऱ्या पणत्या, फटाक्यांची आतषबाजी अशा या तेजदीप्त अमावास्येचा हा वर्षातील एकमेव दिवस देशभर दिवाळीच्या रूपात साजरा होतो.\nज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी (7 नोव्हेंबर, बुधवार) करण्यात आलेल्या उपायांचे शुभफळ लवकर प्राप्त होते. दिवाळीच्या दिवसांमध्ये राशीनुसार उपाय केल्यास लक्ष्मी साधकावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते. आज आम्ही तुम्हाला दिवाळीला राशीनुसार करण्यात येणारे काही खास उपाय सांगत आहोत. हे उपाय अगदी सोपे आणि अचूक आहेत.\n1 - दिवाळीच्या दिवशी रात्री पांढर्या रंगाच्या कपड्यावर लाल चंदन आणि केशर उगाळून लावा. रंगवलेले पांढरे कापड तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवा. हा उपाय केल्यास सुख-समृद्धीमध्ये वृद्धी होईल तसेच धनहानी होणार नाही.\n2 - घराच्या मुख्य दाराजावर तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन काळे गुंज टाकल्यास वर्षभर तुम्हाला आर्थिक अडचण भासणार नाही. तुमचा अडकलेला पैसा परत मिळेल.\n3 - मेष राशीच्या लोकांनी दिवशी दिवशी रात्री खालील मंत्राचा जप करावा.\nऊँ ऐं क्लीं सौ:\n1 - भरपूर पैसा कमावूनही त्यामध्ये बचत होत नसेल तर दिवाळीमध्ये लक्ष्मी पुजेसोबत कमळाच्या फुलाचेही पूजन करावे. पूजा झाल्यानंतर हे फुल लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा.\n2 - मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवाळीच्या दिवशी रात्री गाईच्या तुपाचे दोन दिवे एकांत ठिकाणी लावा. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल.\n3 - वृषभ राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...\nऊँ ऐं क्लीं श्रीं\n1 - नेहमी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर दिवाळीच्या दिवशी रात्री लक्ष्मी-गणेशाची पूजा करताना दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी. या उपायाने आर्थिक स्थितीमध्ये सुधार होईल.\n2 - कर्जामुळे अडचणीत असाल तर लक्ष्मी पूजेनंतर गणपतीला हळदीची माळ अर्पण करा. या उपायाने सर्व समस्या समाप्त होतील.\n3 - मिथुन राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...\nऊँ क्लीं ऐं स:\n1- जर तुम्हाला धनलाभाची अभिलाषा असेल तर दिवाळीच्या दिवशी रात्री पिंपळाच्या झाडाखाली पंचमुखी तेलाचा दिवा लावावा.\n2 - दिवाळीच्या दिवशी त्रिकोणी आकाराचा पिवळा झेंडा विष्णू देवाच्या मंदिरावर लावल्यास पुढील दिवाळीपर्यंत तुमचे भाग्य उजळेल.\n3 - कर्क राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...\nऊँ क्ली ऐं श्रीं\n1 - दिवाळीच्या दिवशी रात्री घराच्या मुख्य दारासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा. दुसर्या दिवशी सकाळपर्यंत हा दिवा विझला नाही तर पुढील दिवाळीपर्यंत तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार होईल तसेच मान-सन्मानामध्ये वाढ होईल.\n2 - एखादा शत्रू त्रास देत असेल तर दिवाळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या पानावर डाळिंबाच्या काडीने शत्रूचे नाव लिहा आणि ते पान जमिनीत पुरून टाका.\n3 - सिंह राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...\nऊँ ह्रीं श्रीं सौं:\n1 - जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर दिवाळीच्या दिवशी रात्री लाल रूमालामध्ये नारळ बांधून तुमच्या तिजोरीत हे नारळ ठेवा. धनत्रयोदशीच्या दिवशी कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मीला अर्पण करा.\n2 - जर तुम्हाला नोकरी संदर्भात एखादी अडचण असेल तर धनत्रयोदशीपासून दिवाळीपर्यंत गोड तांदूळ कावळ्याला टाका. यामुळे तुमची नोकरीची अडचण दूर होईल.\n3 - कन्या राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...\nऊँ श्रीं ऐं सौं\n1 - जर तुम्हाला व्यवसायात तोटा होत असेल तर दिवाळीच्या दिवशी वडाच्या झाडाच्या पानावर ऊँ श्रीं श्रियै नम: हा मंत्र लिहून हे पान नदीमध्ये प्रवाहित करा.\n2 - लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी तूळ राशीच्या लोकांनी सकाळी नित्यकर्म झाल्यानंतर लक्ष्मी मंदिरात जाउन ११ नारळ अर्पण करावेत.\n3 - तूळ राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...\nऊँ ह्रीं क्लीं श्रीं\n1 - या राशीच्या लोकांनी धन प्राप्तीसाठी दिवाळीच्या दिवशी घराच्या अंगणामध्ये दोन केळीची झाडे लावावीत. परंतु या झाडाच्या फळांचे सेवन करू नये.\n2 - घरामध्ये अशांती असेल तर दिवाळीच्या दिवशी रात्री नागचंपा (नागकेशर) झाडाचे फुल आणून घरामध्ये कोणालाही दिसणार अशा ठिकाणी ठेवा. घरामध्ये शांतीचे वातावरण निर्माण होईल.\n3 - वृश्चिक राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...\nऊँ ऐं क्लीं सौ:\n1 - या राशीच्या लोकांनी धन प्राप्तीसाठी दिवाळीच्या दिवशी विड्याच्या पानावर 'श्रीं' लिहून हे पान देवघरात ठेवावे. दररोज या पानाची पूजा करावी.\n2 - धनु राशीच्या लोकांनी दिवाळीच्या दिवशी रात्री लक्ष्मी पुजेसोबतच ५ गोमती चक्रांचे पूजन करावे. पूजा झाल्यानंतर हे गोमती चक्र तिजोरीत ठेवावेत. या उपायाने धनलाभ होईल.\n3 - धनु राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...\nऊँ ह्रीं क्लीं सौ:\n1 - खूप दिवसांपासून अडकेलेला पैसा परत मिळवण्यासाठी दिवाळीच्या दिवशी ईशान्य कोपर्यात दिवा लावून ठेवावा.\n2 - लग्न जमण्यात अडचण येत असेल तर दिवाळीच्या दिवशी विष्णूदेवाची पूजा करावी आणि पिवळे वस्त्र अर्पण करून पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा.\n3 - मकर राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...\nऊँ ऐं क्लीं सौ:\n1 - जोडीदारासोबत सतत वाद होत असतील तर दिवाळीच्या दिवशी खीर तयार करावी. लक्ष्मीला हा खिर नैवेद्य दाखवून स्वतः ग्रहण करावी.\n2- धन प्राप्तीसाठी दिवाळीच्या दिवशी नारळाच्या करवंटीमध्ये तुप टाकून लक्ष्मीसमोर दिवा लावावा.\n3 - कुंभ राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...\nऊँ ह्रीं ऐं क्लीं श्रीं\n1 - धन प्राप्तीसाठी दिवाळीच्या दिवशी एखाद्या लक्ष्मी मंदिरात जाऊन कमळाचे फुल आणि नारळ अर्पण करा.\n2 - धन लाभासाठी दिवाळीच्या दिवशी एखाद्या लक्ष्मी मंदिरात जाऊन कमळाचे फुल आणि नारळ अर्पण करा तसेच पांढर्या मिठाईचा नैवेद्य दाखवा. यामुळे तुमची आर्थिक अडचण दूर होईल.\n3 - मीन राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...\nऊँ ह्रीं क्लीं सौ:\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार\nघरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा कायम ठेवण्यासाठी नियमितपणे करत राहावेत हे काम\nवास्तूच्या 10 गोष्टी, यामुळे दूर होऊ शकते नकारात्मकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/resler-vilas-doifode-will-represent-jalna-district-in-maharashtra-kersi-compitation-held-in-pune/", "date_download": "2018-11-20T12:32:57Z", "digest": "sha1:LR6ICP3ZGXTXEPHMGK7WZGT6QX4A5OY5", "length": 8910, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पैलवान विलास डोईफोडेची महाराष्ट्र केसरीसाठी माती विभागातुन निवड", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपैलवान विलास डोईफोडेची महाराष्ट्र केसरीसाठी माती विभागातुन निवड\nअंबड तालुक्यातील भार्डी या ग्रामीन भागातील कुस्तीवीर कुस्ती क्षेत्रात भरारी घेत गत वर्षी माती विभागातील फायनल ट्रिपलमधे पै.विजय चौधरीला टक्कर दीलेला पै. विलास डोईफोडे करणार महाराष्ट्र केसरीसाठी जालना जिल्ह्याचे माती विभागातुन खुल्या गटाचे प्रतिनिधीत्वत करणार आहे. भुगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे दिनांक 20 ते 24 दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जालना जिल्ह्यातुन पै. विलास डोईफोडे यांची माती विभागातून आज जालना येथे निवड झाली.\nमागील वर्षी माती विभागातुन रौप्य पदक पटकावनारा पै. विलास डोईफोडे हा बिराजदार मामांच्या गोकुळ वस्ताद तालीम पुणे येथे महा.केसरी दत्ता गायकवाड, गरुड वस्ताद व किसन शेळके यांच्या मार्गदर्शना खाली सराव करतो. मागील वर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदवित माती विभागात फायनलला तीनवेळा महाराष्ट्र केसरी राहिलेल्या पै. विजय चौधरी बरोबर लढलेला विलास डोईफोडे अगदी शांत आणि संयमी स्वभाव असलेला आहे घरची बेताची परिस्थिती असताना निव्वळ कष्टाच्या व मेहनतीच्या जोरावर अनेक पदक मिळवत येवढ्या उंची वर गेलेल्या पैलवानाचे पाय मात्र जमिनीवर आहेत. प्रेमळ संवाद आणि विनयशीलता या सर्वांचा संगम पै. विलास डोईफोडे कडे आहे विलासने आतापर्यंत\nहिंद केसरी स्पर्धेत 97 कि. गटात काष्य पदक.\nभोसरी येथील महाराष्ट्र केसरी अधिवेशनात 84 कि. गटात सुवर्णपदक. बाणेर केसरीचे मानकरी आणि मैदानी फडात महाराष्ट्रातील अनेक नामवंत मल्लांना चित केलेला पैलवान विलास हे श्री. समर्थ सह. साखर कारखाना अंबड चे मानधन धारक पैलवान आहेत\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/shevgaon-news/", "date_download": "2018-11-20T12:23:28Z", "digest": "sha1:GFGMGXYAKIFT7YXTVIZVSSZ5KOX5FSKV", "length": 7782, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा ! शेवगाव ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोकाट जनावरांचा बंदोबस्त करा शेवगाव ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन \nशेवगाव: शहरात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा यासाठी व ग्रामस्थांच्या वतीने शेवगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. शेवगाव शहरात दिवसेंदिवस मोकाट जनावरांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. डुक्कर, कुत्रे, बैल गाई या प्राण्यांमुळे अनेकांवर जीवघेणा हल्लाही झालेला आहे. यामध्ये एकाही शाळेत जाणारी मुले जखमी झालेली आहेत. तरी या जनावरांचा बंदोबस्त नगरपरिषदेने तत्काळ करावा या मागणीसाठी शेवगाव ग्रामस्थांच्यावतीने शेवगावचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.\nतहशीलदार यांच्यावतीने गुंजाळ यांनी निवेदन स्वीकारले व नगरपरिषदेला या विषयावर तत्काळ कळविण्यात येईल असे त्यांनी सांगितले.\nयावेळी ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच सतीश पाटील लांडे, संजय नांगरे, वसंत गुरुजी लांडे,नगरसेवक वजीर पठाण, विक्रांत लांडे, तात्या पाटील लांडे, माऊली कराड, राहुल मगरे, तुषार पुरनाळे, रविंद्र लांडे, अनिल लांडे, संभाजी लांडे, बाबासाहेब नांगरे,राम नांगरे\nग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच…\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीत विजयासाठी शिवसेना भाजप महायुतीला आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे वाटत…\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://sic.maharashtra.gov.in/Site/Common/CICSICDecisionsMumbai.aspx?ID=C03C6042-217C-4A95-A4CA-F4832A3E39CA&Menu_ID=1", "date_download": "2018-11-20T12:04:15Z", "digest": "sha1:VIO5ZY27QUUV5IUWROPNM6TRZVVPIGXQ", "length": 5118, "nlines": 92, "source_domain": "sic.maharashtra.gov.in", "title": "Decisions - Aurangabad Bench: Maharastra State Information Commission", "raw_content": "\n1 2016 /रामाआ/सिआर/1903 श्रीमती उज्वला रघुनाथ डिकळे,मु.पो.पारडी ता.लोहा जि.नांदेड 26/06/2018 Download\n2 2018 /रामाआ/सिआर/दि 07/05/2018 दि.07 मे 2018 व्दितीय अपील सुनावणी निणर्य 07/05/2018 Download\n3 2018 /रामाआ/सिआर/दि 25/04/2018 दि.25 एप्रिल 2018 व्दितीय अपील सुनावणी निर्णय 25/04/2018 Download\n4 2018 /रामाआ/सिआर/दि 24/04/2018 दि.24 एप्रिल 2018 व्दितीय अपील सुनावणी निर्णय 24/04/2018 Download\n5 2018 /रामाआ/सिआर/दि 23/04/2018 दि.23 एप्रिल 2018 व्दितीय अपील सुनावणी निर्णय 23/04/2018 Download\n6 2017 /रामाआ/सिआर/दि 21/04/2018 दि.21 एप्रिल 2018 व्दितीय अपील सुनावणी निर्णय 21/04/2018 Download\n7 2017 /रामाआ/सिआर/दि 18/04/2018 दि.18 एप्रिल 2018 व्दितीय अपील सुनावणी निर्णय 18/04/2018 Download\n8 2017 /रामाआ/सिआर/दि 20/03/2018 दि.20/03/ 2018 व्दितीय अपील सुनावणी निणर्य कोर्ट नं.02 20/03/2018 Download\n10 2017 /रामाआ/सिआर/दि 05/03/2018 दि.05/03/ 2018 व्दितीय अपील सुनावणी निणर्य कोर्ट नं.02 05/03/2018 Download\nजुन्या आयोगाने जारी केलेले आदेश\nकें.मा.आ./रा.मा.आ.च्या अटी आणि शर्ती\nरा.मा.आ. च्या कामाचे वितरण\nमाहिती अधिकाराचे इतर दुवे\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे |\nप्रकाशन हक्क २०१४ राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र. सर्व हक्क सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7202-at-pune-spiritual-leader-dada-jp-vaswani-passed-away", "date_download": "2018-11-20T11:35:20Z", "digest": "sha1:PKFNDR752SAXTEG6YFNGCLREVST6OZ5Q", "length": 7057, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु दादा जे.पी.वासवानी यांच निधन... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nप्रसिद्ध अध्यात्मिक गुरु दादा जे.पी.वासवानी यांच निधन...\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nसाधु वासवानी मिशनचे प्रमुख आणि आध्यात्मिक गुरू दादा जे.पी.वासवानी यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. दादांनी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान वयाच्या 99व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.\nगुरू दादा जे.पी.वासवानी यांनी कायम शाकाहार आणि प्राणी हक्कांना प्रोत्साहन दिले. धर्मनिरपेक्ष आध्यात्मिक गुरु अशी त्यांची ओळख होती.\nत्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी साधु वासवानी मिशनमध्ये ठेवण्यात आले आहे. दादा वासवानी यांचा जन्म पाकिस्तानात सिंध प्रांतातील हैद्राबाद येथे 2 ऑगस्ट 1918 रोजी झाला.\nत्यांचे पुर्ण नाव जनश पहलराज वासवानी होते वासवानी हे पेशाने हैद्राबाद ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षक होते. पुण्यात त्यांच्या साधू वासवानी मिशनचे मुख्यालय असून जगभर त्यांचे आध्यात्मिक केंद्रदेखील आहे.\nदादा वासवानी 2 ऑगस्ट रोजी आपल्या वयाची शंभरी पूर्ण करणार होते. मात्र त्याआधीच त्यांचे निधन झाल्याने मिशन आणि त्यांच्या जगभरातील अनुयायांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.\nब्लू व्हेल गेमच्या नादात मुलाने जीव गमावला असता...\nदगडूशेठ बाप्पाला भरजरी 'अलंकार' \n....म्हणून 'त्या' तरुणाने डॉक्टरवर केले कोयत्याने सपासप वार\nहजारो घराण्यांचे कुलदैवत असलेली तुळजापूरची तुळजाभवानी\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/tech/7250-whatsapp-new-feature-coming-soon-in-india", "date_download": "2018-11-20T11:20:11Z", "digest": "sha1:HJQCKPTDSL2RPX2U2RDHHNPIP3VFSO5N", "length": 6959, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "व्हॉट्सअॅपचं नवं फिचर, आता करता येणार नाही मेसेज फॉरवर्ड... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nव्हॉट्सअॅपचं नवं फिचर, आता करता येणार नाही मेसेज फॉरवर्ड...\nनुकताच व्हॉट्सअॅपवरील फेक मेसेजमुळे काही खळबळजनक घटना घडल्या आहेत ज्यामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.\nतसेच व्हॉट्सअॅपवरील फेक मेसेजमुळे अनेकजण कोणत्याही माहितीशिवाय त्या मेसेजवर विश्वास ठेवतात.\nया सर्व घटनांना लक्षात घेता फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी भारत सरकारने धाडलेल्या नोटीसनंतर व्हॉट्सअॅपतर्फे ठोस पाऊलं उचलण्यात आलं आहे.\nयामुळे भारतीयांच्या व्हॉट्सअॅप वापरातून एक फिचर कायमचे काढून टाकण्यात येणार आहे.\nभारतीयांसाठी मेसेज पाठवण्याची मर्यादादेखील ठरवून देण्यात आली आहे.\nत्यामुळे भारतीय युजर्सना आता क्विक फॉरवर्ड बटणाचा उपयोग करता येणार नाही. मीडिया मेसेजच्या ऑप्शननंतर क्वीक फॉरवर्डचे ऑप्शन येते.\nमात्र युजर्सना आता याचा वापर मर्यादित करता येणार आहे. व्हॉट्सअॅपने केवळ भारतीयांसाठीच हे बदल केले आहेत.\nफेक न्यूजवर आळा घालण्यासाठी भारत सरकारने धाडलेल्या नोटीसनंतर व्हॉट्सअॅपतर्फे ठोस पाऊल\nभारतीयांसाठी मेसेज पाठवण्याची मर्यादादेखील ठरणार\nभारतीय युजर्सना आता क्विक फॉरवर्ड बटणाचा उपयोग करता येणार नाही\nकेवळ भारतीय युजर्ससाठीचं व्हॉट्सअॅपचा हा बदल\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/ganeshotsav-2018-mumbai-goa-road-potholes/", "date_download": "2018-11-20T12:28:54Z", "digest": "sha1:ADGFVOQYR7DLZNG2OWVNHNAFGSVD3D4D", "length": 21526, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "गणपती बाप्पा मोरया, चाकरमान्यांनू खड्डे मोजत या! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात नांदेडच्या स्वरालीने उडवली धमाल\nशिवसेनेचा दणका,दुरावस्था झालेल्या रस्त्याची डागडुजी\nएमआयडीसीतील अग्निशमन केंद्राचे उद्घाटन रखडले\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nगणपती बाप्पा मोरया, चाकरमान्यांनू खड्डे मोजत या\nपनवेल-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या नावाखाली चाललेली हळुवार मलमपट्टी आणि रस्त्यावर पडलेले लाखो खड्डे पाहता रविवार 9 तारखेच्या आधी महामार्गावरील खड्डे बुजविणे अशक्यच आहे. यामुळे गणेशोत्सव काळात चाकरमान्यांची आजपर्यंत जेवढी रखडपट्टी झाली नाही तेवढी यंदा होणार आहे. परिणामी या मार्गावरून सावंतवाडीपर्यंत जाण्यास 20 तासांहून अधिक तास लागणार आहेत.\nगणेशोत्सव जवळ आला की दरवर्षी पनवेल-गोवा महामार्गाची आठवण चाकरमान्यांना आणि राज्यकर्त्यांना होते. यंदाही ती झाली आणि राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील महामार्गाने तडक कुडाळच्या झारापपर्यंत पोहोचले. यावेळी अनेक राज्यकर्त्यांनी पाटील यांची गाडी अडवून खड्डे कधी बुजविणार, असा जाब विचारला आणि 9 सप्टेंबरपूर्वी खड्डे बुजविणार असे सांगून पाटील यांनी आपला मार्ग मोकळा केला. पण खरोखरच महामार्गावर पडलेले खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजणार का, असा प्रश्न सध्या चाकरमान्यांसमोर निर्माण झाला आहे.\nसध्या पनवेल-झाराप या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. एकूण 14 ठेकेदारांच्या माध्यमातून हे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याच्या प्रयत्नात सरकार आहे. त्यादृष्टीने वेगही घेतला आहे. पळस्पे ते इंदापूर आणि इंदापूर ते पोलादपूर या मार्गाचे गेली सहा वर्षे रखडलेल्या कामामुळेच पनवेल-गोवा महामार्गाचा पुरता चुराडा झाला. हे काम वेळेत पूर्ण झाले असते तर चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला असता; परंतु आता थेट झारापपर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे जुन्या महामार्गावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. हे खड्डे लाखाहून अधिक आहेत. त्यात जागोजागी पडणारा पाऊस पाहता पुढील चार दिवसांत म्हणजे 9 सप्टेंबरपूर्वी हे खड्डे भरणे निव्वळ अशक्यच आहे.\nसार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या सूचनेनुसार ठेकेदारांनी संगमेश्वर, चिपळूण, लांजा अशा ठिकाणी खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवातही केली आहे, पण पडणारा पाऊस पाहता बुजवलेले खड्डे कितपत तग धरतील हा प्रश्नच आहे. एकंदरीत दरवर्षीपेक्षा यंदा चाकरमान्यांची सॉलीड रखडपट्टी होणार. सावंतवाडीपर्यंत पोहोचण्यास 20 तासांहून अधिक वेळ लागणार.\nमहामार्गाचे चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम व त्यात रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे चाकरमान्यांची पुरती रखडपट्टी होणार असली तरी याचा फायदा महामार्गावरील हॉटेलमालकांना होणार आहे. लाखो लोकांची न्याहारी, जेवण, पाणी आणि चहा-बिस्किटांची चोख व्यवस्था या हॉटेलचालकांना अहोरात्र करावी लागणार आहे. कारण ही अखेरची संधी त्यांना मिळणार आहे. पुढील वर्षी महामार्गाचे काम 60 टक्क्यांहून अधिक पूर्ण होणार व गाडय़ा वेगाने पुढे सरकणार.\nमुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी आणि त्यामुळे होणारी रखडपट्टी पाहता सिंधुदुर्ग जिह्यासह लांजा, राजापूरमधील सर्व चाकरमानी मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गाने प्रवास करण्याची शक्यता आहे. या मार्गावर जागोजागी असलेले टोलनाके आणि लोणावळा, खंबाटकी घाट पाहता या मार्गावरही वाहतुकीची कोंडी होणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबाप्पा, काय ही महागाई\nपुढीलअनावश्यक याचिका दाखल करू नका-सर्वोच्च न्यायालय\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nएमआयडीसीतील अग्निशमन केंद्राचे उद्घाटन रखडले\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nफुंडे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://sic.maharashtra.gov.in/Site/Common/CICSICDecisionsMumbai.aspx?ID=C03C6042-217C-4A95-A4CA-F4832A3E39CA&Menu_ID=2", "date_download": "2018-11-20T12:03:29Z", "digest": "sha1:PVIBBE4H4NBQMVLWT2HIWVDGW3RSVYQX", "length": 5873, "nlines": 90, "source_domain": "sic.maharashtra.gov.in", "title": "Complaints - Aurangabad Bench: Maharastra State Information Commission", "raw_content": "\n2 2014/रामाआ/तक्रार/सिआर/7036 श्री सुधाकरराव विश्वनाथराव भाकरे सिडको औरंगाबाद विरुध्द जमाअ तथा उपशिणाधिकारी मा जि प औरंगाबाद 27/04/2015 Download\n3 2014/रामाआ/तक्रार/सिआर/0050 श्री नरवणे श्रीराम वैजीनाथ बीड विरुध्द जमाअ तथा सदस्य सचिव विभागीय जातपडताळणी समिती समाज कल्याण औरंगाबाद 08/04/2015 Download\n4 2014/रामाआ/तक्रार/सिआर/0408 श्री बळवंत गंगाधर तळेगावकर औरंगाबाद विरुध्द सहाय्यक अभियंता महावितरण मोताळा(ग्रा)जि.बुलाडाणा 08/04/2015 Download\n5 2015/रामाआ/तक्रार/सिआर/0569 श्रीमती आशा गायसमुद्रे मु.पो. ता. धारुर जि.बीड विरुध्द जमाअ तथा लिपीक नगर परिषद ता.धारुर जि.बीड 24/02/2015 Download\n6 2014/रामाआ/तक्रार/सिआर/0141 श्रीमती सरस्वती मोरे नंदनवन कॉलनी औरंगाबाद विरुध्द जमाआ तथा उपअ‍ंभियता नगररचना वि मनपा औबाद 13/02/2015 Download\n7 2014/रामाआ/तक्रार/सिआर/0144 श्री बालाजी किशनराव शिंदे जिल्हा परभणी विरुध्द शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नांदेड 31/01/2015 Download\n8 2013/रामाआ/तक्रार/सिआर/0313 श्री.श्रीराम व्यंकटराव जोशी, जिल्हा परभणी 21/07/2014 Download\n9 तक्रार क्रमांक 2013/रामाआ/तक्रार/सिआर/136- श्री.हेमंत कापडिया व इतर रा.औरंगाबाद विरुध्द जि.टी.एल.मुंबई 18/11/2013 Download\nजुन्या आयोगाने जारी केलेले आदेश\nकें.मा.आ./रा.मा.आ.च्या अटी आणि शर्ती\nरा.मा.आ. च्या कामाचे वितरण\nमाहिती अधिकाराचे इतर दुवे\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे |\nप्रकाशन हक्क २०१४ राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र. सर्व हक्क सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-rain-kolhapur-maharashtra-11455", "date_download": "2018-11-20T12:29:16Z", "digest": "sha1:ECKRYRRISBJSJAYI6MGCMEKHP6BVCI7V", "length": 17737, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, heavy rain in kolhapur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर कायम\nकोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर कायम\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात शनिवारी (ता. १८) दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने या धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले होते. राधानगरी धरणातून ७ हजार क्‍यूसेकहून अधिक पाणी भोगावती नदीपात्रात सोडले जात असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.\nकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात शनिवारी (ता. १८) दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने या धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले होते. राधानगरी धरणातून ७ हजार क्‍यूसेकहून अधिक पाणी भोगावती नदीपात्रात सोडले जात असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.\nदूधगंगा धरणातून सर्वाधिक ७५०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. घटप्रभा प्रकल्पातून प्रतिसेकंद ५ हजार क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याचे पाटबंधारे विभागातून सागंण्यात आले. चिकोत्रा वगळता इतर सर्व प्रकल्प ९५ ते १०० टक्के इतके भरले आहे. चिकोत्रा धरणात ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. पूर्वेकडील तालुक्‍यात मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. या तालुक्‍यांत शनिवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने येत्या दोन दिवसांत धरणांमधून आणखी पाणी सोडले जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्‍यताही निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीचे पाणी दोन दिवसांपूर्वीच पात्राबाहेर पडले आहे. इतर नद्यांचे पाणीदेखील कोणत्याही क्षणी पात्राबाहेर पडण्याचा धोका असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.\nनद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचे पाण्याखाली जाणाऱ्या बंधाऱ्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी(ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंत ४० बंधारे पाण्याखाली गेले होते. यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील तारळे, शिरगांव, हळदी, राशिवडे, खडक कोगे व सरकारी कोगे हे सहा बंधारे पाण्याखाली आहेत. वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, कोडोली, शिरगाव व खोची हे पाच बंधारे पाण्याखाली आहेत. दूधगंगा नदीवरील सुळंबी, सुळकुड, सिद्धनेर्ली, बाचणी, दत्तवाड, कसबा वाळवे व तुरूंबे हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. तुळशी नदीवरील बीड हा एक बंधारा पाण्याखाली आहे. कुंभी नदीवरील कळे हा एक बंधारा पाण्याखाली आहे.\nवेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, कुरणी, सुरुपली, बस्तवडे व चिखली हे सहा बंधारे पाण्याखाली आहेत. ताम्रपर्णी नदीवरील कुतनवाडी हा एक बंधारा पाण्याखाली गेला आहे. कासारी नदीवरील यवलूज, ठाणे आळते, पुनाळ तिरपन हा तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर घटप्रभा नदीवरील पिळणी, कानडी सावर्डे, बिजूर भोगोती हे तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक ५३.५० मि.मी. पावसाची नोंद झाली.\nतालुकानिहाय पाऊस (मि.मी.) ः हातकणंगले ३.२५, शिरोळ १.२८, पन्हाळा ६.२९, शाहुवाडी ३५.८३, राधानगरी ४६.५०, करवीर १३.००, कागल २१.८६, गडहिंग्लज १५.००, भुदरगड ३१.४०, आजरा ३६.०० व चंदगड २२.६६.\nधरण पाऊस पाणी हवामान सावर्डे कागल गडहिंग्लज भुदरगड चंदगड\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-11-20T11:20:37Z", "digest": "sha1:DEHAZKUGTO2XL7TNNAV6Z3WULJN6RX3Z", "length": 8820, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सर्जिकल स्ट्राईक मोहिमांसाठी तयार राहण्याची गरज | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसर्जिकल स्ट्राईक मोहिमांसाठी तयार राहण्याची गरज\nसंरक्षण विषयक अभ्यासक मारुफ रझा यांचे मत\nपुणे- पाकिस्तानला बहुतांश नद्या भारतीय भूमीवरून वाहतात. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध दबाव तंत्र म्हणून या नद्यांच्या पाण्याचा विचार करणे भारताला शक्‍य आहे, असे मत संरक्षण विषयक अभ्यासक मारुफ रझा यांनी व्यक्‍त केले. तसेच भारताने भविष्यात सर्जिकल स्ट्राईकसारख्या मोहिमांसाठी तयार राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग आणि यशवंतराव चव्हाण नॅशनल सेंटर ऑफ इंटरनॅशनल सिक्‍युरिटी ऍन्ड डिफेन्स ऍनालिसिस यांच्यातर्फे आयोजित यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. “भारत-पाकिस्तान संबंधामधील भूसामरिक परिस्थिती’ हा व्याख्यानाचा विषय होता. लष्कराच्या दक्षिण कमांडचे कमांडंट लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय खरे उपस्थित होते.\nमारुफ रझा म्हणाले, “भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध सुधारण्यासाठी अनेक चर्चा घडवून आणण्यात आल्या, मात्र कोणत्याही चर्चेबाबत पाकिस्तान गंभीर नाही. हाफीज सईद सारख्या कुख्यात दहशतवाद्यांवर भारत मोठी बक्षिसे का लावत नाही, असा प्रश्‍न देखील त्यांनी उपस्थित केला. पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही एकट्या बॉम्बे स्टॉक एक्‍सचेंजच्या निम्मी असल्याने या दोन्ही देशांची कोणत्याही बाबतीत तुलना शक्‍य नाही.’\nडॉ. करमळकर म्हणाले, भूरचना शास्त्राचा अभ्यासक म्हणून 1982 पासून अनेकदा नियमित कारगिल परिसरात जाणे होत असे. पुढे अनेक वर्षांनी युद्धामुळे कारगिलचे नाव सर्वांना परिचित झाले, मात्र भूरचना शास्त्राच्या दृष्टीने ही तो परिसर समृद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. विजय खरे यांनी प्रास्ताविक केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleश्रीक्षेत्र भीमाशंकर ‘खेड’ तालुक्‍यात\nNext articleपुजारा विराटइतकाच महत्त्वाचा खेळाडू – सौरव गांगुली\n40 लाख नागरिकांना “अन्नसुरक्षा’चा लाभ\nवायू प्रदूषण मोजणी यंत्रणाच कालबाह्य\nप्रशासनाच्या विसंवादात कालवाग्रस्तांची मदत रखडली\nबनावट पासप्रकरणी गुप्तहेरांची पथके\nशासकीय कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती\nविविध भूमिकांमधून पुलंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/5767-fan-leaves-her-property-to-actor-sanjay-dutt", "date_download": "2018-11-20T12:09:21Z", "digest": "sha1:KCN5ODXIK5TZBSWQ2AFIHKPMIT2L54DA", "length": 8604, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "संजय दत्तला, फॅन कडून अनोखी भेट - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसंजय दत्तला, फॅन कडून अनोखी भेट\nबॉलिवूड कलाकारांसाठी त्यांचे चाहते, आपलं त्यांच्याबद्दलचं प्रेम आणि आपुलकी निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त करत असतात. अशाचं एका फॅनची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. संजय दत्तच्या एका फॅन ने आपल्या सेफ डिपॉझिटमधील सर्व रक्कम संजय दत्तच्या नावे केली आहे.\nसंजय दत्तची फॅन निशी त्रिपाठी यांचं 15 जानेवारी रोजी दिर्घ आजाराने निधन झालं. त्या 62 वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर काही दिवसांनी, त्यांचं मृत्यूपत्र परिवारासमोर वाचून दाखवण्यात आलं. या मृत्यूपत्राचं वाचन झाल्यानंतर, त्रिपाठी परिवाराला आश्चर्याचा जबर धक्का बसला आहे. कारण निशी त्रिपाठी यांनी आपली सर्व संपत्ती कुटुंबियांच्या नावावर न करता चक्क बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांच्या नावावर केल्याचं समोर आलं.\nसंजय दत्तला 29 जानेवारी 2018 ला पोलिसांनी फोन केला. पंधरा दिवसांपूर्वी निशी यांच निधन झालं असून त्यांनी आपल्या बॅंक खात्यातील रक्कम आणि बॅंक लॉकरमधील ऐवज तुमच्या नावे केली आहे, असे पोलिसांनी संजय दत्तला त्यावेळी सांगितले.\nबँकेला लिहिलेली पत्रं समोर आल्यावर, निशी या संजय दत्तच्या इतक्या मोठ्या चाहत्या आहेत, हे त्रिपाठी कुटुंबालाही त्यांच्या मृत्यूनंतरच समजलं. कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्यानं निशी यांचं लॉकर उघडण्यात आलं नाही. निशींचा पैसा किंवा संपत्ती याच्याशी आपला काहीएक संबंध नाही, ती सर्व संपत्ती त्रिपाठी कुटुंबालाचं मिळायला हवी, असं संजय दत्तने आपले वकील सुभाष जाधव यांच्या माध्यमातून कळवलं आहे. संजय दत्तने यातील एका पैसाही घेण्यास नम्रपणे नकार दिला आहे\nनिशी यांनी मृत्यूच्या काही महिने आधी बॅंकेकडे नामांकन अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये ‘फिल्मस्टार संजय दत्त’ असा उल्लेख असून त्याचा पाली हिलमधील पत्ता लिहिला आहे. त्रिपाठी कुटुंबाने याबाबत काही स्पष्टिकरण देण्यास नकार दिला आहे.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-222791.html", "date_download": "2018-11-20T12:08:51Z", "digest": "sha1:L2VMV3SFHG6EPQD7W5GYGSD35RYEZO5I", "length": 33448, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तुर्कस्तानचं फसलेलं बंड...", "raw_content": "\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nविनोद राऊत, सिनीअर प्रोड्यूसर, आयबीएन लोकमत\nतुर्कस्तानमध्ये लोकनियुक्त सरकार उलथवून पाडण्याचा लष्कराचा चौथा प्रयत्न फसलेला आहे. मात्र या उठावाने तुर्कीची वाटचाल प्रगल्भ लोकशाहीकडे होईल असं चित्र सध्यातरी दिसत नाही. या उठामागची कारणं, भविष्यातील धोका यावर सविस्तर नजर टाकूयात...\nतुर्कीमध्ये लष्कराने उठाव का केला\nतुर्कस्तानमध्ये आजही लष्कराला सेक्युलर संविधानाचे गार्डियन अर्थात संरक्षक समजले जातात. मुस्तफा केमाल अतातुर्क यांनी निधर्मी तुर्कस्तानचा पाया रचला होता, त्याच संरक्षण करण्याची नैतिक जबाबदारी कमालीच्या निधर्मी असलेल्या लष्करावर सोपवली आहे. तुर्कीमध्ये इस्लामीकरणाचा डाव लष्कराने वेळोवेळी हाणून पाडला आहे. त्याशिवाय कुर्दीश बंडखोराविरुद्धची लष्कराची सात्यत्याची कामगिरी बघता लष्कराबद्दल तुर्कीच्या जनतेमध्ये आदराचं स्थान आहे.\nमात्र रेसेप इर्दोगान सत्तेवर आल्यापासून इस्लामीकरणाची प्रक्रिया सुरू झालीय. लष्कराचा त्याला कायम विरोध होता. त्यामुळे लष्कराला कमजोर करण्याची मोहीम इर्दोगान यांनी सत्तेवर येताच सुरू केली. सत्ता उलथवण्याचा कट या नावाखाली गेल्या काही वर्षांपासून शेकडो लष्करी अधिकार्‍यांना, पोलिसांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्याशिवाय इर्दोगान यांची अडवणूक करणार्‍या शेकडो न्यायाधीशांनासुद्धा बरखास्त करण्यात आलं. लष्कराला बॅरॅकमध्ये ठेवण्याचा इर्दोगान यांचा प्रयत्न होता, यामुळे लष्करात धुसफूस सुरूच होतीच. आपल्या ध्येयधोरणाला विरोध करणार्‍या मीडियालाही इर्दोगान यांनी सोडलं नाही, त्यांची गळचेपी करण्याचा उद्योग सुरूच होता. त्याहीपुढे जाऊन घटनेत बदल करून शक्तिशाली राष्ट्रपती व्यवस्था आणून सत्ता एकवटण्याकडे इर्दोगान यांची वाटचाल सुरू झाली होती. इर्दोगान यांची लोकप्रियता, सातत्याने जिंकलेल्या निवडणुका त्यामुळे इर्दोगान यांना लष्कराशिवाय आव्हान देणारं कुणी उरलं नव्हतं, त्यामुळे लष्करानं त्यांच्याविरुद्ध बंड केलं...\nलष्कराचं बंड का फसलं\nआतापर्यंत तुर्कीच्या लष्करानं केलेला हा चौथा उठाव होता. मात्र यावेळच्या बंडामध्ये लष्करातील सर्व जनरल्स, अधिकारी, सर्व तुकड्यासुद्धा सहभागी झाल्या नव्हत्या. मुळातच या बंडाला सर्व थरातील लष्करी अधिकार्‍यांचा पाठिंबा नव्हता. त्याचं मुख्य कारण म्हणजे राष्ट्रपती इर्दोगान यांनी अनेक लष्करी अधिकार्‍यांना हटवून आपल्या सोयीचे अधिकारी बसवले होते. अनेक मोठ्या लष्करी अधिकार्‍यांना थेट जेलमध्ये पाठवणार्‍या इर्दोगान यांना आव्हान देण्याची मानसिकता अनेक लष्करी अधिकार्‍यांची नव्हती. त्यामुळे या कटामध्ये हवाई दल, पोलीस ऍकॅडमीचे काही अधिकारी सहभागी झाले होते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या बंडाचं नीट नियोजन केलं गेलं नव्हतं.\nबंडाच्या पहिल्या टप्प्यात सर्व महत्त्वाच्या लष्करी तळ, विमानतळ, सरकारी कार्यालयं,पक्षाची मुख्यालयं ताब्यात घेण्यात आली नाही. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना, पंतप्रधानांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न बंडखोरांनी केला नाही. महत्त्वाच्या सरकारी वृत्तसंस्था, वृत्तवाहिन्यांचं प्रक्षेपण लष्करानं सुरूच ठेवू दिलं. म्हणायला सीएनएन तुर्की या वाहिनीचा लष्करानं ताबा घेतला, मात्र त्यांना थेट प्रसारण बंदच करता आलं नाही. काही तासांत ऍपलच्या फेस मीडिया नावाच्या ऍप्सचा वापर करून इर्दोगान यांनी जनतेला रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं आणि क्षणार्धातच हजारोंच्या संख्येने इर्दोगान समर्थक रस्त्यावर उतरले, जनतेवर गोळ्या चालवणे कुठल्याही लष्कराला शक्य नाही. त्याहीपुढे इर्दोगान थांबलेल्या हॉटेलवर लष्कर अर्धा तास उशिराने उतरलं, तोपर्यंत ते इस्तंबूल विमानतळावर पोहोचले होते. म्हणजे लष्करानं बंडाचं केलेलं नियोजन अत्यंत ढिसाळ होतं.\nलष्करी बंडानंतरची परिस्थिती काय आहे\nकटादरम्यान 264 जण ठार झालेत. यामध्ये उठाव समर्थक आणि विरोधकांचा समावेश आहे तर 1500 पेक्षा अधिक नागरिक जखमी झालेत. तुर्कीमध्ये फसलेल्या बंडानंतर इर्दोगान यांनी मोठ्या प्रमाणावर धरपकड सुरू केली आहे. ब्लॉग लिहीपर्यंत 35 हजार लोकांना नोकरीवरून बरखास्त करण्यात आलंय, अटकही करण्यात आली आहे. यामध्ये लष्करी जवान, अधिकारी, पोलीस अधिकारी, 3 हजार न्यायाधीश यांचा समावेश आहे. शिवाय घटनात्मक खंडपीठाच्या दोन न्यायाधीशांचा समावेश आहे. आतापर्यंत 30 राज्यपाल, जनरल्स, ऍडमिरल्सला बरखास्त करण्यात आलंय. त्याशिवाय 24 हजार शिक्षकांना , 1577 विद्यापीठातील प्राध्यापकांवर बरखास्तीची कारवाई केली आहे. फताउल्ला गुलेन समर्थक आणि बंडखोरांशी सहानूभूती असल्याच्या आरोपाहून ही कारवाई सुरुच राहणार आहे.ही धरपकड काही काळ सुरूच राहण्याचे संकेत सरकारनं स्पष्टपणे दिलेत.\nयुरोपियन महासंघात सहभागी होण्यासाठी तुर्कीने काही वर्षांपूर्वी फाशीची शिक्षा रद्द केली होती. मात्र या घटनेच्या निमित्तानं राष्ट्रपती इर्दोगान यांनी फाशीची शिक्षा पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. तुर्कीने या कटाचा मुख्य सूत्रधार ठरवत पेनेनसिल्वियात निर्वासित म्हणून राहत असलेल्या अताउल्ला गुलेन यांना तुर्कीच्या ताब्यात देण्याची मागणी अमेरिकेकडे केली आहे. या निमित्तानं लष्करात पडलेली उभी फूट स्पष्टपणे दिसली आहे. शरणागती पत्करलेल्या लष्करी जवानांना अत्यंत हीन वागणूक देतानाच चित्र सर्वत्र दिसलंय. ''लष्कराचं बंड हे आमच्यासाठी देवाने दिलेलं वरदान आहे, आता आम्ही लष्कराची साफसफाई करणार\", या वाक्यातून इर्दोगान यांचे मनसुबे आपणाला सहज कळू शकतात.\nबंड फसल्याने तुर्कीची वाटचाल प्रगल्भ लोकशाहीकडे होईल का\nखरं तर लष्करानं उठाव केल्यानंतर पहिल्यांदाच तुर्कीमध्ये राजकीय एकजुटीचं चित्र दिसलं. लष्कराच्या उठावाला सर्व पक्षांनी एकदिलाने विरोध केला. या एकजुटीचा फायदा घेऊन राष्ट्राध्यक्षांनी देश एकसंध करून लोकशाही अधिक मजबूत करण्याची संधी होती. मात्र दोन दिवसांतच इर्दोगान यांचे मनसुबे स्पष्ट झालेत. मनाचा मोठेपणा न दाखवता त्यांनी या संधीचा फायदा लष्कर, न्यायव्यवस्थेतून विरोधकांचा नायनाट करण्यासाठी सुरू केला आहे. इर्दोगान यांच्या हुकूमशहा पद्धतीच्या वागण्याला अनेक देशवासीयांचा विरोध आहे. उठाव करणार्‍या बंडखोरांना फासावर चढवण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट आहे. उठाव अपयशी ठरल्यानंतर ज्या पद्धतीनं लष्करी जवानांना वागणूक देण्यात आली. त्यामुळे लष्करातला एक वर्ग कायम अस्वस्थ राहणार आहे. त्याशिवाय प्रशासकीय यंत्रणा आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांचा आहे. त्याचा पुढचा टप्पा या व्यवस्थेचं इस्लामीकरण करण्याचा असणार आहे. त्यामुळे सध्यातरी इर्दोगान यांची वाटचाल हुकूमशहा राजवटीकडे सुरू असल्याचं दिसतंय.\nतुर्कीमधल्या अस्वस्थतेचा परिणाम आयसिसविरुद्धच्या लढाईवर होऊ शकतो का\nआयसिसविरोधातील लढाईत तुर्की महत्त्वाची भूमिका बजावतोय. सीरियाची मोठी सीमा तुर्कीला लागून आहे, त्यामुळे स्वाभाविकच सीरिया, इराकमध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धाचा मोठा परिणाम तुर्कीवर झालाय. नेमक्या याच काळात कुर्दीश बंडखोरांनीही मान वर काढली आहे. आयसिसवर हल्ला चढवण्यासाठी नाटो, प्रकर्षाने अमेरिकन लढाऊ विमानं तुर्कीचं लष्करी तळ वापरतात. लष्करी उठावावेळी तुर्कीनं अमेरिकन विमानांच्या उड्डाणाला मनाई केली होती. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे निर्वासितांचा लोंढा मोठ्या प्रमाणात युरोपच्या दिशेने वळला होता. हा लोंढा थांबवण्यासाठी युरोपने तुर्कीची मदत घेतली आहे. निर्वासितांना सामावून घेण्यासंदर्भात युरोप-तुर्कीमध्ये करारसुद्धा झालाय. युरोपमधून सीरियात जाणार्‍या शेकडो जिहादी तरुणांना तुर्कीने परत पाठवलंय किंवा त्यांची माहिती युरोपला पुरवली आहे.\nरमजानच्या काळात इस्तंबूल विमानतळावर झालेला बॉम्बस्फोट, शहरात झालेले बॉम्बस्फोट बघता तुर्की दहशतवादाच्या उंबरठ्यावर असल्याचं स्पष्ट झालंय. अशावेळी या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणारं तुर्कीचं लष्कर मात्र दुभंगलेल्या अवस्थेत दिसतंय. विशेषत: लष्करी उठावानंतर लष्करातील एक मोठा घटक अस्वस्थ आणि मनोधैर्य गमावलेल्या परिस्थितीत आहे. त्याचा परिणाम दहशतवादविरोधातील लढाईवर होणार हे स्पष्ट आहे. नाटो, युरोपियन महासंघ आणि अमेरिकेनं इर्दोगान यांनी सुरू केलेली धरपकड, दडपशाहीचा जाहीर निषेध केलाय. त्यामुळे आपल्या वागण्याच्या पद्धतीत बदल न केल्यास त्याचे परिणाम तुर्कस्तानच्या युरोप, अमेरिकेच्या संबंधांवर होतील - प्रकर्षाने दहशतवादाविरोधातल्या लढाईवर होईल.\nलष्करी उठाव मोडून काढल्यावर राष्ट्राध्यक्ष इर्दोगान यांची सत्तेवरची पकड मजबूत झाली आहे\nसातत्याने निवडणुका जिंकणार्‍या रेसेप इर्दोगान यांनी या निमित्तानं आपली सत्तेवरची पकड मजबूत केली आहे. त्यांची लोकप्रियता खूप मोठी आहे, त्यांच्या एका हाकेवर हजारो जनता रस्त्यावर उतरली. मात्र यामध्ये त्यांच्या समर्थकांचा भरणा मोठ्या प्रमाणावर होता. 85 हजार मशिदीवरून बंड मोडून काढण्याचं आवाहन करण्यात आलं, यावरून इर्दोगान यांची धार्मिक पकड दिसून येते. मात्र लष्कराचे अधिकार काढण्याची आणि दडपशाही करण्याची प्रक्रिया कित्येक वर्षांपासून राबवूनही लष्करानं बंड केलंच. यावरून इर्दोगान यांच्याविरुद्ध एक मोठा वर्ग आहे हेसुद्धा स्पष्ट झालंय. अशीच दडपशाही सुरू ठेवल्यास इर्दोगान यांच्याविरुद्ध हळूहळू असंतोष निर्माण होईल. त्याहीपुढे दहशतवादाविरोधातील लढाई पुढे नेण्यासाठी त्यांना सर्वांना सोबत घेऊन जावं लागेल. त्यांच्यापुढील सर्वात मोठं आव्हान ते कसं निभवतात त्यावर त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे.\nया उठावाचा मास्टरमाईंड खरंच फताउल्ला गुलेन आहे का\nफताउल्ला गुलेन हे तुर्कीमधील लोकप्रिय मुस्लीम धर्मगुरू आहेत. 1999 मध्ये तत्कालीन तुर्की सरकारविरुद्ध कारवाईचा आरोप झाल्यानंतर गुलेन यांना तुर्की सोडून अमेरिकेत पळ काढावा लागला होता. गुलेन हे स्वयंघोषित धर्मगुरू आता पेनसिल्वेनिया राज्यात विजनवासात राहतात. मात्र तुर्कीच्या अनेक घटकांवर विशेषत: शिक्षण, पोलीस, न्यायव्यवस्थेवर त्यांच्या विचारसरणीचा प्रभाव आहे. गुलेन यांच्या शिक्षण संस्था जगभर पसरलेल्या आहेत. त्या माध्यमातून ते आधुनिक इस्लामची शिकवण देतात . या माध्यमातून त्यांचा आजही तुर्कीच्या व्यवस्थेवर प्रभाव कायम आहे. महत्त्वाचं म्हणजे काही वर्षांपूर्वी इर्दोगान यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. मात्र पुढे त्यांचे इर्दोगान यांच्यासोबतचे संबंध बिघडले, ते टोकाला गेले. त्यानंतर इर्दोगान यांनी गुलेन यांच्यावर सातत्यानं सरकार उलथवून लावण्याचा आरोप केला. अमेरिकेकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली, मात्र पुरेसे पुरावे नसल्याचं कारण देत अमेरिकेनं गुलेन यांना परत पाठवण्यास कायम नकार दिलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: turkeyvinod rautइस्तानबूल-तुर्कस्तानबॉम्बस्फोटविनोद राऊतविमानतळ\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/suicide/videos/", "date_download": "2018-11-20T11:23:19Z", "digest": "sha1:QT2OG4WI2GXLLXVW5WDHURNVSUNUFFEC", "length": 11267, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Suicide- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nVIDEO: मुंबईच्या लोकलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, क्षणात संपलं असतं आयुष्य पण...\nमुंबईच्या लोकलमध्ये गर्दुल्याने धुमाकूळ घालण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. नेमका हा व्हिडीओ कोणत्या स्टेशनचा आहे हे समोर येत आलं नसलं तरी आता व्हिडीओच्या माध्यमातून रेल्वे पोलीस या गर्दुल्याचा शोध घेत आहे. गर्दुला लोकलमध्ये चढल्याने सामान्य प्रवाशी घाबरले. काही प्रवाश्यांनी ओरडल्यामुळे चालत्या लोकलमधून गर्दुल्यानी उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवाश्यांनी त्याला पकडल्याने गर्दुल्याचा जीव वाचला. मात्र स्टेशन येताच त्याने तिथून पळ काढला. या गोंधळामुळे सामान्य प्रवाश्यांना नाहक त्रास झाला. या घटनेमुळे रेल्वेकडून पुरवली जाणारी सुरक्षा किती बोथट आहे हे लक्षात येत.\nVIDEO : CCTVमध्ये कैद झालेल्या या लाईव्ह सुसाईडनं खळबळ; विद्यार्थ्याची ९व्या मजल्यावरून उडी\nVIDEO : आता चिमुकलेही मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर\nVIDEO : तीन वर्षाच्या चिमुकलीसह ती रेल्वे रूळावर जाऊन झोपली\n'कृषीमंत्री फुंडकर बेपत्ता आहेत'\nमाझ्या वडिलांना शहीद भूमिपूत्र' शेतकऱ्याचा दर्जा द्या\n'काही राजकीय लोकांनीच भेटू दिलं नाही'\n'घराघरामधून सिलिंग फॅन हटवा'\n'तो सुटता कामा नये'\n'प्रत्युषा असं करू शकत नाही'\n'इराणींनी दिलेली माहिकी चुकीची'\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/honors-sports-teachers-133423", "date_download": "2018-11-20T12:44:34Z", "digest": "sha1:6FN7AOXT5FXKSD6Q5SAL5TEWOXVCCD3W", "length": 10079, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "honors Sports teachers क्रीडा गुरूंचा सत्कार | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 25 जुलै 2018\nजुनी सांगवी : दापोडी सांगवी येथील कै.पांडुरंग धोंडीबा माकर प्रतिष्ठाण व कै.शांताराम बाईत प्रतिष्ठाणच्या वतिने गुरुपौर्णिमे निमित्त विवध क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या क्रीडागुरूंचा सन्मान सांगवी येथे करण्यात आला. येथील ओम साई फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते मदन कोठुळे (क्रिडा संघटक) अजितसिंग कोचर (बॉक्सिंग कोच) सुरज साळुंके (क्रिडा मार्गदर्शक) संदीप आतिक (क्रिडा बॉक्सिंग) विजय शिर्के(क्रिडा संघटक) शेखर राव (बॉक्सिंग कोच) बलभिम भोसले (क्रिडा शिक्षक) यांना गुरुवर्य पुरस्कार 2018 या पुरस्काराने शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.\nजुनी सांगवी : दापोडी सांगवी येथील कै.पांडुरंग धोंडीबा माकर प्रतिष्ठाण व कै.शांताराम बाईत प्रतिष्ठाणच्या वतिने गुरुपौर्णिमे निमित्त विवध क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या क्रीडागुरूंचा सन्मान सांगवी येथे करण्यात आला. येथील ओम साई फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते मदन कोठुळे (क्रिडा संघटक) अजितसिंग कोचर (बॉक्सिंग कोच) सुरज साळुंके (क्रिडा मार्गदर्शक) संदीप आतिक (क्रिडा बॉक्सिंग) विजय शिर्के(क्रिडा संघटक) शेखर राव (बॉक्सिंग कोच) बलभिम भोसले (क्रिडा शिक्षक) यांना गुरुवर्य पुरस्कार 2018 या पुरस्काराने शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.\nयावेळी अजितसिंग कोचर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुलांना जास्तीत जास्त खेळाकडे लक्ष देण्याची गरज आहे. सर्व शाळेमध्ये खेळ घेऊन प्रत्येक खेळाला प्रशिक्षक गुरूअसणे गरजेचे आहे. मुलांचे लक्ष खेळाकडे वळविल्यास मुलांचे वाईट गोष्टीकडे लक्ष जात नाही.\nगरीब होतकरू विद्यार्थी खेळाडुंच्या मागे समाजाने उभे राहावे असे सांगीतले. यावेळी सुनिल काळे, दत्तात्रय भोसले, गुलाब अल्हाट, सागर कांबळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक माकर, रविंद्र बाईत, सदानंद साबळे, देवेंद्रसिंग यादव, आदी खेळाडू व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सदानंद साबळे तर आभार निलेश भाडाळे यांनी केले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7188-heavy-rain-in-mumbai-kalyan", "date_download": "2018-11-20T11:56:04Z", "digest": "sha1:GZOSX4R2ZXQTRW3KG6ANNLNIULVW4HXR", "length": 6219, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुसळधार पावसामुळे कल्याणमध्ये महाविद्यालय, शाळांना सुट्टी जाहीर... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुसळधार पावसामुळे कल्याणमध्ये महाविद्यालय, शाळांना सुट्टी जाहीर...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमुंबईत आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच मुंबईतील काही सखोल भागात पाणी साचले आहे. या मुसळधार पावसामुळे ठाणे आणि कल्याण परिसरात सुरू असलेली कर्जत-कल्याण रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.\nकर्जत आणि विठ्ठलवाडी परिसरात रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे कर्जतकडून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. तसेच कर्जत रेल्वेस्थानकातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.\nठाणे आणि कल्याण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत-कल्याण रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.\nकर्जत आणि विठ्ठलवाडी परिसरात रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे कर्जतकडून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.\nतसचं संततधार पावसामुळे कल्याणमधील ढोके गावाचा संपर्कही तुटला असून कल्याणमध्ये शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्याँना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%95/", "date_download": "2018-11-20T11:53:43Z", "digest": "sha1:WGID7EJDT6D3QZNLZKEKLL5T52V5TXHB", "length": 11437, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रॉजर फेडररला पराभवाचा धक्‍का | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरॉजर फेडररला पराभवाचा धक्‍का\nमियामी ओपन टेनिस स्पर्धा\nमियामी – विश्‍वक्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला अग्रमानांकित खेळाडू रॉजर फेडरर हा बिगरमानांकित थानासी कोक्कीनाकीस कडून पराभुत झाला. पुरुष विभागातील इतर महत्वाच्या सामण्यात ऍड्रीयन मन्नारीनो या 18वे मानांकन असणाऱ्या खेळाडूला स्टीव जॉन्सनया बिगरमानांकित खेळाडूने पराभवाचा झटका दीला. तर कायले एडमंडया 21वे मानांकन असलेल्या खेळाडूला फ्रान्सीस टायफो या बिगरमानांकित खेळाडूने पराभूत करत आगेकूच केली.\nमियामी ओपन टेनिस स्पर्धेत खळबळजनक निकालांची मालीका सुरुच असुन अग्रमानांकित रॉजर फेडररचा बिगरमानांकित थानासी कोक्कीनाकीसने 3-6, 6-3, 7-6(4) असा पराभव करत आगेकूच केली. इंडियन वेल्स मध्ये अंतीम फेरीत पराभवाचा सामना केलेल्या फेडररचा मियामीच्या दुसऱ्याच फेरीत पराभव झाल्याने चाहत्यांमध्ये निराशा पसरली असून थानासीने अत्युच्चदर्जाचा खेळ दाखवताना सामन्यात फेडररला नमवले. सामन्याच्या पहिल्या सेट पासून दोघांनी एकमेकांवर आक्रमण करायला सुरूवात केली. यात पहिल्या सेटमध्ये फेडरर यशस्वी ठरला त्याने पहिल्या सेटमध्ये थानासीचा 3-6 असा पराभव केला. पहिला सेट गमावल्याने दबावात आलेल्या थानासीने पुनरागमन करत फेडररवर हल्ला चढवत त्यच्यावर दबाव वाढवला त्या मुळे दबावात येत फेडररने चुका केल्या त्याचा फायदा घेत थानासीने दुसरा सेट आपल्या नावे केला. यावेळी दुसऱ्या सेट मध्ये पराभव झाल्याने फेडरर काहिसा पिछाडीवर गेला त्यामुळे त्याला आपल्या वरिल दबाव हटवता आला नाही आणि त्याने तिसरा सेट 7-6(4) असा गमावत सामना गमावला.\nतर दुसऱ्या सामन्यात ऍड्रीयन मन्नारीनोया 18वे मानांकन असणाऱ्या खेळाडूला स्टीव जॉन्सनया बिगरमानांकित खेळाडूने पराभवाचा झटका दीला. स्टीवने ऍड्रीयनला 6-3, 6-3 असे सरळ सेट मध्ये पराभूत केले. सुरुवातीला हा सामना ऍड्रीयन एकतर्फी जिंकेल असे वाटत होते परंतू स्टीवने त्याच्या अपेक्षांवर पानी फिरवत एकतर्फी ही लढत आपल्या नावे केली. तर स्पर्धेत आणखीन एक खळबळजनक निकाल लागला असून कायले एडमंडया 21वे मानांकन असलेल्या खेळाडूला फ्रान्सीस टायफो या बिगरमानांकित खेळाडूने पराभूत करत आगेकूच केली आहे. फ्रान्सीसने कायलेचा 7-6(4), 4-6, 7-6(5) असा संघर्षपुर्ण पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला.\nसिमोना हालेप देखील स्पर्धेतून बाहेर\nमहिला विभागातील सामन्यांमध्ये सिमोना हालेपचा ऍग्निएझ्का राडवांस्काने 3-6, 6-2, 6-3 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. अग्रमानांकीत हालेप इंडियन वेल्स मध्ये देखील बिगरमानांकित खेळाडू कडून पराभूत होउन स्पर्धेतून बाहेर झाली होती. सामन्यात सुरुवातीला हालेपने ऍग्निएझ्कावर हल्ला चढवताना पहिला सेट 6-3 असा आपल्या नावे केला होता. मात्र पहिल्या सेट मध्ये मिळालेल्या विजयामुळे हालेप दुसऱ्या सेट मध्ये काहिशी गाफील राहीली याचा फायदा घेत ऍग्निएझ्काने दुसरा सेट 6-2 असा आपल्या नावे केला. दुसऱ्या सेट मध्ये पराभुत झाल्याने दबावात आलेल्या हालेपने तिसरा सेट देखील 6-3 असा गमावला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleभगतसिंग यांना फाशी दिल्याबद्दल ब्रिटनने माफी मागावी – पाकिस्तान\nजागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धा : मेरी कोमची उपांत्य फेरीत धडक\nपाकिस्तान क्रिकेट बोर्डावर बीसीसीआयचा मोठा विजय, आयसीसीने पीसीबीची याचिका फेटाळली\n#INDvAUS T20 : पहिल्या सामन्यासाठी भारताचा 12 खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर\nविराट शांत राहिला तर नवलच – कमिन्स\nभारत ‘अ’ वि. न्यूझीलंड ‘अ’ कसोटी सामना अनिर्णित\nATP World Tour Finals : जर्मनीच्या 21 वर्षीय झ्वेरेवने पटकावले विजेतेपद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%81/", "date_download": "2018-11-20T11:12:51Z", "digest": "sha1:73CYES5VNWNH37OAEIRXR7W47BT623XQ", "length": 11941, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुपटीसाठी कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका महत्त्वाची | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या उत्पन्न दुपटीसाठी कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका महत्त्वाची\nकुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा , राहुरीत कृषी विज्ञान केंद्र कार्यशाळेचे उद्‌घाटन\nकृषी विज्ञान केंद्राने शेतकरी समस्यांवर अभ्यास करावा\nराहुरी विद्यापीठ – सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. या कामी कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांनी केले. ते विद्यापीठात आयोजित कृषी विज्ञान केंद्रांच्या कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी पुणे अटारीचे संचालक डॉ. लाखन सिंग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे आणि हैद्राबादच्या अटारीचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. राजिंदर रेड्डी उपस्थित होते.\nकुलगुरू डॉ. विश्‍वनाथा म्हणाले की, दुग्धव्यवसाय हे एकात्मिक शेती पध्दतीचे मूलभूत अंग असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्न मिळत आहे. याशिवाय कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांना कुक्‍कुटपालन, मत्स्यशेती, मधुमक्षिकापालन यासारख्या कृषी आधारित व्यवसायांवर मार्गदर्शन करावे. सेंद्रिय खतांचा वापर वाढवून गांडूळ खते तसेच जैविक खतांचा वापर करून शेतकऱ्यांनी पीक लागवडीचा खर्च कमी करण्यावर भर द्यावा. कृषी विज्ञान केंद्रांच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर अभ्यास करून पीक पध्दतीचे नियोजन करावे, असे ते म्हणाले.\nडॉ. लाखन सिंग म्हणाले की, अशा कार्यशाळेद्वारे कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्रांच्या शास्त्रज्ञांची माहितीची देवाण-घेवाण होऊन शेतकऱ्यांसाठी उत्तम आराखडा तयार करता येईल. कृषी विज्ञान केंद्रांनी आपल्या शेतावर उत्तम प्रकारचे प्रात्यक्षिके आयोजित करून शेतकऱ्यांना निमंत्रित करावे. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घ्यावी. विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांनी दृक-श्राव्य सादरीकरणाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रारंभी प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले. डॉ. भगवान देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गोकुळ वामन यांनी आभार मानले. याप्रसंगी धुळे कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेल्या भेंडीवरील एकात्मिक कीड व्यवस्थापन या घडीपत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी कृषी विज्ञान केंद्राचे 124 शास्त्रज्ञ तसेच विभागप्रमुख उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना गूगलने डूडलद्वारे वाहिली आदरांजली\nNext articleडॉक्‍टरांनी जेनेरिक औषधे रुग्णांना लिहून द्यावीत – डॉ. अजय चंदनवाले\nशेवगावात जुगार अड्ड्यावर छापा\nलाचखोर भूमिअभिलेख कर्मचारी गजाआड\nनगर महापालिका रणसंग्राम 2018 : महापालिकेसाठी आतापर्यंत 222 अर्ज दाखल\nदूध रुपांतरण अनुदान योजनेस मुदतवाढ\nशहीद ‘कपिल गुंड’ यांना अखेरचा निरोप\nना हरकतीमुळे मनपाचा वाढला कर\nनगरकर बोलू लागले… रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव\nजूना बोल्हेगाव रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव बालिकाश्रम रस्ता परिसरामध्ये पाणी पुरवठा योग्य वेळेवर होतो. रस्तेदेखील याभागामध्ये सुस्थितीत आहेत. मात्र या भागामध्ये जूना बोल्हेगाव रस्ता आहे. या...\nनगरकर बोलू लागले…नागरिकांना विश्‍वासात घ्यावे\nनगरकर बोलू लागले… पथदिव्यांचा प्रश्‍न गंभीर\nनगरकर बोलू लागले…दहा-बारा दिवसांनी येते पाणी\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nपाकिस्तान क्रिकेट बोर्डावर बीसीसीआयचा मोठा विजय, आयसीसीने पीसीबीची याचिका फेटाळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/by-election-for-1-seat-of-maharashtra-legislative-council-on-7th-december-after-narayan-rane-resignation-17387", "date_download": "2018-11-20T12:39:15Z", "digest": "sha1:U4L6OES2LAI2MT33LFIZ6VZJFOUR7ZFK", "length": 6529, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "राणेंच्या रिक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक", "raw_content": "\nराणेंच्या रिक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक\nराणेंच्या रिक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होणार असून त्याच दिवशी या निवडणुकीचा निकालही जाहीर होणार आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.\n२१ सप्टेंबर रोजी नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देताना आमदारकीवरही पाणी सोडलं होतं. १२ वर्षांत काँग्रेसमध्ये झालेली ससेहोलपट, खदखद आमदारकीचा राजीनामा देताना राणेंनी व्यक्त केली होती.\nनारायण राणे भाजपामध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत एनडीएला पाठिंबा जाहीर केला. सभापतींकडे राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा पाठवला होता. विधानपरिषदेच्या या आमदारकीचा कालावधी ७ जुलै २०२२ पर्यंत आहे.\nअधिसूचना जारी करण्याची तारीख - २० नोव्हेंबर २०१७\nनामनिर्देशनाची अंतिम मुदत - २७ नोव्हेंबर २०१७\nअर्जांची छाननी - २८ नोव्हेंबर २०१७\nउमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत - ३० नोव्हेंबर २०१७\nमतदान - ७ डिसेंबर २०१७ - सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत\nमतमोजणी - ७ डिसेंबर २०१७ - संध्याकाळी ५ वाजता\n…तर ते ‘सहा’ नगरसेवक देतील पदाचे राजीनामे\n'यापुढे आमचे नेते सत्ताधाऱ्यांच्या आवश्यक त्याच कार्यक्रमाला जातील'\nनारायण राणेविधानपरिषदपोटनिवडणूकराजीनामाकाँग्रेसमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षआमदारएनडीए\nजितेंद्र आव्हाडांना मतदारसंघात न्यायचाय राजदंड\nBy मुंबई लाइव्ह टीम\nआरक्षण सादर करण्यावरून विरोधकांमध्येच मतभेद\nकाँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठी सज्जः अशोक चव्हाण\nBy मुंबई लाइव्ह टीम\nअयोध्या दौरा हा केवळ मतांसाठी, अशोक चव्हाणांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका\nBy मुंबई लाइव्ह टीम\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, निरूपम यांचा राज यांना सल्ला\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुनगंटीवार ठोकणार निरूपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा\nBy मुंबई लाइव्ह टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/police-arristed-to-fake-police-in-aurangabad/", "date_download": "2018-11-20T12:35:15Z", "digest": "sha1:4UUB66JNDSFVXA4Y7UHVLZ2VTQL6UXOT", "length": 7963, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पोलीस असल्याची बतावणी करणा-या नाशिकच्या दोन भामटयांना औरंगाबादेत अटक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपोलीस असल्याची बतावणी करणा-या नाशिकच्या दोन भामटयांना औरंगाबादेत अटक\nटीम महाराष्ट्र देशा – पोलीस असल्याची बतावणी करून शेतक-याची अंगझडती घेण्याचा प्रयत्न करणा-या दोन नाशिकच्या भामटयांना जनतेच्या मदतीने पोलिसांनी रंगेहात पकडले. रियाज अहमद कलीम अहेमद (30,रा.आशानगर, मालेगाव, जि.नाशिक) आणि फैय्याज अहेमद कलमी अहेमद (35,रा.सलीमनगर, मालेगाव, जि.नाशिक) अशी अटकेतील तोतया पोलिसांची नावे आहेत.योगेश विनायक पायगव्हाण (रा. आळंद, ता. फुलंब्री) हे सकाळी रिक्षाने महावीर चौक मार्गे मध्यवर्ती बसस्थानकाकडे पायी जाऊ लागले.\nयावेळी आरोपींनी योगेशला गाठले आणि आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत. तु मालकाचे पैसे घेऊन पळून जात असल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे,असे म्हणाले. यावेळी एका जणाने त्यांचा हात पकडून त्यांना रस्त्याच्या कडेला घेऊन गेला तर दुसरा खिशात हात घालून झडती घेऊ लागला. यावेळी योगेश यांनी त्यांना तो शेतकरी असल्याचे सांगून आधारकार्ड दाखविले. तेव्हा एक जण हात पकडून एकांतात नेऊ लागला. यावेळी योगेश यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरड केली असता तेथे असलेल्या साधया वेशातील पोलीस आणि नागरीकांनी योगेशला मदत केली.आणि त्या तोतया पोलिसांना पकडले. दोन्ही आरोपींविरूद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली.\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\n… तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला जाहीर विरोध\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nमोठी बातमी : मागासवर्ग आयोगातील काही सदस्यांचा मराठा आरक्षणाला विरोध\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-woman-cycle-rally-fear-free-environment-105439", "date_download": "2018-11-20T12:38:47Z", "digest": "sha1:BGF62IXIZHVODCG6TB72ULEEXVTMKOIK", "length": 11647, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune woman cycle rally for fear free environment भयमुक्त वातावरणासाठी महिलांची सायकल रॅली | eSakal", "raw_content": "\nभयमुक्त वातावरणासाठी महिलांची सायकल रॅली\nसोमवार, 26 मार्च 2018\nजुनी सांगवी- पिंपळे सौदागर येथे नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने भयमुक्त वातावरणासाठी महिला सायकल रॅली काढण्यात आली. रस्त्यावरची दहशत, पर्स चोरी, मंगळसूत्र चोरी, चेन चोरी व महिलांची छेडछाड यामुळे रात्रीच्या वेळी महिला घराबाहेर पडण्यास घाबरतात. महिलांमध्ये धाडस, ध्यैर्य व निर्भयता निर्माण करण्याचा या रॅलीमागील उद्देश होता. रात्री १० वाजता महिला सुरक्षा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शीतल काटे यांच्या मार्गदर्शनाखाली, परिसरातील सुमारे २५० महिलांनी यात सहभाग घेतला.\nजुनी सांगवी- पिंपळे सौदागर येथे नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने भयमुक्त वातावरणासाठी महिला सायकल रॅली काढण्यात आली. रस्त्यावरची दहशत, पर्स चोरी, मंगळसूत्र चोरी, चेन चोरी व महिलांची छेडछाड यामुळे रात्रीच्या वेळी महिला घराबाहेर पडण्यास घाबरतात. महिलांमध्ये धाडस, ध्यैर्य व निर्भयता निर्माण करण्याचा या रॅलीमागील उद्देश होता. रात्री १० वाजता महिला सुरक्षा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शीतल काटे यांच्या मार्गदर्शनाखाली, परिसरातील सुमारे २५० महिलांनी यात सहभाग घेतला.\nयावेळी पुष्पा संचेती, सायली सुर्वे, मनीषा मचाले, मिथिला डहाके, वैशाली चौधरी यांच्यासह नाना काटे सोशल फाऊंडेशच्या महिलांनी रॅलीचे संचलन केले.\nशिवार चौकातून सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली, पुढे कोकणे चौक, गोविंद यशदा चौक, साई अँबियन्स चौक, कुणाल आयकॉन रस्ता मार्गे शिवार चौकात रात्री ११ वाजता रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीत विविध क्षेत्रातील महिलांनी सहभाग नोंदवून समाधान व्यक्त केले. आपला परिसर भयमुक्त राहण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे देखील महिलांनी यावेळी सांगितले.\nयावेळी महिलांना मार्गदर्शन करताना नगरसेविका शीतल काटे म्हणाल्या,धावपळीच्या युगात स्वःताच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास महिलांना वेळ नाही त्याच बरोबर रोजची रस्त्यावरची दहशत,टवाळखोरांचा उपद्रव त्यामुळे महिला घराबाहेर पडण्यास घाबरतात. मात्र महिलांनी खंबीरपणे अशा वाईट कृतीचा सामना करण्यासाठी पुढे आले पाहिजे. सध्याच्या युगात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही त्यामुळे महिलांनी न घाबरता मुक्तपणे वावरले पाहिजे तसेच स्वतःचे आरोग्य, वायू प्रदूषण व रस्त्यावरील वाहतुकीचे नियमन नियमित चांगले ठेवण्यासाठी रोज दिवसातील काही तास तरी सायकल वापरण्याची गरज आहे.त्यामुळे आरोग्याबरोबरच पर्यावरण जपण्यास मदत होईल. सुरक्षा सायकल रॅली यशस्वीतेसाठी नाना काटे सोशल फौंडेशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/12/Editorial-Article-on-UP-election-.html", "date_download": "2018-11-20T12:11:58Z", "digest": "sha1:MBJEYQ5WMSI5IULRIYVPRNJYGFHVLIJL", "length": 16607, "nlines": 9, "source_domain": "mahamtb.com", "title": " अहि-नकुलाची अगतिकता अहि-नकुलाची अगतिकता", "raw_content": "\nयोगी सरकारच्या कामगिरीमुळे राज्यातील वातावरण सौहार्दाचे, सौजन्याचे, विश्वासाचे झाल्याने सप-बसपचे अवसान गळाले. कारण ज्यांचे दुकानच जाती आणि धर्मांधर्मातील वैरावर आधारलेले होते, त्यांना भाजपच्या विकासाभिमुख, सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या राजकारणामुळे आपले स्थान डळमळीत झाल्यासारखे वाटले. आता जनतेच्या मनातून उतरलेल्या, पराभवाच्या भीतीने गर्भगळीत झालेल्या या लोकांनी एकत्र येत स्वतःचे स्थान पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे, पण ज्यांना जनतेने आधीच नाकारले आहे, त्यांनी कितीही फडफड केली तरी त्यांना स्वीकारणार तरी कोण\nपूर्वोत्तरांतील राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपला मिळालेल्या अफाट यशामुळे पायाखालची वाळू सरकलेल्या विरोधकांना जबरदस्त झटका बसला. त्या झटक्यामुळे आतापर्यंत एकमेकांचे कट्टर वैरी समजल्या जाणार्‍या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला एकत्र येण्याची गरज निर्माण झाली. गेस्ट हाऊस कांडानंतर गेल्या २२ वर्षांत या दोन्ही पक्षांची अवस्था अही-नकुलाच्या शत्रुत्वासारखी झाली होती, पण देशभरातून भाजपला मिळत असलेल्या दणदणीत समर्थनामुळे एकमेकांमधून विस्तवही न जाणार्‍या या पक्षांची पराभवाच्या भीतीने गाळण उडाली. याच भीतीने शेवटी मायावती आणि अखिलेश यादव या बुवा-बबुआंना हातमिळवणी करायला अगतिक केले. हा खरे तर भाजपचा, भाजपच्या धोरणांचा, भाजपच्या विचारसरणीचा, राज्यातील जनतेचाच विजय मानला पाहिजे. कारण या जनतेनेच माया-मुलायम-अखिलेश या सत्तांधांना नाकारत भाजपला स्वीकारले होते. आताही या पक्षांनी एकत्र येण्याची घोषणा केली असली तरी जनता पुन्हा मतदानाच्या माध्यमातून त्यांना त्यांची लायकी दाखवून देईल, याची खात्री वाटते. ज्यांच्या सत्तेमुळे जनता गांजली होती, ते एकत्र आले तरी जनता त्यांना का स्वीकारेल या दोन्ही पक्षांची ही हातमिळवणी फक्त पोटनिवडणुकांपुरती असली तरी त्यामागे त्यांची अस्तित्वासाठी सुरू असलेली धडपड स्पष्टपणे दिसते. कारण आपल्या अस्तित्वावरच घाला घालणारे संकट अगदी गळ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत कोणीही शत्रू एकत्र येऊ शकत नाही. इथेही तसेच झाले. दोन्ही पक्षांना जनतेच्या दरबारातले आपले भयाण भविष्य दिसले आणि त्या धास्तीने मग हत्तीने सायकल पकडली पण जिथे सायकलचे टायरच पंक्चर आहे, तिथे हत्तीला आधार तरी कसा मिळणार\n२०१४ सालच्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशातील जनतेने भाजपच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले. बसप-सपच्या सत्ताकाळातील भ्रष्टाचारी, गुन्हेगारांना संरक्षण देणार्‍या, नव्हे गुन्हेगारांच्या टोळ्यांनाच पक्षसदस्यत्व दिलेल्या, राजरोस अराजक लोकांच्या माथी मारणार्‍या सरकारांना जनता कंटाळली होती. आपणच निवडून दिलेले सरकार आपलीच कामे करत नसल्याचे पाहून, फक्त स्वतःचे आणि हत्तींचे पुतळे उभारण्याच्या महत्कार्यात गर्क असलेल्या बसपच्या मायावती सरकारमुळे जनता पिचली होती. त्याच जनतेने या पुतळासमाज पक्षाला चांगलीच अद्दल घडवली. हे जसे बहुजन समाज पक्षाचे झाले तसेच विशिष्ट समुदायाचे लांगूलचालन करणार्‍या पक्षालाही जनतेने त्यांची जागा दाखवून दिली. बहुसंख्येने असलेल्या हिंदू समाजाला अपमानास्पद वागणूक देऊन, त्यांच्या धर्मश्रद्धांची हेटाळणी करत केवळ दाढी कुरवाळण्याचे धोरण अवलंबलेल्या समाजवादी पक्षाला लोक वैतागले होते. त्याचमुळे या लोकांनी संधी मिळताच मुल्लामुलायम-अखिलेशच्या मुस्लीमसमाजवादी पक्षाची अवस्था होत्याची नव्हती करून टाकली. लोकांनी भाजपवर विश्र्वास ठेवत विकासाला मत दिले. धर्माधर्मात-जातीजातीत भांडणे लावणार्‍या आणि त्या भांडणांच्या, वादांच्या, दंगलीच्या जीवावर आपल्या स्वार्थी राजकारणाची पोळी भाजणार्‍या दबंगांना जनतेने थेट झिडकारले आणि भाजपला स्वीकारले.\nभाजपने सत्तेवर येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रूपात एक स्वच्छ चारित्र्याचा, जनतेच्या प्रश्नांची-समस्यांची जाण असलेला आणि त्यांची सोडवणूक करण्यास सक्षमअसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रिपदी विराजमान केले. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या कार्यशैलीतून, निर्णयप्रक्रियेतून जनतेच्या मनात सुरक्षिततेची, आपलेपणाची भावना निर्माण केली. कुख्यात गुंडांना, गुन्हेगारांना तुरुंगात टाकले, ज्यांनी शरण यायला नकार दिला, त्यांना यमसदनी धाडले. कोणत्याही समाजाचा दुःस्वास, द्वेष न करता विकासाच्या पथावर आश्वासक वाटचाल करत लोकांचे दुःख-दैन्य मिटवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. राज्यातील शेतकर्‍यांचे कर्ज माफ केले, उद्योगवाढीसाठी जागतिक स्तरावरील दिग्गज कंपन्यांना आमंत्रण दिले, राज्यात दळणवळणाच्या, शिक्षणाच्या सोयीसुविधा उभारण्यासाठी पायाभरणी केली. आधीच्या सरकारांनी प्रवेशास बंदी घातलेल्या हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येत विजयादशमी-दिवाळी हे सण उत्सवांसारखे साजरे केले आणि तेही कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ न देता पण योगी सरकारच्या कामगिरीमुळे राज्यातील वातावरण सौहार्दाचे, सौजन्याचे, विश्वासाचे झाल्याने सप-बसपचे अवसान मात्र गळाले. कारण ज्यांचे दुकानच जाती आणि धर्मांधर्मातील वैरावर आधारलेले होते, त्यांना भाजपच्या विकासाभिमुख, सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या राजकारणामुळे आपले स्थान डळमळीत झाल्यासारखे वाटले. आता जनतेच्या मनातून उतरलेल्या, पराभवाच्या भीतीने गर्भगळीत झालेल्या या लोकांनी एकत्र येत स्वतःचे स्थान पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे, पण ज्यांना जनतेने आधीच नाकारले आहे, त्यांनी कितीही फडफड केली तरी त्यांना स्वीकारणार तरी कोण\nदुसरीकडे सप आणि बसपची ही हातमिळवणी फक्त गोरखपूर आणि फूलपूर इथल्या लोकसभा पोटनिवडणुकांपुरतीच असल्याचे सांगितले जाते. ही हातमिळवणी कोणत्याही विचारांवर आधारलेली नाही तर मायावतींच्या शब्दांत सांगायचे झाले तर, या हाताने घ्या आणि त्या हाताने द्या, अशा स्वरूपातली आहे. म्हणजेच ज्याचा पायाच अशा स्वार्थाच्या भुसभुशीत जमिनीवर उभारलेला आहे, ते लोक किती काळ एकत्र राहू शकतील हाही सवाल आहेच. शिवाय अशा हातमिळवणीवर जनतेने तरी विश्र्वास का ठेवावा सप-बसपच्या हातमिळवणीनंतर भाजपचा द्वेष करणार्‍यांना तर तिसर्‍या आघाडीची स्वप्नेही पडू लागलीत पण या तिसर्‍या आघाडीचा नेता कोण असणार सप-बसपच्या हातमिळवणीनंतर भाजपचा द्वेष करणार्‍यांना तर तिसर्‍या आघाडीची स्वप्नेही पडू लागलीत पण या तिसर्‍या आघाडीचा नेता कोण असणार ज्यांची विधानसभा-लोकसभेच्या एकेका जागेवरून भांडणे लागतात, ज्यांना स्वतःशिवाय इतर कोणाचा उत्कर्ष झाल्याचे सहन होत नाही, ज्यांना स्वतःलाच मुख्यमंत्री-पंतप्रधानपदाची स्वप्ने दिवसाढवळ्या पडतात, त्यांना कोणा एकाचे नेतृत्व मान्य होईल का ज्यांची विधानसभा-लोकसभेच्या एकेका जागेवरून भांडणे लागतात, ज्यांना स्वतःशिवाय इतर कोणाचा उत्कर्ष झाल्याचे सहन होत नाही, ज्यांना स्वतःलाच मुख्यमंत्री-पंतप्रधानपदाची स्वप्ने दिवसाढवळ्या पडतात, त्यांना कोणा एकाचे नेतृत्व मान्य होईल का या सगळ्यात काँग्रेसचे स्थान नेमके काय असणार या सगळ्यात काँग्रेसचे स्थान नेमके काय असणार विधानसभा निवडणुकीवेळी ‘यूपी को साथ पसंद है,’ अशी जाहिरातबाजी करणार्‍या राहुल गांधींच्या काँग्रेसला तर सप-बसप दोघांपैकी कोणीही विचारत नाही. मायावतींनी रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीत सपला दिलेला पाठिंबा धर्मनिरपेक्ष पक्षांना किती ताकद देईल, हे काळच सांगेल, पण बसपने या माध्यमातून कॉंग्रेसवर नैतिक दबावही टाकला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तर बिगरभाजप आणि बिगरकाँग्रेस पक्षांची मोट बांधण्याचीही गोष्ट केली आहे. म्हणजे एका बाजूला विरोधकांमध्ये एकतेचा अभाव दिसत आहे आणि विरोधकांपैकी सर्वात मोठा पक्ष कॉंग्रेसबाबत कोणतीही गोष्ट साफ नाही. त्यामुळे अशा विखुरतेत एकता शोधणार्‍यांचे भवितव्य तरी काय असणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-20T11:47:19Z", "digest": "sha1:F5DY4KWJYKEDEWWQOWJYZY5UUYKXO32X", "length": 9850, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : टिळेकरांसह साथीदारांवर गुन्हा दाखल करा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे : टिळेकरांसह साथीदारांवर गुन्हा दाखल करा\nअपहरण करून मारहाण केल्याचा प्रकार\nपुणे – तरुणाचे अपहरण करून त्याला पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण केल्याप्रकरणी लष्कर न्यायालयाने आमदार योगेश टिळेकर यांच्यासह इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना दिले आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. कोकाटे यांनी असे आदेश दिले आहेत. यापुर्वी या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली होती. यामुळे फिर्यादी यांनी ऍड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यावर न्यायालयाने असे आदेश दिले आहे.\nयोगेश लक्ष्मण कामठे (32, रा. कोंढवा बुद्रुक, भोलेनाथ चौक) यांनी आमदार योगेश पुंडलिक टिळेकर, त्यांचे बंधू चेतन पुंडलिक टिळेकर (दोघेही रा. टिळेकर हाऊस, कोंढवा बुद्रुक), आनंद देशमुख (रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक), गणेश मेमाणे व इतर साथीदारांविरूध्द न्यायालयात ऍड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत खासगी तक्रार दाखल केली होती.\nयामध्ये दाखल तक्रारीनुसार, योगेश कामठे यांचा मित्र अतुल गीते यांना आमदार टिळेकर यांचा बंधू चेतन टिळेकर यांनी घरी बोलावून मारहाण केली होती. तसेच, योगेश कामठेच्या आई वडीलांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यावर कोंढवा पोलिसांत तक्रार देण्यास गेले असता पोलिसांनी फिर्याद घेतली नाही. यानंतर 1 मार्च 2018 रोजी महेश कामठे आपल्या मित्रांबरोबर पोलिसांत फिर्याद देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना आमदार टिळेकर यांचा अर्वाच्च भोषेत शिवीगाळ करणारा फोन आला.\nतसेच, गुन्हा दाखल करू नये यासाठी धमकी दिली होती. त्यानंतर चेतन टिळेकर यांनी आपल्या साथीदारांसह योगेश कामठे यांचे फोर्च्युनरमधून अपहरण केले. अपहरण करून डोक्‍याला पिस्तुल लावून धमकावल्याचे त्याचबरोबर डोक्‍यात जड वस्तूने मारहाण केल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले होते. तसेच, या प्रकारामध्ये तक्रारदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत करणे गरजेचे आहे, यामध्ये पोलीस तपास होणे गरजेचे आहे. पोलिसांनी यामध्ये कोणतीही तक्रार न घेतल्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठाण्याची वेळ आली असल्याचे ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleट्रकला लागलेल्या आगीत प्रचंड नुकसान\nNext articleसंगमनेर : घारगाव पोलिसांची अवैध दारू अड्ड्यांवर छापेमारी\nठोस कृती करण्याची वेळ (भाग-१)\n40 लाख नागरिकांना “अन्नसुरक्षा’चा लाभ\nवायू प्रदूषण मोजणी यंत्रणाच कालबाह्य\nप्रशासनाच्या विसंवादात कालवाग्रस्तांची मदत रखडली\nबनावट पासप्रकरणी गुप्तहेरांची पथके\nशासकीय कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-20T11:40:42Z", "digest": "sha1:GEKTPIR52I6S27EL37AA4D4UODZNRCL2", "length": 6363, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मस्साजोग जवळ ट्रॅक्टरच्या अपघातात दोघे जागीच ठार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमस्साजोग जवळ ट्रॅक्टरच्या अपघातात दोघे जागीच ठार\nकेज – केज कडून काळेगावकडे ट्रॅक्टर घेऊन जाताना मस्साजोग जवळील जिनिंग जवळ झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाल्याची घटना घडलीये. काळेगाव येथील वसंत शाहू कोठावळे (वय ३५) आणि दिनकर व्यंकटराव घुले (वय ४५) हे दोघे बुधवारी रात्री ८ वाजता केजहून काळेगावकडे निघाले होते.\nते मस्साजोग जवळील जिनिंग जवळ आले असता अज्ञात कारणामुळे ट्रॅक्टर रोडच्या बाजूला खड्ड्यात जाऊन पलटी झाले. यामध्ये काळेगाव येथील रहिवासी वसंत कोठावळे व आरणगावं येथील माजी सैनिक दिनकर घुले हे दोघे जागीच ठार झाले. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला हे मात्र अद्याप समजू शकले नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे-मुंबई महामार्गावर कारचालकाला लुटले\nNext articleहातगाडी, टपरीधारक वापरणार कापडी पिशव्या\nशेतकरीविरोधी सरकार उलथून टाकण्यासाठी हातात रुमणे घेऊन सज्ज रहा- धनंजय मुंडे\nलातूरमध्ये आयकर विभागाची आठ पथके तळ ठोकून\n‘एक देव आणि दुसरे दानव’ एवढाच दोन दानवेत फरक- ईश्वर बाळबुधे\nमोदी सरकारचा विकासाचा नव्हे भूलथापांचा अजेंडा- पृथ्वीराज चव्हाण\nपंचांग न पाहता दुष्काळ जाहीर करावा- उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-20T11:23:01Z", "digest": "sha1:QVMPXWL37YW76WA2H6JT4B5XF3PHWKQW", "length": 8307, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘महाभारत’ साठी मुकेश अंबानी करणार 1000 कोटींची गुंतवणूक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘महाभारत’ साठी मुकेश अंबानी करणार 1000 कोटींची गुंतवणूक\n‘बाहुबली’ या सुपरहिट सिनेमाचे सुपरहिट दिग्दर्शक एस. एस. राजामौली लवकरच आपला दुसरा बिग बजेट प्रोजेक्ट ‘महाभारत’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. महाभारत या चित्रपटाची कथा ही एम. टी. वसुदेवन यांच्या Randamoozham या कादंबरीवर आधारीत आहे. या चित्रपटात आमिर खान कृष्णाच्या भूमिकेतून आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी मुकेश अंबानी 1000 कोटींची गुंतवणूक करणार आहेत.\n‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ नंतर आमिर खान महाभारत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी या चित्रपटामध्ये 1000 कोटींची गुंतवणूक करणार आहेत. आमिर खानच्या महत्वाच्या महाभारत चित्रपटामध्ये मुकेश अंबानी हे सह-निर्माता असणार आहेत. या वृत्ताला मुकेश अंबानी किंवा आमिर खान यांनी दुजोरा दिला नाही. पण वॉयकॉम 18 या आपल्या जुन्या कंपनीमार्फत मुकेश अंबानी गुंतवणूक करणार की नव्या कंपनीमार्फत करणार हे लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nमिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि थलायवा रजनीकांत या सिनेमाद्वारे सिल्व्हर स्क्रीन शेअर करणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमात रजनीकांत भीष्म पितामह आणि आमिर कृष्णाच्या भूमिकेत पाहायला मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अधिकृतरित्या याबाबतची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. पण आमिर खान आणि रजनीकांत एकत्रित मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले तर नक्की सिनेरसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसांगवी पोलीसांचे अंधश्रध्देला खतपाणी\nNext articleसार्वत्रिक निवडणुकांसाठी कॉंग्रेसची तयारी\nमुळशी पॅटर्न चित्रपटाच्या दिग्दर्शकास मारहाण\nगॅट मॅट सिनेमानिमित्य अवधूत गुप्ते यांच्याशी केलेली खास बातचीत \n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nबाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही\nआयुष्मान खुरानाच्या लग्नाचा वाढदिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-20T11:07:54Z", "digest": "sha1:QK6URGY5GJQ7OVP7ZU44S7642C7DRUNI", "length": 8181, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जैवविविधता, आरोग्याला जलपर्णीचा ‘विळखा’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजैवविविधता, आरोग्याला जलपर्णीचा ‘विळखा’\nमुळा-मुठा नदी परिसरात विस्तार वाढल्याचे चित्र\nपुणे : नदीच्या जैवविविधतेला तसेच मानवी आरोग्याला हानिकारक ठरणाऱ्या जलपर्णींचे प्रमाण वाढले आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजन करूनही हे प्रमाण कायम असल्याचे चित्र शहरात ठिकठिकाणी दिसून येत आहे. यामुळे डासांची उत्पत्ती होऊन नदी परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत.\nगेल्या अनेक दिवसांपासून मुळा-मुठा नदीत जलपर्णीचे प्रमाण वाढले आहे. ही जलपर्णी पर्यावरणासाठी तसेच आरोग्यासाठी घातक आसल्याने वेळोवेळी ती साफ करणे आवश्‍यक असते. हे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केले जाते. मात्र, बहुतांश ठिकाणी या जलपर्णीचा विस्तार वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने औंध, बोपोडी, डेक्‍कन परिसर आदी भागांचा समावेश आहे. या जलपर्णीमुळे नदीतील जैवविविधतेला धोका होतो. त्याचबरोबर डासांची उत्पत्ती आणि दुर्गंधी यामुळ परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.\nयाबाबत आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, महापालिकेकडून जलपर्णी क्‍लाढण्यासाठी कंत्राटी कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत बहुसंख्य ठिकाणी हे काम पूर्ण झाले आहे. मूळात नदी पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा दोन हद्दीतून वाहाते. शहराच्या हद्दीतून वाहणाऱ्या नदीतील जलपर्णी काढली जाते. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत वारंवार माहिती देवून देखील पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रतिसाद मिळत नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजेजुरीत शेतकरी, अधिकारी आमने-सामने\nNext articleअतिक्रमण पथकाची धडक कारवाई\n40 लाख नागरिकांना “अन्नसुरक्षा’चा लाभ\nवायू प्रदूषण मोजणी यंत्रणाच कालबाह्य\nप्रशासनाच्या विसंवादात कालवाग्रस्तांची मदत रखडली\nबनावट पासप्रकरणी गुप्तहेरांची पथके\nशासकीय कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती\nविविध भूमिकांमधून पुलंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A6/", "date_download": "2018-11-20T11:59:15Z", "digest": "sha1:S6CGF5HFLO4KMIKHOK7PEBEPZHGLEFFN", "length": 7007, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेल्वेच्या मालमत्तांवर देखरेखीसाठी उपग्रहाची मदत घेणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरेल्वेच्या मालमत्तांवर देखरेखीसाठी उपग्रहाची मदत घेणार\nजीपीएस आधारित नकाशे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार\nनवी दिल्ली – भारतीय रेल्वेच्या अनेक मालमत्ता, ज्यात प्रामुख्याने जमीनींचा, त्यांची देखरेख, व्यवस्थापन आणि जपणूक करण्याची गरज आहे. देशभर पसरलेल्या या मालमत्तांचे जीआयएस नकाशांच्या मदतीने संरक्षण आणि व्यवस्थापन करण्याचा निर्णय, रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या पद्धतीने नकाशे तयार करून त्यानुसार रेल्वेचे पोर्टल तयार केले जाणार आहे.\nया नकाशांचे काम प्रगतीपथावर असून ते डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल. या संदर्भात रेल्वे माहिती यंत्रणा केंद्राशी सामंजस्य करार केला आहे. उपग्रह इसरोच्या मदतीने केले जाणार असून, त्यासाठी इसरोसोबतही सामंजस्य करार करण्यात आला आहे. जीआयएस पोर्टल विकसित केल्यानंतर, इसरोच्या मदतीने मिळणाऱ्या उपग्रह छायाचित्रणावरून रेल्वेच्या जागांवर झालेली अतिक्रमणे शोधून काढता येतील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगॅस सिलेंडरप्रमाणे डिझेलचीही आता ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’\nNext articleनिरंतर अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nझोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी टाळली शिखर परिषद\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/pu-l-thieves-entered-the-house-of-deshpande-attempted-to-steal-at-home/", "date_download": "2018-11-20T11:26:04Z", "digest": "sha1:3YESMPPUBL4XCOWA5PEC73ZZ2RQNLKD7", "length": 12379, "nlines": 229, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "पु. ल. देशपांडे यांचा घरात चोर घुसले ,निवासस्थानी चोरीचा प्रयत्न . | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/Pune/पु. ल. देशपांडे यांचा घरात चोर घुसले ,निवासस्थानी चोरीचा प्रयत्न .\nपु. ल. देशपांडे यांचा घरात चोर घुसले ,निवासस्थानी चोरीचा प्रयत्न .\nभांडारकर रोडवरील पु. ल. देशपांडे यांचे निवासस्थान फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला़ परंतु, घरातील कपाटांची उचकपाचक केल्यानंतरही त्यात काही मिळाले नाही.\n0 193 एका मिनिटापेक्षा कमी\nसाहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या पुण्यातील घरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडारकर रोडवर पुलंचं राहतं घर आहे.\nघर बंद असताना सोमवारी पहाटे चोरांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटांचेही कुलूप तोडले. पुलंची हस्तलिखितं आणि पुस्तकं चोरांनी अस्ताव्यस्त केली. त्यापलिकडे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे तिथून त्यांनी पळ काढला.\nशेजाऱ्यांच्या लक्षात हे सारं आल्यानंतर त्यांनी पुलंच्या नातेवाईकांना कळवलं. त्यानंतर पुलंच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सध्या तपास सुरु आहे.\nपुलंचे भाचे दिनेश ठाकूर हे कामानिमित्त मुंबईला गेले असल्याने घर बंद होतं आणि हीच संधी चोरांनी साधली. मात्र, पुलंच्या घरात पुस्तकांव्यतिरिक्त काहीच नव्हतं. त्यामुळे चोरांच्या हाती काहीच लागलं नसल्याचा दावा दिनेश ठाकूरांनी केला.\nदरम्यान, चार वर्षांपूर्वीही पुलंच्या घरात चोर घुसले होते. मात्र तेव्हाही त्यांच्या हाती काही लागले नव्हते. कारण पुलंच्या घरातील सर्व कपाटं केवळ पुस्तकं आणि हस्तलिखितांनीच भरली आहेत, अशी माहितीही पुलंचे भाचे दिनेश ठाकूर यांनी दिली.\nपुण्यात खासदार संजय काकडेंविरोधात कार्यकर्त्यांनी पोस्टर्स झळकवले.\nनगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाड .\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलनाक्याजवळ कार टेम्पोचा भीषण अपघात 3 ठार\nपुण्यात कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nजिग्नेश मेवाणी-उमर खालिदवर पुण्यात गुन्हा दाखल .\nमिठाईच्या दुकानात घुसला टॅंकर तरुणीचा मृत्यू\nमिठाईच्या दुकानात घुसला टॅंकर तरुणीचा मृत्यू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/6640-road-accident-cases-increases-over-the-past-year", "date_download": "2018-11-20T12:04:51Z", "digest": "sha1:ZQ5BBUBRJ653BWTMISZ7B3E4MT4EDVRX", "length": 7269, "nlines": 134, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीमेचं आयोजन\nजय महाराष्ट्र न्युज, मुंबई\nराज्यात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असतात.वाहनचालकांच्या निष्काळजीपणासोबतच खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. राज्यात गेल्या वर्षभरात सुमारे ३६ हजार अपघात घडले असून, त्यात १२ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ३२ हजारांहून अधिक जण गंभीर जखमी झाले असून, अपघातग्रस्तांमध्ये २५ ते ४५ या वयोगटातील तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे आकडेवारी सांगते. देशभरात अपघातांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसरा क्रमांकावर आहे. म्हणूनच अपघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने २३ ते ७ मे दरम्यान रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित केली आहे. रस्त्यावरील वाढते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू ही चिंताजनक बाब आहे.\nही भयावह परिस्थिती बदलण्यासाठी राज्य सरकारने प्रभावी पावले उचलली असून, राज्यातील अपघातग्रस्त ठिकाणांवर सुधारात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्याचा २०२० पर्यंतचा रस्ता सुरक्षा कार्यआराखडा अंतीम करण्यात येत आहे. प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकांमध्ये महामार्ग पोलिस, मुंबई वाहतूक पोलिस आणि आरोग्य विभाग यांच्या विविध योजनांसाठी प्रस्तावित ४२ कोटींच्या प्रस्तावास तत्वत: मान्यताही देण्यात आली आहे.\nमुंबई-गोवा महामार्ग अपघात, 5 जणांचा मृत्यू\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://psiddharam.blogspot.com/2017/01/blog-post.html", "date_download": "2018-11-20T12:01:32Z", "digest": "sha1:ANHM2FQ4J3PWMNEWEBSJQDIUZJOLT3YJ", "length": 24446, "nlines": 267, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...: नव्या युगावर धनगर साहित्याचा ठसा!", "raw_content": "\nनव्या युगावर धनगर साहित्याचा ठसा\nदै. दिव्य मराठी, १७ जानेवारी २०१७\nआ वाज उद्याचा...उद‌्गार उद्याचा’ हा नारा देत भारतातील पहिले “आदिवासी धनगर साहित्य संमेलन’ पार पडले. मूक समाजाचा आधुनिक काळातील पहिलाच साहित्यिक उद्गार हेच त्याचे वैशिष्ट्य नव्हते तर वैचारिक विश्वालाही नवविचारांनी नवे आशय देऊ शकतो, हे अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले जाणे हेही एक वेगळेपण होते.\nया संमेलनात विविध विचारप्रवाहच नव्हे तर समाजघटकही सहभागी होते. या विविध विचारप्रवाहांना गंभीरतापूर्वक समजून घेणाऱ्या हजारांवर श्रोत्यांची दोन दिवस सलग उपस्थिती हेही एक वैशिष्ट्य. भूतकाळ समजून घेत वर्तमानाचे विश्लेषण करत भविष्याच्या दिशा ठरवणे हे साहित्याचे अंगभूत वैशिष्ट्य असते. ते या संमेलनात एवढे प्रकर्षाने दिसले की प्रस्थापित साहित्य संमेलनांनाही त्याची दखल घेणे भाग पडले.\nया पहिल्यावहिल्या आदिवासी साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. हा एक ऐतिहासिक बहुमान माझ्या वाट्याला आला. आदिम समाजाशी आधुनिक युगातही नाळ घट्ट करत त्यांच्या भावविश्वात साहित्यिक दृष्टिकोनातूनही मला जोडून घेता आले. या समाजाला साहित्याची, नवविचारांची भूक आहे याची तीव्र जाणीव या संमेलनाने झाली.\nप्रस्थापितांनी ज्यांना कधी जवळ केले नाही, ज्यांचे जीवन साहित्याचा विषय बनू शकतो याचा विचार केला नाही, त्यांनी स्वत:चे विश्व बनवण्यासाठी कष्ट उपसले तर काय चूक हा प्रश्नही माझ्या मनात उपस्थित झाला होता. या संमेलनाने ती वाट करून दिली. रानावनांत खुल्या आभाळाखाली वाढलेली, बहरलेली धनगर संस्कृती नव्या युगावर धनगरांचेच पूर्वज मौर्य व सातवाहनांप्रमाणे नव्या युगावरही आपला ठसा उमटवायला सज्ज झाल्याचे चित्र ठळक झाले ही या संमेलनाची फलश्रुती ठरावी.\nमहाराष्ट्राला संस्कृती दिली ते ४३० वर्ष राज्य करणाऱ्या सातवाहन घराण्याने. हे घराणे पुढे आले ते धनगरांतूनच. हाल सातवाहनाची गाथा सप्तशती हा मराठीतील आद्य महाराष्ट्री प्राकृतातील काव्यसंग्रह. त्यातील जनजीवनाचे लोभस चित्रण हा आजही जागतिक वाङ‌्मयात चर्चेचा व अभ्यासाचा विषय. आजच्या मराठीचा हा आद्य स्राेत.\nएका धनगरानेच मराठी साहित्य संस्कृतीचा पाया घातला. पण त्याची जाण मराठी सारस्वताने कधी ठेवली नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनाने तर कधी त्याचा नामोल्लेखही केला नाही. पण सोलापूरमधील ग्रंथदिंडीत मानाने विराजमान होती “गाथा सप्तशती’. एवढेच नव्हे तर ग्रंथदालनाचेही नाव होते “हाल सातवाहन ग्रंथनगरी’.\nया संमेलनात सहभागी सिद्धराम पाटील, सौ. संगीता चित्रकुटे, विकास पांढरे, सुभाष बोंद्रेसारख्या विविध वक्त्यांनी धनगरी समाजाचे साहित्य व माध्यमांतील चित्रण समाधानकारक का नाही यावर चर्चा केली. परिसंवादांचे अध्यक्ष असलेल्या घनश्याम पाटील, सचिन परब यांच्यासारख्या वक्त्यांनी त्यात अधिक आशय भरत निर्णायक स्वरूप दिले.\nप्राचार्य शिवाजी दळणर, डाॅ. यशपाल भिंगेंनी इतिहास व वर्तमानातील आव्हानांवर विचार मांडले. अगदी आरक्षणावरही मुद्देसूद चर्चा झाली. कोणावरही टीका अथवा आगपाखड न करता एका संवेदनशील विषयावर चर्चा झाली हे विशेष.\nधनगरांचे स्वतंत्र संमेलन भरवणे म्हणजे जातीवाद नव्हे काय असा प्रश्न आधी मला काही लोक विचारत. मी एवढेच उत्तर देईन की “मला अध्यक्ष निवडले आहे यातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे असा प्रश्न आधी मला काही लोक विचारत. मी एवढेच उत्तर देईन की “मला अध्यक्ष निवडले आहे यातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे’ आणि खरेच संमेलनात जवळपास ४०% वक्ते हे अन्य समाजांतील होते.\nआज महाराष्ट्रातील गढूळलेल्या जातीय वातावरणात सर्वैक्याचा संदेश देणारे हे संमेलन घडले हे या संमेलनाचे सर्वात मोठे यश ठरावे.\nराज्यकर्ते असोत की समाजातील वर्चस्ववादी घटक...ते जर घाबरत असतील तर संख्येला नव्हे तर विचारांना. समाज विचार करणारा व्हावा हे त्यांना मान्य नसते. धनगरच काय अन्य भटक्या विमुक्तांकडे, ओबीसींकडे पाहण्याचे जे साहित्यविषयक अाैदासिन्य आले आहे ते यातूनच आता ते होणार नाही. हा प्रवाह फोफावत एका नदीचे रूप घेईल याचा मला विश्वास आहे.\nलेबल: संस्कृती, सामाजिक, साहित्य\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nसनातन संस्थेवर बंदीची मागणी हास्यास्पद\nज्याला कायद्याचे थोडेफार ज्ञान आहे, असा कोणीही सनातन संस्थेवर बंदी घाला अशी मागणी करणार नाही. कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्यासाठीची एक ...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्...\nनरेंद्र मोदींची (नयी दुनिया) हीच ती मुलाखत\nनई दुनिया साप्ताहिक // ३० जुलाई २०१२ // संपादकः शाहिद सिद्दीकी // समाचारपत्र के मुखय पृष्ठ पर गु जरात केमुखयमं त्री नरेन्द्...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n'बकरी ईद' नमाजनंतर 'स्वतंत्र काश्मीर'च्या घोषणा\nसतरा सुरक्षा जवान जखमी वृत्तसंस्था श्रीनगर अनंतनाग, तसेच बारामुल्ला जिल्ह्यात 'स्वतंत्र काश्मीर'ची मागणी क...\nपर्यावरण विषयावरील निबंध व घोषवाक्य स्पर्धा : विवेकानंद केंद्रात पारितोषिक वितरण\nपाणी, ऊर्जा साधने यांची काळजी घेतल्यास सुटतील अनेक समस्या विवेकानंद केंद्र पर्यावरण मंडळाच्या कार्यक्रमात अरविंद जोशी यांचे प्रतिपादन\nअलेक्स हॅलेची कादंबरी परवा पुन्हा लख्ख आठवली. ' रूट्स '. आपल्या मुळांचा शोध घेत हॅले अमेरिकेत गुलाम म्हणून आणलेल्या आपल्या अफ्...\nडोळस विश्वबंधुत्वाच्या दिशेने दमदार पाऊल\nव्ही आयएफच्या देखण्या सभागृहात 3 आणि 4 सप्टेंबर रोजी जागतिक हिंदू-बौध्द संमेलन पार पडले. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, जपानची थिंक टँक समज...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nदायित्वबोध की देवी हम करे आराधन\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dr-narendra-dabholkars-killer-sachin-andure-gets-arrested-aurangabad-11463", "date_download": "2018-11-20T12:22:13Z", "digest": "sha1:TAXVMPYKWXOW2IXCLT7OEE53UA2HT3SM", "length": 24413, "nlines": 200, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Dr Narendra Dabholkars killer Sachin Andure gets arrested in Aurangabad | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच वर्षांनंतर छडा\nडॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच वर्षांनंतर छडा\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nमुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनंतर यश आले. याप्रकरणी मुख्य संशयिताला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ताब्यात देण्यात आले. याशिवाय एटीएसने स्फोटकांच्या साठ्यासह अटक केलेल्या कळसकरचाही याप्रकरणी सहभाग पुढे आला आहे.\nमुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनंतर यश आले. याप्रकरणी मुख्य संशयिताला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ताब्यात देण्यात आले. याशिवाय एटीएसने स्फोटकांच्या साठ्यासह अटक केलेल्या कळसकरचाही याप्रकरणी सहभाग पुढे आला आहे.\nसचिन प्रकाशराव अंदुरे असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो मूळचा औरंगाबाद येथील रहिवासी आहे. त्यानेच दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. अंदुरेला सीबीआयकडे सुपूर्त करण्यात आले असून, त्यांनी याप्रकरणी त्याला अटक केली आहे. 20 ऑगस्ट 2013 ला डॉ. नरेंद्र दाभोलकर पुण्यातील ओंकारेश्‍वर मंदिराजवळ मॉर्निंग वॉकसाठी गेले असता दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी दाभोलकर यांच्यावर पाठीमागून गोळीबार केला. हा गोळीबार अंदुरेने केला होता. या दोघांनी हत्येसाठी एका दुचाकीचा वापर केला होता. स्फोटकांप्रकरणी कळसकर याची कोठडी 28 ऑगस्टपर्यंत \"एटीएस'कडे आहे. त्यामुळे त्यानंतर त्याचा ताबा सीबीआयला देण्यात येणार आहे.\nया प्रकरणी हमीद दाभोलकर यांची प्रतिक्रिया...\nस्फोटकांप्रकरणी \"एटीएस'ने गेल्या आठवड्यात वैभव सुभाष राऊत, शरद भाऊसाहेब कळसकर आणि सुधन्वा सुधीर गोंधळेकर यांना अटक केली होती. आरोपींकडून अनेक शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली होती. यातूनच कळसकर याचा दाभोलकर हत्या प्रकरणातील सहभाग पुढे आल्यानंतर त्याच्या माहितीवरून अंदुरेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला सीबीआयच्या स्वाधीन करण्यात आले.\n\"पाच वर्षांच्या कालखंडानंतर आजची ही कारवाई मोठी आणि महत्त्वाची मानावी लागेल. सीबीआयने केलेल्या विरेंद्र तावडेच्या पहिल्या अटकेला जवळपास दोन वर्षे झाल्यानंतर ही कारवाई झाली आहे. यामुळे आता सीबीआय या गुन्ह्याची सर्व पाळमुळं खणून काढेल, अशी आशा आहे.''\nयाप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. डॉ. विनोद तावडे यांना अटक झाल्यानंतर गेल्या अडीच वर्षांत एकही अटक झाली नव्हती. या अटकेमुळे तपास यंत्रणा, डॉ. दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांची हत्या घडवून आणणाऱ्या सूत्रधारांपर्यंत पोचतील, असा विश्‍वास निर्माण झाला आहे.\nनरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी तपासातील महत्त्वाचा घटनाक्रम :\n20 ऑगस्ट ः डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या\nगुन्हे शाखेची तपास पथके रवाना, सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात\n22 ऑगस्ट ः घटनास्थळावरील पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले\n23 ऑगस्ट ः पोलिस ठाण्यांच्या पातळीवर तपास पथके\n25 ऑगस्ट ः भोंदूबाबा, बनावट डॉक्‍टर, ज्योतिषी यांची चौकशी सुरू\n26 ऑगस्ट ः तत्कालीन एटीएस प्रमुख आणि पुणे पोलिसांची एकत्रित बैठक\n27 ऑगस्ट ः मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना तपासाबाबत सूचना\n28 ऑगस्ट ः दुचाकींच्या नंबरप्लेट, सराईत आणि पॅरोलवरील गुन्हेगारांची चौकशी सुरू\n29 ऑगस्ट ः सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासणीसाठी मुंबई आणि तेथून लंडनला\n29 ऑगस्ट ः गोव्यातील आश्रमातून एक साधक ताब्यात\n30 ऑगस्ट ः सुमारे आठ कोटी फोन कॉलसह ई-मेलची तपासणी सुरू\n2 सप्टेंबर ः संशयितांचे रेखाचित्र तयार, बॅलेस्टिक अहवाल पोलिसांना प्राप्त\n6 सप्टेंबर ः रेखाचित्राशी साधर्म्य असलेल्या 17 जणांची चौकशी\n19 डिसेंबर ः मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांना कोठडी\n16 जानेवारी ः गुन्हे शाखेकडून नव्याने तपास सुरू\n13 मार्च ः नागोरी आणि खंडेलवालची प्रत्यक्षदर्शींकडून ओळखपरेड\n3 एप्रिल ः विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना\n9 मे ः गुन्हे शाखेकडून तपास सीबीआयकडे सोपविला\n3 जून ः तपासाची कागदपत्रे सीबीआयच्या ताब्यात\n6 जून ः सीबीआय अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी\n19 ऑगस्ट ः गुन्हेगार अद्याप फरारीच\n15 नोव्हेंबर ः दाभोलकर हत्या प्रकरणाच्या चौकशीत गांभीर्याने लक्ष घालण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन\n2 ऑगस्ट ः तपासाबाबत अंनिसचे राष्ट्रपतींना पत्र\n21 नोव्हेंबर ः मारेकऱ्यांचे रेखाचित्र पुन्हा एकदा प्रसिद्ध\n3 डिसेंबर ः डॉ. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्येचा परस्परांशी संबंध नाही - गृह राज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती\n17 फेब्रुवारी ः \"सनातन'चे साधक नीलेश शिंदे, हेमंत शिंदेच्या न्यायवैद्यक चाचणीस (पॉलिग्राफ टेस्ट) न्यायालयाची मंजुरी\n31 मे ः सीबीआयचे वीरेंद्र तावडे (पनवेल) व सारंग अकोलकर (पुणे) यांच्या घरी छापे\n4 जून ः सीबीआय तपासासाठी लंडनच्या स्कॉटलंड यार्डची मदत घेण्याबाबत चर्चा\n14 जून ः वीरेंद्र तावडे हाच मुख्य सूत्रधार असल्याचा सीबीआयचा न्यायालयात दावा\n16 जून ः मडगाव स्फोट, मिरज दंगलीत तावडेचा हात\n18 जून ः मारेकऱ्यांना पोलिस अधिकाऱ्याने प्रशिक्षण दिल्याची चर्चा\n18 जून ः दहशतवाद विरोध पथकाचा (एटीएस) कोल्हापुरातील 13 जणांवर \"वॉच'\n1 मार्च ः मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास सीबीआय व मुंबई गुन्हे शाखेतर्फे पाच लाखांचे बक्षीस जाहीर\n20 मे ः तपासासाठी स्पेशल टास्क फोर्स नेमण्याची \"अंनिस'ची मागणी\n5 ऑक्‍टोबर ः न्यायालयाने वीरेंद्र तावडे याचा जामीन अर्ज फेटाळला\n21 मे ः पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या अमोल काळेसह पाच जणांना कर्नाटक \"एसआयटी'कडून अटक\n30 जून ः अमोल काळे याच्याकडील डायरी जप्त, डायरीत वैभव राऊतचा उल्लेख, कर्नाटक-महाराष्ट्रातील लेखक, विचारवंतांसह 36 जण \"हिट लिस्ट'वर.\n6 जुलै ः न्यायालयाने वीरेंद्र तावडेचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला\n10 ऑगस्ट ः अमोल काळेच्या डायरीनुसार मुंबईतून वैभव राऊतसह सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर यांना अटक\n11 ऑगस्ट ः राऊतसह दोघांचा दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येच्या प्रकरणात समावेश असल्याचा पोलिसांना संशय\nनरेंद्र दाभोलकर विभाग sections सीबीआय औरंगाबाद aurangabad हमीद दाभोलकर ऊस\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/murder-in-gokul-gondegaon-sindkhed/", "date_download": "2018-11-20T12:12:22Z", "digest": "sha1:N6RO4KHRZQMZJKRTVD7NKHPEAYB6G4L4", "length": 19296, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "पूर्ववैमन्यस्यातून हल्ला; काकाचा मृत्यू, पुतण्या जखमी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेचा दणका,दुरावस्था झालेल्या रस्त्याची डागडुजी\nएमआयडीसीतील अग्निशमन केंद्राचे उद्घाटन रखडले\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nफुंडे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nपूर्ववैमन्यस्यातून हल्ला; काकाचा मृत्यू, पुतण्या जखमी\nमाहुर तालुक्यातील सिंदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोकुळ गोंडेगाव येथे जुन्या वादातून आनंद केशव भगत (४५) याची निर्घृण हत्या करण्यात आली. तर मयताचा पुतण्या समाधान मुकुंद भगत (२७) हा आपल्या काकाला वाचविण्यासाठी मध्ये पडला असता त्याच्या गुप्त अंगावर चाकूचे वार केल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला गंभीर अवस्थेत पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. सदरची घटना पोळ्याच्या दिवशी सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडली. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला.\nतालुक्यातील गोकुळ गोंडेगाव येथे दि.९ सप्टेंबर रोजी विनयभंगाच्या जुन्या घटनेवरून दोन गटात वाद उफाळून आला. विनयभंग प्रकरणी मयत आनंद केशव भगत याला न्यायालयाने दोषी ठरविले होते. परंतु नुकतेच वरिष्ठ न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले. त्याचा राग मनात धरून काल पोळा सणाच्या दिवशी आरोपी प्रितेश विजय मानकर, सतीश विजय मानकर, देवानंद नथ्थु भगत, गौतम नथ्थु भगत, कुसुमबाई विजय मानकर, विजय एकनाथ मानकर, रुपेश विजय मानकर, निर्मलाबाई गौतम भगत, स्नेहा गणपत भगत यांनी पूर्ववैमन्यस्यातून सापळा रचून सामुहिकरित्या आनंद केशव भगत याच्यावर धारधार चाकूने अंगावर व पोटावर सपासप वार करून खून केला. तर पुतण्या समाधान मुकुंद भगत हा वाचविण्यासाठी गेला असता त्याच्या गुप्त अंगावर चाकूने वार करण्यात आले. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला.\nघटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, माहूरचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, सहायक पोलीस निरीक्षक घोडके यांनी माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन परिस्थिती जाणून घेतली. मयत आनंद केशव भगत याचे दि.१० सप्टेंबर रोजी शवविच्छेदन करण्यात आले आहे. सिंदखेड पोलिसात ९ जणांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर हे करीत आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहिंदुस्थान बंदला नांदेडमध्ये चांगला प्रतिसाद\nपुढीलविमान प्रवासात मिळवा ५ हजार रुपयांची सूट \nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेचा दणका,दुरावस्था झालेल्या रस्त्याची डागडुजी\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nधुळे महानगरपालिका निवडणूक.. शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/43921", "date_download": "2018-11-20T11:26:52Z", "digest": "sha1:IR2UOM7BX2NTNNFPKIIMVSDERLZFBQJQ", "length": 6940, "nlines": 151, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कला:पेपर मॅशी एक कला:चक्र | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला:पेपर मॅशी एक कला:चक्र\nकला:पेपर मॅशी एक कला:चक्र\nचक्र... पेपर मॅशीने बनवलेली अजुन एक कलाकृती.\n फार सुंदर कला आहे\n फार सुंदर कला आहे हो तुमच्या हातात\nकृपया ह्याच्या फोटोसहीत स्टेप बाय स्टेप कृती देताल का\n....बघतच रहावेसे वाटत आहे...\nहे रद्दी पेपर्सने बनवलंय विश्वास बसू नये इतकं अप्रतिम\nस्टेप बाय स्टेप कृती टाका प्लीजच\nबर्‍याच दिवसांनी माझ्या क्रियेटिव्हिटीच्या किड्याला खाद्य मिळालंय\nसुंदरच... नुसत्या फोटोकडे बघून त्यामागचे कष्ट आणि चिकाटी जाणवतेय.\nमी ह्या कलेची कृती माझ्या\nमी ह्या कलेची कृती माझ्या आधीच्या पोस्ट च्या कमेंट वर दिली आहे.कृपया बघाल.\nअ प्र ति म \nअ प्र ति म \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-marathi-news-leopard-animal-seen-talegaon-chankan-road-72960", "date_download": "2018-11-20T12:17:54Z", "digest": "sha1:N7DEE3Y5S7PNNZPPI5T3JEIQKPRY2MLO", "length": 12185, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune marathi news leopard like animal seen on talegaon chankan road बिबट्या सदृश्य प्राण्याच्या वावरामुळे माळवाडीत घबराट | eSakal", "raw_content": "\nबिबट्या सदृश्य प्राण्याच्या वावरामुळे माळवाडीत घबराट\nमंगळवार, 19 सप्टेंबर 2017\nमाहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट दिली. आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती आणि प्राथमिक अंदाजावरुन तरी तो बिबट्या नसून निशाचर तरस असावा. २ दिवस सादर परिसरात थांबून निरीक्षण करण्याचे आदेश वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीच्या वेळी नागरिकांनी एकटे बाहेर पडू नये.\n- रणजित देसाई (तहसीलदार, वडगाव मावळ)\nतळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण रस्त्यावरील ऐश्वर्या हॉटेलमागील गोडाऊन परिसरात सोमवारी (दि. १८) रात्री भक्ष्य खाताना बिबट्या सदृश्य हिंस्र प्राणी दिसल्याने माळवाडीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तहसीलदार, पोलीस, वनविभागाचे अधिकारी तसेच प्राणीमित्र कार्यकत्यांनी रात्री उशिवरापर्यंत बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्या कि तरस याबाबत तर्कवितर्कांना ऊत आला आहे.\nमाळवाडी परिसरात राहणारा शुभम हिंगणे हा युवक आपल्या चारचाकी वाहनाने रात्री साडेदहाच्या सुमारास घराकडे चालला असता, सरकारी सिमेंट गोदामाजवळ वाहनाच्या उजेडात त्याला एक बिबट्या सदृष्य प्राणी मारलेले भक्ष्य ओढून नेताना दिसला. एकटा असलयाने त्रेधा तिरपीत उडालेल्या शुभमने मोबाईलमध्ये फोटो काढून, ही गोष्ट आपल्या भावाकरवी सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांना सांगितली. डोळस यांनी त्वरित पोलिसांना कळवल्याने अर्ध्या तासाच्या आत, मावळचे तहसीलदार रणजित देसाई, तळेगावचे पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील, वनरक्षक धर्मेंद्र सावंत, संदीप मुंढे, सुनील भुजबळ तसेच मावळ वन्यजीवरक्षक संस्थेचे निलेश गराडे, सागर कवळेकर आदींनी भेट देऊन स्थळाची पाहणी केली. तोपर्यंत प्राणी भक्ष्य जागेवरच सोडून पसार झाला होता.\nशिकार करण्याची पद्धत आणि छायाचित्रावरुन तो प्राणी बिबट्या नसून, तरस असल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिला असला तरी, प्रत्यक्षदर्शी युवक मात्र त्याच्या उंची आणि आकारावरुन तो बिबट्याचा असल्याचा दावा करत असल्याने तर्कवितर्कांना परिसरात उधाण आले आहे. बिबट्या सदृश्य प्राण्याच्या वावराने माळवाडीत घबराटी चे वातावरण आहे. नागरिकांनी खबरदारी म्हणून रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये, तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत असे आवाहन केले आहे.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nभाजपच्या जाहिरातीतील मावशीला शोधत आहे: सुप्रिया सुळे\n'रोलरकोस्टर' डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी\nरोहिंग्यांबद्दल चौकशीला घाबरत नाही- आँग सान स्यू की\nमुंबई मेट्रोच्या सिक्युरिटी बोर्डचे कर्मचारी संपावर\nमित्राच्या आईवर उपचारासाठी विद्यार्थ्यांची धडपड\nसदाभाऊंच्या गावात कृषी खात्याची चौकशी\nगायरान जमिनी गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल धुळखात\nनवरात्रोत्सवात अंबाबाईची विविध रूपांत पूजा बांधण्याचा निर्णय\nकोल्हापूर शहरात जागोजागी मरणखड्डे...\n‘उंची’ गाठण्यासाठी मनोज करतो ८० कि.मी. प्रवास\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2018-11-20T11:29:19Z", "digest": "sha1:T2NGHIOZCWGM2HDXKT26Z3DYK5BXIAKQ", "length": 6318, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पवईत कंपनीच्या बेसमेंटमध्ये भीषण आग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपवईत कंपनीच्या बेसमेंटमध्ये भीषण आग\nमुंबई : मुंबईतील पवईच्या चांदिवली विभागात असलेल्या नेट मॅजिक कंपनीच्या तळमजल्याला भाषण आग लागली. या इमारतीच्या बेसमेंटमध्ये बांधकामासाठी लागणारे वायर आणि इतर ज्वलनशील पदार्थ ठेवण्यात आले होते. त्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकली.\nइमारतीमधून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. इमारतीमधील 70 ते 80 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र ही आग नेमकी कशामुळे धुमसली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती नेट मॅजिककडून देण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्टीव्ह स्मिथची कर्णधारपदावरुन हकालपट्टी ; टीम पेनकडे संघाची धुरा\nNext articleजाणून घ्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार निवड झालेल्या व्यक्तीबद्दल\nजाहीरात क्षेत्रातील मातब्बर ऍलेक पदमसी यांचे निधन\nमराठा आरक्षणावरून श्रेयाची लढाई सुरू\nअद्यापही 154 पीएसआय प्रतीक्षेतच\nउद्धव ठाकरेंबरोबरच्या चर्चेत सहभागी होणार नाही\nलग्नाच्या तयारीसाठी प्रियांका आईसह जोधपूरला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%88%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%93%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-20T11:07:37Z", "digest": "sha1:SVGX7JUAD637AGSEXAFP7XVQETVA3BU6", "length": 8540, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बनावट खाती बनवून ईपीएफओमध्ये कोट्यवधींचा घोटाळा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबनावट खाती बनवून ईपीएफओमध्ये कोट्यवधींचा घोटाळा\nनवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 4 कोटींचा हा घोटाळा असल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीतल्या एका कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने हा घोटाळा करण्यात आला आहे. भविष्य निर्वाह निधीतून कोट्यवधी रुपये काढण्यात आले आहेत.\nदिल्लीच्या द्वारका सेक्टर -23 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, एफआयआर दाखल झाले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून या घोटाळ्याचा तपास सुरू केला आहे. तसेच चौकशीसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयातील एका कर्मचा-यालाही ताब्यात घेतले आहे. या कर्मचा-याकडून घोटाळ्याची व्याप्ती आणि या घोटाळ्यात कोण कोण सहभागी आहेत, याचा तपास सध्या केला जात आहे.\nऑनलाइन कॅश ट्रान्झॅक्शनची रक्कम खात्यांमध्ये जमा असलेल्या रकमेशी मेळ खात नव्हती. काही ट्रान्जेक्शनची माहिती तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विभागातील वरिष्ठ अधिका-यांनासुद्धा नाही. त्यामुळे आता या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या दिल्ली-एनसीआरसह पूर्ण देशातील खात्यात हा ऑनलाइन पद्धतीने घोटाळा झाला आहे. ऑनलाइन ट्रान्झॅक्शनचे काम कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विभागाने बाहेरच्या कंपनीला दिले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विभागानं ज्या कंपनीला हे काम दिले, त्या कंपनीनेच हा घोटाळा केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या कंपनीच्या कर्मचा-यांनी बनावट खाती उघडून त्यात हा पैसा जमा केल्याचाही पोलिसांना संशय व्यक्त केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे : ईव्हीएमविरोधात मनसे-कॉंग्रेस एकत्र\nउत्तरप्रदेशातील मंत्र्याची पुन्हा योगींवर टीका\nकेवळ निवडणुकीसाठी अपुर्ण महामार्गाचे उद्‌घाटन : कॉंग्रेस\nअमेठीतील शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींनी पाठवली इस्रायली केळीची रोपे\nआता सीबीआय अधिकारी सिन्हांचेही बदलीला आव्हान\nराहुल गांधींनी ‘या’ रोगाने ग्रासलंय : अमित शहा\nअल कायदा कमांडर जाकिर मूसा राजस्थान हद्दीत घुसला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Active-participation-in-Dagadusheth-Halwai-forts-for-adoption-scheme/", "date_download": "2018-11-20T11:39:20Z", "digest": "sha1:6XPRCXTAU242CIMT7IEOXFNCA7D6UCVM", "length": 5457, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खा. छत्रपती संभाजीराजे यांचे आवाहन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › खा. छत्रपती संभाजीराजे यांचे आवाहन\n‘दगडूशेठ’ने किल्ले दत्तक योजनेत सक्रिय सहभाग घ्यावा\nशिवराज्याभिषेक हा राष्ट्रीय सण व्हावा, याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवराज्याभिषेक उत्सवाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे रायगडावर दरवर्षी फुलांची आकर्षक आरास केली जाते. त्यामुळे या सोहळ्याला देखणेपण आले आहे. शिवराज्याभिषेक लोकोत्सव होण्यात ‘दगडूशेठ’ नेही मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे भविष्यात शासनाने किल्ले दत्तक योजना सुरू केल्यानंतर ट्रस्टने यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास समाजात सकारात्मक संदेश जाईल, असे मत कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्‍त केले.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या बाजीराव रस्त्यावरील गणेशोत्सव सजावट विभागाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सुर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, सौरभ रायकर, मंगेश सुर्यवंशी, अतुल चव्हाण, अक्षय गोडसे, राजेंद्र चिंचोरकर आदी उपस्थित होते. शिल्पकार विवेक खटावकर यांनी यंदाच्या सजावटीची माहिती दिली.\nछत्रपती संभाजीराजे म्हणाले, अनेक ठिकाणी सीएसआर निधी सामाजिक कामांकरिता वापरला जातो. भविष्यात किल्ले दत्तक योजना सुरू झाल्यानंतर अनेकांकडून हा निधी किल्ल्यांकरिता वापरणेदेखील आवश्यक आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्टने याकरिता प्रथम पुढाकार घेतल्यास किल्ले संवर्धनाचा चांगला संदेश समाजात जाईल. किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना जगभर पोहोचविण्याचे कामदेखील होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Construction-permission-department-earns-Rs-999-crore/", "date_download": "2018-11-20T12:13:44Z", "digest": "sha1:FY6K6F7ZUGAMPJTGWEWLFIJVNAH7VY55", "length": 7582, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बांधकाम परवानगी विभागास ३९९ कोटींचे उत्पन्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बांधकाम परवानगी विभागास ३९९ कोटींचे उत्पन्न\nबांधकाम परवानगी विभागास ३९९ कोटींचे उत्पन्न\nपिंपरी-चिंचवड महापालिकेला 2017-18 या आर्थिक वर्षात बांधकाम परवानगीतून बुधवार (दि.21)अखेरपर्यंत तब्बल 399 कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. अर्थसंकल्पात बांधकाम विभागाला 340 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट होते. ते सव्वा महिना शिल्लक असतानाच पूर्णात्वास केले गेले आहे. ‘महारेरा’ कायद्यामुळे शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी प्रकल्पासाठी बांधकाम परवानगी घेतल्याने पालिकेच्या यंदाचा उत्पन्नात भर पडली आहे.\nशहरातील विविध भागांमध्ये अनेक नवे बांधकाम प्रकल्प सुरू झाले आहेत. हक्काचे घर आणि गुंतवणूक म्हणून सदनिका खरेदी केल्या जातात. वाकड परिसरात गेल्या सात वर्षांत सर्वाधिक 901 गृहप्रकल्प व अन्य बांधकामांसाठी परवानगी देण्यात आली आहे.\nत्या खालोखाल रहाटणी, काळेवाडी परिसरात 416 बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. आकुर्डी परिसरात सर्वांत कमी संख्येने बांधकामांना परवानगी घेण्यात आली आहे. ती संख्या केवळ 15 इतकी आहे.\nशहराच्या विविध भागात गेल्या 7 वर्षांत बांधकामांना दिलेल्या परवानगींची संख्या पुढीलप्रमाणे आहे ः 2011 मध्ये 772, 2012 मध्ये 913, 2013 मध्ये 1 हजार 157, 2014 मध्ये 1 हजार 294, 2015 साली 1 हजार 140, 2016 मध्ये 1 हजार 523 आणि 2017 मध्ये 1 हजार 790 अशा एकूण 8 हजार 889 बांधकामांना परवानगी दिली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जास्त परवानगी 2017 मध्ये देण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाने ‘महारेरा’ कायदा सुरू केल्याने बांधकाम व्यावसायिक बांधकाम प्रकल्पांची नोंदणी करीत आहेत.\nरेरा नोंदणी असलेल्या प्रकल्पांमध्येच नागरिक व व्यापारी रक्कम गुंतवत असल्याने बांधकाम नोंदणीची संख्या लक्षणीय वाढली आहे. परिणामी, महापालिकेच्या उत्पन्नात भर पडली आहे. येत्या 2018-19 या आर्थिक वर्षात बांधकाम विभागाला 400 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.\nया विभागाचे प्रमुख अय्युब खान पठाण यांच्या कार्यपद्धतीमुळे ही भर पडल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. नुकताच हा विभाग सहशहर अभियंता राजन पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.\nनऊ वर्षांतील सर्वांधिक महसूल\nबांधकाम परवानगी विभागाला 2017-18 या आर्थिक वर्षात 370 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट दिले होते. बांधकाम विभागाने ते पूर्ण केले असून, बुधवारअखेर 399 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बांधकाम विभागाला 2009-10 या आर्थिक वर्षात 107 कोटी 32 लाख, 2010-11 मध्ये 126 कोटी 48 लाख, 2011-12 मध्ये 190 कोटी 24 लाख, 2012-13 मध्ये 261 कोटी 15 लाख, 2013-14 मध्ये 334 कोटी 33 लाख, 2014-15 मध्ये 239 कोटी 3 लाख, 2015-16 मध्ये 364 कोटी 19 लाख आणि 2016-17 मध्ये 351 कोटी रुपये उत्पन्न जमा झाले. 2017-18 मध्ये 21 फेबु्रवारीपर्यंत 399 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-disadvantage-of-Railway-Block/", "date_download": "2018-11-20T11:27:18Z", "digest": "sha1:D3V6W3KLXXVLLKFD6Y6B3PAE5VGVWHYK", "length": 6414, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ब्लॉकमुळे प्रचंड गैरसोय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ब्लॉकमुळे प्रचंड गैरसोय\nरविवारी चार तास लागलेल्या मेगा ब्लॉकमुळे रेल्वेनेे नियमितपणे पुणे-मुंबई प्रवास करणार्‍या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. अनेकांनी खासगी वाहने आणि बस स्थानकांवर गर्दी केल्याने एसटी प्रावशांबरोबरच या चाकरमान्यांना गर्दीचा सामना करावा लागला. मध्य रेल्वेच्या परळ आणि करी रोड रेल्वे स्थानक येथे पादचारी पुलाच्या कामाकरिता पुणे-मुंबई लोहमार्गावरील रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गांवर रविवारी (दि. 4) ब्लॉक ठेवण्यात आला होता. त्यामुळे डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या व रेल्वे प्रवाशांनी खासगी वाहने तसेच एसटीने प्रवास करण्याचा मार्ग स्वीकारला. परिणामी रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांच्या संख्येत घट होऊन एसटी स्थानकांवर नेहमीपेक्षा दुपटीहून अधिक प्रवाशांची गर्दी दिसून आली.\nकामधंद्यानिमित्त पुणे ते मुंबई दरम्यान अप-डाऊन करणार्‍या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. तसेच या एक्स्प्रेस गाड्यांनी पुणे ते लोणावळा, पुणे ते कर्जत आणि मुंबई ते लोणावळा, मुंबई ते पुणे असा प्रवास करणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे. ब्लॉकमुळे लोणावळा ते पुणे आणि पुणे ते लोणावळा असा प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशांची रविवारी गैरसोय झाली. 6 ते 8 तासांच्या ब्लॉकसाठी आठ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. ब्लॉकमुळे चेन्नईहून मुंबईला जाणारी चेन्नई एक्स्प्रेस सीएसएमटी ऐवजी कल्याण स्थानकापर्यंतच धावली.\nतर मुंबईवरून सुटणारी नागरकोईल एक्स्प्रेस दुपारी 12.10 ऐवजी सायंकाळी चार वाजून 25 मिनिटांनी, मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस दुपारी 12.45 ऐवजी सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी, मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस दुपारी 2 ऐवजी 5 वाजून 50 मिनिटांनी, मुंबई-कोणार्क एक्स्प्रेस 3 वाजून 20 मिनिटांनी सुटल्या. या रेल्वे मुंबईवरून नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुटल्याने पुणे रेल्वे स्थानकाला पोहोचण्यास त्या प्रमाणात उशीर झाला. या काळात रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला व त्यामुळे नाहक मनस्ताप झाल्याचे काही प्रवाशांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/last-two-days-of-applying-for-election/", "date_download": "2018-11-20T12:11:32Z", "digest": "sha1:UVCSC5YH6VZIYZFE7QJL7MZ365PTK3VQ", "length": 12920, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आघाडीचा घोळ मिटेना; भाजपचे ‘वेट अँड वॉच’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › आघाडीचा घोळ मिटेना; भाजपचे ‘वेट अँड वॉच’\nआघाडीचा घोळ मिटेना; भाजपचे ‘वेट अँड वॉच’\nमहापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचे अखेरचे दोन दिवस उरले आहेत. तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटप आणि आघाडीबाबतचा घोळ काही मिटेना. सोमवारी यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. दुसरीकडे भाजप नेत्यांनीही सकाळपासून सायंकाळपर्यंत एकीकडे यादी फायनलसाठी चर्चा सुरू होती. दुसरीकडे, काँग्रेस-राष्ट्रवादीतील विद्यमान आजी-माजी नगरसेवक आणि काही बड्या कार्यकर्त्यांना वळवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते.\nअर्ज भरण्याची मुदत दोन दिवस राहिली आहे. त्यामुळे इच्छुकांची ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तारांबळ सुरू होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने खबरदारी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत याद्या निश्‍चिती लांबवली. तसेच एबी फॉर्म शेवटच्या दिवशी (बुधवारी) देण्याचा निर्णय घेतला; परंतु आघाडीचा फैसला आणि दोन्ही काँग्रेसच्या याद्या होत नाहीत, तोपयर्र्ंत भाजपनेही ‘वेट अँड वॉच’ची भूमिका ठेवली होती.\nशिवसेनेनेही अशाच पद्धतीने नाराजांवर ‘वॉच’ ठेवला आहे. जिल्हा सुधार समितीच्या उमेदवारांसह काही जणांनी मात्र आज ऑनलाईन व प्रत्यक्षही अर्ज भरले.\nमहापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता चांगलीच गती आली आहे. अर्ज भरण्यासाठी बुधवारी दुपारपर्यंत तीन वाजेपर्यंतची मुदत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने या निवडणुकीत भाजपविरोधात\nआघाडी करून लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले आघाडीच्या चर्चेचे घोडे शेवटचे दोन दिवस उरले असले तरी पुढे सरकले नव्हते. आजही पुन्हा राष्ट्रवादीने 35 जागांसाठी आग्रह कायम ठेवला होता. आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे संजय बजाज, गटनेते किशोर जामदार यांची सोमवारी पहाटे पाचपर्यंत बैठक चालली. यामध्ये प्रभागनिहाय दोन्ही पक्षांच्या उमेदवार छाननी आणि जागा ‘अ‍ॅडजेस्ट’ करण्यावर चर्चा झाली. पण शेवटपर्यंत तोडगा निघाला नाही.\nकाँगे्रेसने मात्र राष्ट्रवादीला 30 जागांवर एकही जागा देणार नाही असा पवित्रा घेतला आहे. आज सायंकाळी 5 वाजल्यापासून जयंत पाटील, पृथ्वीराज पाटील, संजय बजाज, किशोर जामदार माजी महापौर सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत पुन्हा जागावाटपाची चर्चा सुरू होती. काँग्रेसने एखाद दुसरी जागा वाढवून देऊ असा पवित्रा घेतला होता.रात्री पुन्हा काँगे्रेसनेत्या जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत बैठक सुरू होती. पण शेवटपर्यंत तोडगा निघाला नाही.\nभाजपनेही सोमवारी दुपारपर्यंत 70 टक्के उमेदवार जाहीर करण्याची केलेली घोषणा आज प्रत्यक्षात आली नाही. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सरचिटणीस मकरंद देशपांडे, माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार, नीता केळकर, दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय याद्यानिश्‍चितीची चर्चा सुरू होती. परंतु सांगलीतील गावभाग, विश्रामबाग, गव्हर्मेंट कॉलनीसह काही जागांवर इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवार निश्‍चितीचा घोळ सुरू होता. सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही बैठक सुरूच होती.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीतील काही आजी-माजी नगरसेवक, प्रबळ कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांनाही भाजपच्या नेत्यांनी फोन केले.उमेदवारी निश्‍चितीच्या हमीसह अर्ज भरण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतून नाराजांवर वॉच ठेवून भाजपनेही यादी मंगळवारी सायंकाळपर्यंत लांबविण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या क्षणीच अंतिम यादी निश्‍चित करून एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेतला.शिवसेनेनेही आयारामांवर वॉच ठेवत यादी निश्‍चित केली नव्हती. दुसरीकडे सेनेतील संभाजी पवार गटाने तर थेट सवतासुभा मांडत काही इच्छुकांचे स्वाभिमानी विकास आघाडीच्यावतीने प्रभाग 14 मधून ऑनलाईन अर्ज भरले. सोबतच एकीकडे शिवसेनेच्या यादीतही सहभाग दाखविला होता. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतही पवार गटाची पॅनेलसाठी चर्चा सुरू होती. यामुळे समर्थक व इच्छुकांत संभ्रमाचे वातावरण होते.\nजिल्हा सुधार समितीनेही सर्व उमेदवारांचे प्रत्यक्ष अर्ज दिले नव्हते. एकूणच सर्वच पक्षांच्या उमेदवारीचा सोमवारीही गोंधळ कायम होता. परंतु ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागत असल्याने सर्वच पक्षांनी अडथळा नको यासाठी सर्वच इच्छुकांना अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या. यामुळे तीनही शहरात ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती.\nअर्ज एका पक्षाचे; चर्चा दुसर्‍या पक्षाकडे\nकाही पक्षांनी आयारामांसाठी दारे खुली ठेवली आहेत. त्यामुळे कोणाला कोणत्या पक्षातून संधी मिळणार याबाबत संभ्रमआहे. इच्छुकांनीही याची खबरदारी घेत ज्या-त्या पक्षांकडून अर्ज दाखल केले. सोबतच अन्य पक्षांकडून बोलावणे आल्याने त्यांच्याशी चर्चा सुरू ठेवली होती. प्रसंगी त्या पक्षाकडून उमेदवारी सोईस्कर ठरली, तर पुन्हा त्यासाठी अर्ज भरण्याची तयारी ठेवली. एकूणच यामुळे काही पक्षांना उमेदवारी ठरविण्याबरोबरच आपल्या पक्षातून दुसरीकडे जाणार्‍या इच्छुकांना थोपविण्याची दुहेरी कसरत करावी लागत होती.\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Combined-homeowner-campaign-in-the-village/", "date_download": "2018-11-20T11:55:30Z", "digest": "sha1:4C5X4FOCICBTJPFBHELVMMD4UJPNHNYQ", "length": 7666, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘कोण म्हणेल आम्हाला... चालती हो घराबाहेर’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ‘कोण म्हणेल आम्हाला... चालती हो घराबाहेर’\n‘कोण म्हणेल आम्हाला... चालती हो घराबाहेर’\nखेड : अजय कदम\nपती-पत्नीचे भांडण झाले तर नेहमीप्रमाणे पुरुषी अहंकार जागा होतो आणि त्या अबलेच्या कानावर एक वाक्य पडते ते म्हणजे... ‘चल चालती हो घराबाहेर... जा तुझ्या बापाच्या घरी...’ पती-पत्नीचे भांडण झाल्यानंतर हे संवाद नेहमी ऐकायला येतात. अनेकदा हे प्रकार मारहाण अथवा त्याच्याही पुढे जातात. सातारा जिल्ह्यातील अनेक गावातील महिलांना मात्र ‘चालती हो घराबाहेर’ असे म्हणण्याचे धाडस आता कोणी करणार नाही. कारण जिल्ह्यातील गावागांवामध्ये संयुक्‍त घरमालकी मोहीम राबवण्यात येत असून अनेक ठिकाणी ही मोहीम 100 टक्के यशस्वी करण्यात येत आहे.\nमहिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी त्यांना पतीच्या मालमत्तेत हक्‍क देणे मूलभूत गरज असल्याचे अनेकदा मांडण्यात आले आहे. पती-पत्नी एकरुप घटक मानले गेल्याने प्राप्‍त संपत्तीही दोघांची मानली जाते. मात्र, अनेकदा पती निधनानंतर पतीच्या मालमत्तेत हक्‍क प्रस्थापित करताना महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी अगोदरच महसुली दप्‍तरी जर पती-पत्नीचे नाव असेल तर यासारख्या अडचणी येणार नाहीत. अगदी बोलायचेच झाले तर मालमत्तेवर पुरुषाचाच हक्‍क राहिल्याने कर्तबगारी दाखवूनही महिलांना दुय्यम स्थान मिळाले. घरातील भाड्यांवरील नावे पाहिली तरी आजही त्यावर अनेक पुरुषांचीच नावे असतात.\nघराची नोंद जर पती-पत्नी दोघांच्या नावे असली तर आपोआपच स्त्रियांना सन्मान वाढण्यास मदत होणार असल्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन राज्य सरकारच्या ग्रामविकास आणि जलसंधारण मंत्रालयाने दि. 20 नोव्हेंबर 2003 ला पती-पत्नीच्या संयुक्‍त नावे घर करण्यासंबंधीचा अध्यादेश काढला आणि त्याला संयुक्‍त घरमालकी मोहीम असे नाव दिले. यास अनुसरुन ग्रामपंचायतींनी घराच्या नोंदी फॉर्म आठ ‘अ’मध्ये पती-पत्नीच्या नावे संयुक्‍त नावाने कराव्यात आणि याची अंमलबाजावणी तत्काळ करण्यात यावी, असे आदेश दिले. मात्र याची अमंलबजावणी नीट होत नव्हती.\nमहिलांचा सर्व स्तरावरील निर्णय प्रक्रियेत सहभाग वेगाने वाढवायचा असेल तर राहते घर पती-पत्नी दोघांच्या मालकीचे हवे. यासाठी महिला राजसत्ता आंदोलन समितीच्या वतीने यासाठी जिल्ह्यात महिलांमध्ये जनजागृती, स्वतंत्र महिला ग्रामसभा घेणे आणि ग्रामसभेत पुरुषांची मानसिकता बदलणे आदि बाबींवर भर दिला. या मोहिमेमुळे गावोगावी आदिशक्‍तीला सन्मान मिळत आहे. अजूनही काही गावांमध्ये या मोहिमेला म्हणावे तितकेसे बळ मिळाले नसले तरी कार्यवाहीसाठी प्रयत्न केले जात आहेत. तर बहुतांशी गावांमध्ये घराच्या दारावर पती-पत्नीचे नाव असणार्‍या पाट्या झळकू लागल्या आहेत.\n१९८४ शिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखांचे अर्थसहाय्य\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nस्वीकृत नगरसेवक अतुल चव्हाण यांचा राजीनामा\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Shivsena-will-fight-Satara-Lok-Sabha-says-Haridas-Jagdale/", "date_download": "2018-11-20T11:24:45Z", "digest": "sha1:I4L6WHAREOFUSOSV6K2U3LKGCD7FCMA5", "length": 8244, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसेना सातारा लोकसभा लढणार : हरिदास जगदाळे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › शिवसेना सातारा लोकसभा लढणार : हरिदास जगदाळे\nशिवसेना सातारा लोकसभा लढणार : हरिदास जगदाळे\nशिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पश्‍चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची पुण्यात बैठक झाली होती. त्यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघासाठी सातारा, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे- पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी सेनेच्या पदाधिकार्‍यांनी केली. यावर उध्दव ठाकरे सकारात्मक असले तरी त्याबाबत ऐनवेळी निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिदास जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nहरिदास जगदाळे म्हणाले, पुण्यात झालेल्या मेळाव्यात गजानन किर्तीकर, संजय राऊत, दगडूदादा सपकाळ, मिलिंद नार्वेकर, नितीन बानुगडे-पाटील यांनी पश्‍चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, बुथप्रमुख यांच्या याद्यांचा अहवाल घेतला. शिवसेनेने जिल्ह्यात सदस्य नोंदणी सुरु केली आहे. नोंदणी अभियानात 50 हजार सदस्यांची नोंदणी झाली. पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी बैठकीत कामकाजाचा आढावा घेतला. सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात अनेकजण इच्छूक आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला तीन नंबरची मते मिळाली असली तरी आमच्यासाठी येथील भाजपचा उमेदवार गौण आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची टक्‍कर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबरोबर होईल. मात्र, या मतदारसंघात कुणाला उमेदवारी दिली जाईल हे अद्याप ठरलेले नाही. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हेच यावर निर्णय घेतील, असेही हरिदास जगदाळे यांनी सांगितले.\nलोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार तगडा वाटत नाही का असे विचारले असता हरिदास जगदाळे म्हणाले, विद्यमान खासदारांबद्दल लोकांच्या मनात प्रचंड रोष आहे. त्यामुळे लोकांच्या नाराजीचा फायदा शिवसेनेला होईल. खासदारांकडून विकासकामे झाले नसल्याचेही जगदाळे यांनी सांगितले. सातार्‍यात 700 कोटींची कामे सुरु असल्याचे सांगितले जात असताना विकासकामे होत नाहीत हे कसे असे विचारले असता हरिदास जगदाळे म्हणाले, विद्यमान खासदारांबद्दल लोकांच्या मनात प्रचंड रोष आहे. त्यामुळे लोकांच्या नाराजीचा फायदा शिवसेनेला होईल. खासदारांकडून विकासकामे झाले नसल्याचेही जगदाळे यांनी सांगितले. सातार्‍यात 700 कोटींची कामे सुरु असल्याचे सांगितले जात असताना विकासकामे होत नाहीत हे कसे असे विचारले असता, जगदाळे म्हणाले, एवढी विकासकामे सुरु असती तर लोकांना ती दिसली असती असे त्यांनी यावेळी सांगितले.\nमुख्याध्यापक अमोल कोळेकर खंडणीप्रकरणाबाबत विचारले असता जगदाळे म्हणाले, संबंधित मुख्याध्यापकाला मारहाण झालेली नसून त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रही उपलब्ध आहे. संबंधित मुख्याध्यापक सर्किट हाऊसला आल्यावर लगेच गेला, हे सीसीटीव्हीत दिसत असताना डांबले असा चुकीचा आरोप केला जात आहे. राजकीय षड्यंत्र रचून मला व सुनील काळेकर यांना या प्रकरणात नाहक गोवण्यात आले. या प्रकरणाची पक्षश्रेष्ठींना माहिती आहे. जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांत मतभेद नाहीत. पालकमंत्र्यांच्या कामकाजावर लोकांसह पक्षातील पदाधिकारीही समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हणमंतराव भिलारे, बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय नलावडे, आकाश जाधव, गिरीष सावंत, रमेश बोराटे, सचिन जवळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/7046-jm-headline-june-16-10-00am-alies", "date_download": "2018-11-20T12:03:10Z", "digest": "sha1:AGWOAWEB4ZZFVUHRUBRHLQV6SCVTVW4R", "length": 6013, "nlines": 123, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "#हेडलाइन्स @10.00am 160618 - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @10.00 AM\n#हेडलाइन पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी परशुराम वाघमारेच्या अटकेतून पानसरे आणि कलबुर्गींच्या हत्यांचा छडा लागण्याची शक्यता, तिन्ही हत्यांसाठी एकच पिस्तुल वापरलं गेल्याचा अंदाज\n#हेडलाइन संपत्तीसाठी पोटच्या मुलानं आईवडिलांना नारळ पाण्यातून दिलं विष, लातूरमधील धक्कादायक घटना, वडिलांचा मृत्यू, आईवर उपचार सुरू तर आरोपी मुलगा गजाआड\n#हेडलाइन जम्मू काश्मीरधील ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्याप्रकरणी संशयिताला अटक, सुरक्षा रक्षकाचं चोरलेलं पिस्तुलही हस्तगत\n#हेडलाइन रायगडच्या खरसई गावात भरधाव वेगात असलेला ट्रेलर शिरला चक्क घरात, अपघातात 2 जण जखमी तर राहतं घर जमीनदोस्त\n#हेडलाइन मुंबईकरांनो रविवारी रेल्वे वेळापत्रक पाहूनच करा प्रवास, पश्चिम आणि मध्य रेल्वेवर सकाळी 10 ते दुपारी 4 तर हार्बरवर मध्यरात्री मेगाब्लॉक\n#हेडलाइन एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री, मध्यरात्रीपासून 18 टक्के भाडेवाढ लागू, इंधनदरवाढ आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामुळे तिकीट दरात वाढ\n#हेडलाइन देशभरात रमजान ईदचा उत्साह, चंद्रदर्शनानंतर मुस्लिम बांधवांची मशिदीत गर्दी, शिरकुर्मा खाऊन ईद साजरी\n#हेडलाइन अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर अजिंक्य रहाणेनं दाखवली खिलाडूवृत्ती, अफगाणिस्तानच्या टीमला सोबत घेऊन ट्रॉफीसोबत काढला फोटो\n#हेडलाइन रोनाल्डोच्या हॅट्रिकमुळे पोर्तुगाल स्पेनमधील मॅच ड्रॉ, 3 - 3 गोलच्या बरोबरीनं मॅच राहीली अनिर्णित\nBlog: शिक्षणाचं बाजारीकरण थांबवाच\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7173-heavy-rain-amarnath-yatra-route-landslide-5pilgrims-died", "date_download": "2018-11-20T11:12:56Z", "digest": "sha1:3IKDTCYR52VHLRGOJAZ25TFWCNH4ULRB", "length": 8368, "nlines": 145, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेदरम्यान भूस्खलन,पाच भाविकांचा मृत्यू, यात्रेला विश्रांती - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेदरम्यान भूस्खलन,पाच भाविकांचा मृत्यू, यात्रेला विश्रांती\nमुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. बालटाल मार्गावर मंगळवारी भूस्खलन झाल्याने पाच भाविकांचा यात मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.\nबालटाल मार्गावर रेलपतरी आणि बाररारीमर्गदरम्यान भूस्खलन झाल्याने ही दुर्घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.\nआठवड्याच्या सुरुवातीला वेग-वेगळ्या कारणांमुळे तीन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. याआधी बीएसएफच्या एक अधिकारी, एक स्वयंसेवक आणि एक पालकी वाहकाचा देखील मृत्यू झाला होता.\nअमरनाथ यात्रा 28 जूनपासून सुरू झाली आहे. ही यात्रा 60 दिवस चालणार आहे. यात्रेच्या पाचव्या दिवशी सोमवारी सर्वाधिक 22,500 यात्रेकरूंनी दर्शन घेतले. आतापर्यंत 36,366 भाविकांनी दर्शन घेतले आहे.\nराज्यात 20 जूनला राज्यपाल शासन लागू करण्यात आले होते. त्यानंतर गृहराज्यमंत्री राजनाथ सिंह पहिल्यांदा बुधवारी दोन दिवसाच्या दौऱ्यावर श्रीनगर येथे पोहोचले. ते अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहेत.\nभूस्खलनात यात्रेत सहभागी झालेले सात यात्रेकरू मलब्याखाली दबले.\nघटनास्थळी उपस्थीत असलेल्या मदत पथकाने तात्काळ बचाव कार्य सुरू केले.\nमलब्यातून काढण्यापूर्वीच तीन लोकांचा मृत्यू झाला होता.\nमृत्यू झालेल्या लोकांची ओळख अजून पटलेली नाही.\nत्यांना पालटाल येथील रूग्णालयात आणण्यात आले.\nअमरनाथ यात्रेतदरम्यान यावर्षी मृत्यू झालेल्यांची संख्या 11 वर पोहोचली आहे.\nश्रीलंकेत पावसाचं थैमान, 91 जणांचा मृत्यू\nड्रायव्हरच्या चालाखीमुळे चिखलाच्या लोंढ्यापासून वाचले 20 जणांचे प्राण\nकोकणातील अतिवृष्टीचा धोका टळला; 15 किलोमीटर उंचीचे ढग सातारा, महाबळेश्वरकडे सरकले\n19 ते 22 ऑक्टोबरदरम्यान विदर्भ तसेच मराठवाड्यात अतिवृष्टी इशारा\nअमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबु इस्माईलचा खात्मा\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Entertainment.html", "date_download": "2018-11-20T12:14:33Z", "digest": "sha1:6LWZFTKXVZBCDFLGWV5XK47FGJ4REET7", "length": 116239, "nlines": 603, "source_domain": "mahamtb.com", "title": " मनोरंजन", "raw_content": "\n-४ डिग्री सेल्सिअस तापमानात झाले मराठी सिनेमाचे चित्रिकरण\nमराठी सिनेमा हा काळानुरुप बदलत चालला आहे. मराठी सिनेमांचे चित्रिकरणही आता परदेशात होऊ लागले आहे. ‘आरॉन’ या मराठी सिनेमाचे चित्रिकरण हे फ्रान्समधील पॅरिस येथे झाले आहे.\n‘या’ प्रश्नाने महानायक झाले निरुत्तर\nगंमत म्हणजे लहानग्या अबरामने अमिताभ यांना एक निरागस प्रश्न विचारला. या प्रश्नावर चक्क महानायकही निरुत्तर झाले.\nविठू माऊलीच्या चरणी अक्षयही नतमस्तक\nआज कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर ‘माझी पंढरीची माय’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे.\nशाहरुख खान हा एअर इंडियाचा ‘स्वयंघोषित सदिच्छादूत’\nबॉलिवुडचा बादशाह शाहरुख खान याने एअर इंडियाच्या सेवेवर खूश होऊन ट्विटरवरून एअर इंडियाला कौतुकाची थाप दिली आहे.\nजस्टिन बिबरने दिली लग्नाची कबूली\nआंतरराष्ट्रीय पॉप स्टार जस्टिन बिबर याने नुकतीच सोशल मीडियावर आपल्या लग्नाची कबूली दिली आहे.\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग काळाच्या पडद्याआड\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे वृद्धावकाळाने निधन. अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला होता.\nमराठी रंगभूमीलाही असाच एक सूपरस्टार सत्तरीच्या दशकात गवसला होता. डॉ. काशिनाथ घाणेकर; गेल्या दोन महीन्यात या नावाबद्दल खुप बोलले आणि लिहाले जाते आहे. गतस्मृतींना उजाळा मिळण्याचे एकमेव कारण म्हणेज सुबोध भावे साकारत असलेली डॉक्टर काशिनाथ घाणेकरांची भूमिका\nपुन्हा अवतरणार आठवणीतला ‘पिंजरा’\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या सिनेमातील ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे.\nदिवाळी म्हणजे पूर्वीच्या पिढीचे संस्कार पेरण्याचं प्रयोजन ठरते, असं मला वाटतं. ही दिवाळी सगळे संस्कार जपते.\nदिवाळी प्रकाशाची वाट दाखवते. पण, ही वाट फक्त बहिर्मुख नाही, तर अंतर्मुखही आहे. म्हणूनच दिवाळीच्या दिव्यांमुळे बाह्यरंग उजळत असताना अंतर्मनातही चैतन्याच्या ज्योती तेवायला हव्यात.\nआले ‘झीरो’ चे पोस्टर\nअभिनेता शाहरुख खान याचा बहुचर्चित सिनेमा ‘झीरो’चे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.\nअभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज वाढदिवस विश्वसुंदरी ते एक यशस्वी बॉलिवुड अभिनेत्री असा प्रवास ऐश्वर्याने केला. हा ऐश्वर्याचा हा ४५ वा वाढदिवस आहे.परंतु सौंदर्याला वय नसते, हे ऐश्वर्याकडे पाहून कळते.\nआंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव; मराठीचा बोलबाला\n४९ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठी २ मराठी चित्रपटांची व ८ मराठी लघुचित्रपटांची निवड करण्यात आली\n'प्रेम योगायोग'चा नारळ फुटला\nएकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमिकांची कथा आपण आजवर अनेकवेळा बघितली आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने अपघाताने प्रेमात पडलेल्या प्रेमवीरांची एक आगळी वेगळी कथा पहायला मिळणार असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी सांगितले\nअंगावर काटा आणणारा ‘केदारनाथ’ चा टीझर\nबहुचर्चित ‘केदारनाथ’ या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या सिनेमातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करत आहे.\nअभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे.\n‘गोमू संगतीने’ या जुन्या गाण्याचा नवा अंदाज पाहिलात का\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमातील ‘गोमू संगतीने’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले.\nसलमान खानला सतावतेय ‘ही’ चिंता\nकामाचा व्याप तर सलमानला आहेच पण त्याला मात्र एक वेगळीच चिंता सतावत आहे.\nचित्रपट - पाटील: सकारात्मक विचारांचा\nस्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा. लि., नचिकेत प्रॉडक्शन, शुभम सिनेव्हिजन प्रा. लिमिटेड निर्मित आणि बॉलिवूड टुरिझम, ए. व्ही. के. एंटरटेनमेंट यांनी ‘पाटील’ हा चित्रपट सादर केला आहे.\n#Metoo : फराह खान ‘त्या’ महिलांच्या पाठीशी\nफराह खान यांनी प्रथम साजिदवर आरोप करणाऱ्या महिलांच्या आपण पाठीशी असल्याचे ट्विट केले होते. परंतु आता मात्र प्रसारमाध्यमांशी याविषयी बोलणे फराह खान टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.\nनागराज मंजुळेंच्या अभिनयाची ‘नाळ’\nनागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. नागराज यांचा निर्माता म्हणून हा पहिलाच मराठी सिनेमा असून त्यांचा अभिनय यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.\n'माधुरी'मध्ये शरद केळकरची हटके भूमिका\nमोहसीन अख्तर निर्मित ‘माधुरी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता शरद केळकर हा प्रेक्षकांना एका हटके रुपात या सिनेमात दिसणार आहे.\nबिनधास्त बेधडक, विनोदाचे परफेक्ट टायमिंग ज्याला गवसले आहे असा गुणी अभिनेता सिद्धार्थ जाधव याचा आज वाढदिवस\nअभिनयाची नवी नीती ‘परिणीती’\nअभिनेत्री परिणीती चोप्राचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने जाणून घेऊया बर्थडे गर्ल परिणीती विषयी काही रंजक गोष्टी\nआता कंगनाने घेतला हा नवीन ‘पंगा’\nअभिनेत्री कंगना रनोटने आता आणखी एक नवा पंगा घेतला आहे.\nमेघा धाडे पुन्हा बिग बॉस मध्ये\nमराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे हिची लवकरच हिंदी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.\nअन्नू मलिक यांना ‘इंडियन आयडॉल’मधून काढले\nसुप्रसिद्ध संगीत रियालिटी शो ‘इंडियन आयडॉल’ च्या परिक्षकपदावरून संगीतकार अन्नू मलिक यांना काढून टाकण्यात आले आहे.\n‘या’दिवशी होणार रणवीर-दीपिकाचे लग्न\nआता प्रियांका-निक यांच्यापाठोपाठ रणवीर दीपिकानेही आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे.\nमहानायकाचा 'हा' लूक पाहिलात का\nया सिनेमातून प्रेक्षकांना अमिताभ बच्चन हे एका वेगळ्या लूकमधून दिसणार आहेत.\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापूरे यांचा ‘प्रवास’\nज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे हे दोघे दिग्गज कलाकार पहिल्यांदाच मराठी सिनेमात प्रेक्षकांना एकत्र दिसणार आहेत.\n‘जंगली’चा टीझर पाहिलात का\nअभिनेता विद्युत जामवाल याचा बहुप्रतिक्षित ‘जंगली’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.\nप्रियांका-निक ‘इथे’ करणार लग्न\nबॉलिवुड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा गेल्या बराच काळापासून सिनेवर्तुळात रंगली होती.\n'स्मिता पाटील' बस नाम काफी है\nआजच्याच दिवशी काही वर्षांपूर्वी १७ ऑक्टेबर १९५५ रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला होता. यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देत स्मिता यांच्याविषयी जाणून घेऊयात काही खास गोष्टी...\nसुबोधचे निळे डोळे मला भावले : सोनाली\n‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या चित्रिकरणाच्या वेळीची एक आठवण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी शेअर केली आहे. सुबोध यांच्या निळ्या डोळ्यांकडे त्या पाहतच राहिल्या.\n‘कुछ कुछ होता है’ झाले २० वर्षांचे\n२० वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच दिग्दर्शक करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमापासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. आज या गोष्टीला २० वर्षे पूर्ण झाली असल्याने करण जोहर भलताच खुशीत आहे.\nरविना टंडन विरोधात खटला दाखल\nबॉलिवुड अभिनेत्री रविना टंडनविरोधात बिहार येथील मुझफ्फरपूर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.\nबॉलिवुड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर एका मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे. ‘माधुरी’ या सिनेमाद्वारे उर्मिला मातोंडकर या निर्मिती क्षेत्रात उतरत आहेत.\n‘डियर आजो’ : भावनाप्रधान चटका लावणारी नाट्यकृती\n‘डियर आजो’- भावनाप्रधान चटका लावणारी नाट्यकृती\nनागराज मंजुळे निर्मित पहिला मराठी सिनेमा\n'फँड्री' आणि 'सैराट' यासारख्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमे देणारे नागराज मंजुळे यांचा निर्माता म्हणून पहिला सिनेमा येत आहे.\nबिग बींविषयी तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का\nअमिताभ यांच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\nबॉलिवुड अभिनेत्री रेखा यांचा आज ६४ वा वाढदिवस\nपद्मिनी कोल्हापूरे यांचे बॉलिवुडमध्ये कमबॅक\nअभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे या लवकरच बॉलिवुडमध्ये आपले पुनरागमन करणार आहेत.\nमाझ्या प्रकृतीविषयी नको ते तर्क लावू नका : ऋषी कपूर\nसर्व चर्चांना पूर्णविराम देत ऋषी कपूर यांनी त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना कळविले.\nआलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप\nबॉलिवुडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक,लेखिका व निर्मात्या विनता नंदा यांनी बॉलिवुड अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत ‘प्रवास’\nआजवर बॉलीवुडमधील अनेक दिग्गज गायक आणि संगीतकारांनी आपल्या प्रतिभेची मोहोर मराठी चित्रपटात उमटवली आहे.\nवाडयाच्या कन्येची ‘बॉईज २’ मधून सिनेसृष्टीत दमदार एंट्री\nवाडा तालुक्यातील चिंचघरपाडा (कुडूस) गावाची कन्या सायली पाटील हिने 'बॉईज २' या सिनेमातील 'चित्रा' च्या मुख्य भूमिकेमधून मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केला आहे.\nसोनम विरुद्ध कंगनाने फुंकले रणशिंग\nबॉलिवुडसाठी वादविवाद काही नवे नाहीत. अभिनेत्री कंगना रनोत आणि अभिनेत्री सोनम कपूर यांच्यात नवा वाद निर्माण झाला आहे.\nरजनीकांतचा ‘हा’ लूक पाहिलात का\nदाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘पेट्टा’ या सिनेमाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.\nसोनम कपूरला उद्धटपणाची शिक्षा, सोडावे लागले ट्विटर\nअभिनेत्री सोनम कपूरच्या उद्धटपणाची झलक सोशल मीडियावर पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. सोनमने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती.\n‘मी शिवाजी पार्क’चा ट्रेलर रिलीज\nया चित्रपटाची कथा काय असणार आहे. याबाबत दिग्दर्शकाने न दाखवता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे\nकंगना रनोटचा बहुचर्चित सिनेमा ‘मणिकर्णिका’ चा टीझर प्रदर्शित झाला आहे.\n‘हा’ अभिनेता साकारणार शिवाजी\n‘तानाजी मालुसरे द अनसंग वॉरियर’ या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. अभिनेता अजय देवगण या सिनेमात तानाजी मालुसरेंच्या प्रमुख भूमिकेत दिसेल.\nपं. संजीव अभ्यंकर यांना गानसरस्वती पुरस्कार जाहीर\nगानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा यंदाचा ‘गानसरस्वती पुरस्कार’ मेवाती घराण्याचे प्रख्यात गायक पं. संजीव अभ्यंकर यांना जाहीर झाला आहे.\nहार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचं निधन\nहार्मोनियमवादक पंडित तुळशीदास बोरकर यांचे शनिवारी निधन झाले\nमनसैनिक कार्यकर्ते की गुंड\nनाना पाटेकरांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताने आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.\nनागराज मंजुळेंसाठी अमिताभ राहणार नागपुरात \nया सिनेमाच्या चित्रिकरणासाठी बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन हे तब्बल ४५ दिवस नागपूरमध्ये मुक्कामी राहणार आहेत.\nनाना पाटेकरांनी गैरवर्तन केल्याचा तनुश्री दत्ताचा आरोप\nज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे.\n‘या’ अभिनेत्याने जवानांसाठी लाटल्या पोळ्या\nएका बॉलिवुड अभिनेत्याने भारतीय लष्करातील जवानांसाठी पोळ्या लाटल्या आहेत.\n अजयने शेअर केला नंबर, काजोल अडचणीत\nअभिनेता अजय देवगणने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पत्नी काजोलचा नंबर ट्विट केला आहे. हा नंबर खरा असून काजोलला या नंबरवर अनोळखी व्हॉट्सअॅप मॅसेजेस आणि फोन येण्यास सुरुवात झाली आहे.\nप्राजक्ता माळीचा चाहत्यांसह अनोखा उपक्रम\nअभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आज सकाळी पुण्यात आपल्या चाहत्यांसह मिळून एक अनोखा उपक्रम राबवला. हा उपक्रम म्हणजे गणपती विसर्जनानंतरची स्वच्छता मोहिम\nअनुष्का शर्माला ‘स्मिता पाटील’ पुरस्कार\nप्रियदर्शनी अकॅडमी आपला ३४ वा वार्षिक जागतिक पुरस्कार वितरण सोहोळा साजरा करीत आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यातील यंदाची स्मिता पाटील पुरस्काराची विजेती अभिनेत्री अनुष्का शर्मा ठरली.\nआणि सलमानला आली आईची आठवण...\nबॉलिवुड अभिनेता सलमान खान याला आईची आठवण आली आणि त्यामुळे त्याला गहिवरून आले.\nका घाबरतो सुबोध भावे बायकोला\n‘शुभ लग्न सावधान’ या मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सुबोध भावे व अभिनेत्री श्रुती मराठेची जोडी यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.\n‘लव्हरात्री’चे शीर्षक बदलले, सलमानची माघार\nअखेर या सिनेमाचा निर्माता सलमान खानने माघार घेत सिनेमाच्या शीर्षकात किंचितसा बदल केला आहे.\nसागरिका घाटगे खेळतेय फुटबॉल\nअभिनेत्री मराठी सागरिका घाटगे हिने सध्या आपला मोर्चा हॉकीकडून फुटबॉलकडे वळवला आहे. सागरिका सध्या फुटबॉलचे धडे गिरवत आहे.\n‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली\n‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटांमध्ये दिग्गज कलाकार असून आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदाच एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार\n'२.०' चा टीझर ठरतोय हीट\nबहुचर्चित सिनेमा ‘२.०’ चा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यांत १३ कोटी लोकांनी हा टीझर पाहिला आहे.\nगणेशोत्सवाच्या सुट्टीनिमित्त या आठवड्यात वेगवेगळ्या जाॅनरचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.\nसलमान खान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात\nसलमान खानच्या बॅनर खाली प्रदर्शित होणाऱ्या 'लवरात्री' या टायटलमुळे धार्मिक भावना दुखावल्यामुळे यावर आक्षेप घेण्यात आला आहे.\n...म्हणून दिगंबर नाईक आणतात दोन गणपती\nअभिनेते दिगंबर नाईक यांच्या घरीही बाप्पा आले. पण वैशिष्ट्य म्हणजे दिगंबर नाईक यांच्या घरी दोन गणपतींची स्थापना झाली आहे. गेली अनेक वर्षे दिगंबर त्यांच्या घरी गणपतीच्या दोन मुर्त्या आणतात. महाएमटीबीशी संवाद साधताना दिगंबर नाईक यांनी यामागील कारण सांगितले.\n'या'साठी उभारणार श्रीदेवीचा पुतळा\nदिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा पुतळा उभारण्याची घोषणा स्वित्झर्लंड पर्यटन उद्योगाने केली आहे\n'बिग बॉस'च्या १२ व्या पर्वात दिसणार श्रीसंत\nश्रीशांतचे नाव बिग बॉसच्या १२ व्या पर्वातील स्पर्धक म्हणून जवळपास निश्चितच झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.\n'चार्मिंग गर्ल’चा सचिन तेंडुलकरसोबत रोमान्स\nदाक्षिणात्य अभिनेत्री श्री रेड्डीचा खळबळजनक आरोप\n'काशिनाथ घाणेकर’ मध्ये असा आहे सोनालीचा लूक\nअभिनेते सुबोध भावे यांनी काल आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सोनाली कुलकर्णींचा या सिनेमातील लूक प्रदर्शित केला आहे.\nरंगभूमीवर पुन्हा अवतरणार नटसम्राट\nनटसम्राट हे नाटक झी मराठी आता रंगभूमीवर परत घेऊन येत आहे.\nचिरतरुण आशा ताई झाल्या ८५ वर्षांच्या...\nआशा भोसले यांचा ८ सप्टेंबरला असतो वाढदिवस. ८५व्या वर्षीही तीच ऊर्जा आणि आवाजात तोच गोडवा आहे.\n‘पार्टी’ हा मुळात आपल्या तोंडी बसलेला नेहमीचा शब्द तो जसा आपुलकीचा वाटतो, तसाच ‘पार्टी’ हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या ह्रदयाजवळ जाण्याचा प्रयत्न करतो.\nसुबोध भावे... सातवे आसमान पर...\nसुबोध भावेने कामातील यशाचा आनंद सोशल मीडिया साईटवर व्यक्त केला.\nअभय, दीप्ती आहेत संजयचे 'लकी' स्टार...\nनवोदित अभिनेता अभय महाजन आणि अभिनेत्री दिप्ती सती ही नवी जोडी पहिल्यांदाच लकी चित्रपटातून डेब्यु करणार आहे.\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nसंतोष जुवेकरवर गुन्हा दाखल\nअभिनेता संतोष जुवेकर याच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात दहीहंडी निमित्त एका कार्यक्रमाला संतोषने हजेरी लावली होती असा त्याच्यावर आरोप आहे.\nज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी काळाच्या पडद्याआड\nमुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील गौरीच्या आजीची भूमिका त्यांनी साकारली होती.\n‘काशिनाथ घाणेकर’ मध्ये सुमीत राघवन दिसणार ‘या’ भूमिकेत\nसिनेमातील सुमीतचा लुक सुबोध यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.\nमराठी प्रेक्षकांची आवड बदलतेय\nसातत्याने नवनवीन प्रयोग करण्यासाठी मराठी सिनेसृष्टी व मराठी रसिक प्रेक्षक नेहमीच तयार असतात. मराठी सिनेसृष्टीतील काही आगामी सिनेमांवर एक नजर टाकली असता असे दिसून येते की मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व कलाकार आता वेगवेगळे विषय हाताळू लागले आहेत.\nरितेश-जेनेलिया पुत्र राहिलचे तैमुरला फिटनेस चॅलेंज\nरितेश व जेनेलिया देशमुख यांच्या लहानग्या राहिलने तैमुरला फिटनेस चॅलेंज दिले आहे.\n'कॉफी विथ करन'चे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस\nप्रसिद्ध दिग्दर्शक करण जौहर याचा गाजलेला कार्यक्रम \"कॉफी विथ करन\" आता पुन्हा एकदा नवीन पर्व घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेली अनेक वर्ष नेहमी नवीन पर्वासह हा कार्यक्रम खूप गाजतोय. या कार्यक्रमामुळे अनेक चर्चांचा जन्म झालाय तर अनेकांच्या अनेक खाजगी गोष्टी या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाहेर आल्या आहेत, त्यामुळे चाहते या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघतायेत.\nप्रियांका आणि तिचा बॉयफ्रेंड अडकले बंधनात\nअभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकेचा प्रसिद्ध गायक निक जोनास हे दोघेही ‘लव्ह बर्ड’ बंधनात अडकले आहेत. आज प्रियांका आणि निक या दोघांनी आपल्या प्रेमाची पावती दिली असून सोशल मिडियावर या दोघांच्या एंगेजमेंटचे छायाचित्र सध्या जोरदार शेअर केले जात आहे.\n‘परी हूँ मैं’ मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस\nयोगायतन फिल्म्स प्रस्तुत ‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.\nअमर फोटो स्टुडिओत होणार पर्ण पेठेची एन्ट्री\nरंगभूमीवरील सुप्रसिद्ध नाटक ‘अमर फोटो स्टुडिओ’ला अभिनेत्री सखी गोखले हिने रामराम ठोकला आहे. नाटकातील तिची भूमिका आता अभिनेत्री पर्ण पेठे साकारणार आहे.\nचाहत्यांना पुन्हा घडणार अभिनेत्री रिमा यांची भेट\nदर्जेदार अभिनयाच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत लौकिक प्राप्त करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रिमा. सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर त्यांनी अल्पावधीतच सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले.\nअभिनेत्री फ्लोरा सैनीचे ‘परी हूँ मैं’ मधून मराठी चित्रपटात पदार्पण\nआशयसंपन्न आणि वेगळेपण यामुळेच विविध प्रादेशिक सिनेमा आणि बॉलीवूड मधील आघाडीचे कलाकारही मराठीमध्ये काम करण्यास उत्सुक असतात.\nप्रत्येक क्षणात आनंद शोधतेय : सोनाली बेंद्रे\nआज जागतिक मैत्री दिन म्हणजेच फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने कर्करोगाला झुंझ देणाऱ्या सोनाली बेंद्रेने पुन्हा एकदा एक सकारात्मक संदेश देत आपला फोटो शेअर केला आहे. यामध्ये किमो मुळे केश जरी गेले असले तरी सोनालीची आयुष्य जगण्याची जिद्द मात्र तिळमात्र कमी झालेली नाही, हे दिसून येत आहे. आपल्या मैत्रिणी म्हणजेच अभिनेत्री गायत्री परांजपे ओबेरॉय आणि सुजेन खान हिच्या सोबत तिने फोटो टाकत स्वत:च्या परिस्थिती विषयी माहिती दिली आहे.\nगुगलने काढली मीना कुमारी यांची आठवण\nप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री मीना कुमारी याचा आज ८५ वा वाढदिवस आहे.\nतर पुढच्या मे मध्ये येणार \"स्टूडंट ऑफ द इयर - २\"\nकरण जौहर नेहमीच त्याच्या चित्रपटांसाठी चर्चेत राहिला आहे. त्याने प्रदर्शित केलेल्या स्टूडंट ऑफ द इयर या चित्रपटातून चित्रपटसृष्टीला आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन सारखे कलाकार मिळाले आणि आता तो घेऊन येत आहे स्टूडंट ऑफ द इयर -२. १० मे २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला हजर राहणार आहे, अशी माहिती करणने आज इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया असणार आहेत. टायगर श्रॉफ जरी प्रेक्षकांच्या ओळखीचा असला तरी इतर दोघींना भेटण्यासाठी\nशिक्षणाची जिद्द जागवणारा 'बे एके बे'\nसंचित यादव लिखित दिग्दर्शित बे एके बे या चित्रपटाने खेड्यातील शिक्षणाच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकला आहे\nकलाकारांनीही मानले आजच्या दिवशी 'गुरु' चे आभार\nआज गुरु पौर्णिमा. आजचा दिवस हा आपण सगळ्यांसाठीच खास आहे. आजच्या दिनानिमित्त सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी आपल्या गुरुंच्या आठवणीत अनेक पोस्ट्स केल्या आहेत. मात्र आजच्या या खास दिवशी सिनेसृष्टीतील काही दिग्गज कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गुरुंचे आभार मानले आहेत.\nमराठमोळ्या दिघेंचं कुटुंब बघितलं का\n‘परी हुँ मैं’ या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित\nसविता दामोदर परांजपे.. एका भुताटकी कथेचे ट्रेलर प्रदर्शित\nअनेक मराठी रसिक प्रेक्षकांनी या आधी सविता दामोदर परांजपे हे नाव ऐकले असेल. रीमा लागूचे प्रसिद्ध नाटक सविता दामोदर परांजपे. या नाटकावरच आधारित सुबोध भावे अभिनित चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे एक निर्माता म्हणून जॉन अब्राहम याचे प्रथमच मराठी सिनेसृष्टीत प्रवेश झाला आहे. ट्रेलरवरुन तरी हा चित्रपट उत्कंठावर्धक आणि मनोरंजक असल्याचे जाणवते.\n‘लेथ जोशी’ : कालबाह्यतेचं सावट\nआपल्याला आवडणारी गोष्ट उराशी कवटाळून बसण्याचा स्वभाव तसा सार्वत्रिकच. काही जण काळ पुढे सरकतो तसतसे पूर्वी घट्ट धरून ठेवलेल्या वस्तू, आठवणी, समजुती, धारणा सोडून देऊन नवीन काहीतरी पकडायला धावतात.\n90's Nostalgia : आठवणी ९०च्या दशकातल्या...\nत्यामध्ये गाणी असतील, कार्टून्स असतील, मालिका असतील, जाहीराती असतील, गायक असतील, अभिनेते असतील, पुस्तकं असतील, कविता असतील, खेळ असतील, आणि खूप काही असेल. पुढच्या गुरुवार पासून दर आठवड्यात... चक्कर मारून येऊयात एकदा पुन्हा 90's च्या गावात...\nकर्करोगाशी झुंझ देणारी सोनाली नव्या रूपात जगासमोर, चाहत्यांचे मानले आभार\nगेल्या आठवड्यातच प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरने ग्रसित झाली असल्याची माहिती समोर आली आणि एकच सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये खळबळमाजली. यानंतर चाहत्यांने सोनालीला भरपूर संदेश पाठवत तिच्या प्रगतीसाठी शुभेच्छा पाठवल्या, तसेच सिनेसृष्टीतून देखील तिला बळ देणाऱ्या अनेक पोस्ट आणि संदेश सोशल मीडियावर आढळून आले. आज सोनाली बेंद्रे हिने आपल्या नव्या रूपातील एक फोटो पोस्ट करत सर्व चाहत्यांचे आणि सिने जगतातील लोकांचे आभार मानले आहेत.\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील डॉ. हाथीचे निधन\nप्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील डॉ. हंसराज हाथी या भूमिकेत असलेले कवि कुमार आजाद यांचे आज निधन झाले. दृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना मुंबईच्या मीरारोड येथील 'व्होकहार्ट रुग्णालय' येथे दाखल करण्यात आले, मात्र तिथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. यामुळे चाहत्यांमध्ये दु:खाचे वातावरण आहे.\nअनुपम खेर आणि 'द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर'\n'द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटाचे चित्रीकरण आज संपले आहे. आणि या निमित्ताने अनुपम खेर यांनी आपला या चित्रपटासंबंधीचा अनुभव सगळ्यांसोबत मांडला आहे. 'द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटात त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट संजय बारुआ यांच्या पुस्तकावर आधारित आहे.\nअभिनेत्री सोनाली बेंद्रेला हायग्रेड कॅन्सरचे निदान\nप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला हायग्रेड कॅन्सर झाला असून यापुढील उपचारांसाठी ती आज अमेरिकेतील न्यूयॉर्कसाठी रवाना झाली आहे.\n'संजू' चित्रपटाची दूसरी बाजू देखील नक्की दाखवा : योगेश सोमण\nसंजू चित्रपट नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे, त्याचे भरभरून कौतुक देखील होत आहे. मात्र हे सर्व होत असतानाच मराठी अभिनेते योगेश सोमण यांनी मात्र या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. \"संजू\" या चित्रपटाची दूसरी बाजू देखील नक्की दाखवा असे आवाहन सोमण यांनी केले आहे.\nसंजय जाधव म्हणतायंत 'फिलिंग लकी\nवर्षअखेर येतेय आणखी एक प्रेमकथा...\n\"नगर मे ढिंढाेरा पिटवादाे, वाे लाैट आया है\"\nस्वप्नील जोशी पुन्हा बाहुबलीच्या रूपात; चाहत्याने एडिट केलेला फोटो होतोय व्हायरल\nआज पर्यंत भारतात विविध खेळांवर अनेक चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत. 'लगान' असू देत, ' भाग मिल्खा भाग' असू देत, 'गोल' असू देत किंवा भारताच्या राष्ट्रीय खेळावर म्हणजेच हॉकी वर प्रदर्शित करण्यात आलेला 'चक दे इंडिया' असू देत. प्रत्येक खेळाचे आपले वेगळे वैशिष्ट्य राहिले आहे. यामध्येच आणखी एक भर म्हणजे अक्षय कुमार घेऊन येत आहे, 'गोल्ड' हा चित्रपट.\nआणि अटलबिहारी वाजपेयीं भेटले मनमोहन सिंह यांना..\nफोटो बघून आपल्याला नक्कीच वाटले असणार या फोटोमध्ये काय खास आहे तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आजारी असताना त्यांनी मनमोहनसिंह यांची भेट कशी काय घेतली तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आजारी असताना त्यांनी मनमोहनसिंह यांची भेट कशी काय घेतली तर उत्तर आहे हे खरे अटलबिहारी वाजपेयी नसून राम अवतार भारद्वाज आहेत. अनुपम खेर यांच्यासह \"द अॅक्सिडेंटल प्राइममिनिस्टर\" या चित्रपटात ते अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहेत.\nमुन्नाभाई पुन्हा एकदा येतोये 'जादू की झप्पी' द्यायला\nमुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप मन जिंकले आता पुन्हा एकदा ‘जादू की झप्पी’ द्यायला मुन्नाभाई तुमच्यासमोर येतोये मात्र मुन्नाभाई तिसऱ्या चित्रपटात नाही तर ‘संजू’ या चित्रपटातून मुन्नाभाई तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे.\nसोनू निगम, शान, उदित नारायण, कुमार सानू, शंकर महादेवन हे सगळे आजही वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून दिसतात, मात्र त्यावेळची गाणी गाणारे ते सर्व गायक अजून डोळ्यासमोर तसेच येतात. ए.आर. रेहमान, एस.पी. बासुब्रमण्यम असू देत किंवा अभिजीत भट्टाचार्य, कविता कृष्णमृती, अनुराधा पौडवाल, अलका याग्निक, ऊषा उथ्थप, विनोद राठौर, साधना सरगम, बाबुल सुप्रियो, हरिहरन बापरे... कित्ती नावं आठवली बघ तुझी आठवण काढताच...\nसैराटचे नेमके किती रीमेक तुम्हाला माहिती आहे का\nसैराट आल्यापासून केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगाला या चित्रपटाने वेड लावले. सैराटच्या अभूतपूर्व यशानंतर इतर भाषांमध्ये या चित्रपटाचे 'रीमेक' तयार करण्यात यायला लागले. यापैकी सगळ्यात आधी तेलगु भाषेत हा चित्रपट 'मनसु मल्लिगे' या नावाने आला त्यानंतर पंजाबी मध्ये हा चित्रपट 'चन्ना मेरेया' नावाने, उडिया भाषेत 'लैला ओ लैला', बंगाली भाषेत 'नूर जहाँ' नावाने प्रदर्शित करण्यात आला आणि आता हिंदी भाषेत 'धडक' या नावाने सैराटचा रीमेक प्रदर्शिक करण्यात येत आहे. आजच धडक चित्रपटाचे प्रमुख गाणे 'धडक है ना..' प्रदर्शित क\n'सैराट झालं जी' ची सर 'कोई धडक है ना..\" ला येणार का\nगेल्या काही दिवसांपासून धडक हा चित्रपट चर्चेत आहे. मराठमोळ्या सैराटचा हिंदी रीमेक असल्याने धडकविषयी मराठी प्रेक्षकांच्या मनात देखील खूप उत्सुकता आहे. आज काही वेळापूर्वीच धडक या चित्रपटातील प्रमुख गाणं \"धडक है ना..\" प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्याला संगीतल सैराटच्याच अजय अतुल यांनी दिलं आहे, तर गाण्याला आवाज दिला आहे, प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी. एकूण गाणं सुंदर असलं तरी देखील 'सैराट झालं जी' ची सर या गाण्याला आलेली नाही. त्यामुळे कदाचित प्रेक्षकांचा भ्रम निरास होऊ शकतो.\nतामिळनाडूचीअनुकृती वास ठरली यंदाची 'मिस इंडिया'\nजगभरात प्रसिद्ध असलेल्या फेमिना मिस इंडिया २०१८ ची अंतिम फेरी काल मुंबईत पार पडली. यामध्ये यंदाच्या फेमिना मिस इंडिया २०१८ च्या जेतेपदावर तामिळनाडूच्या अनुकृती वासने आपले नाव कोरले आहे. २९ स्पर्धकांना मात देत तिने हे जेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेत हरियाणाची मिनाक्षी चौधरी प्रथम उपविजेती तर आंध्रप्रदेशची श्रेया राव ही दुसरी उपविजेती ठरली आहे.\nजोशींच्या तीन पिढ्यांसोबत स्वप्निल करतोय 'फादर्स डे' साजरा\nआज जागतिक पितृ दिन म्हणजेच फादर्स डे आहे.\nसलमान आणि शाहरुखला भासतेय एकमेकांची गरज \nसिनेसृष्टीतील दोन दिग्गज नावे म्हणजे शाहरुख खान आणि सलमान खान. नेहमीच ही दोन नावे चर्चेत राहिली आहेत. करन-अर्जुन सारख्या चित्रपटानंतर एकत्र एखादा चित्रपट जरी केला नसला तरी त्यांच्या मधील भांडण मात्र संपूर्ण देशात गाजलं, त्यामुळे आता या भांडणाच्या काही वर्षांनंतर एकमेकांच्या चित्रपटांचे प्रमोशन करताना ते दिसतायेत, त्यावेळी प्रेक्षकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत. आज शाहरुख खानच्या 'झीरो' या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये सलमान खान सर्वांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसून येत आहे, त्या\nअजय, करण नंतर आता अक्षय कुमारचे मराठीतून प्रेक्षकांना आवाहन\nअक्षय कुमार त्याच्या वेगळ्या धटणीच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत राहीला आहे. मात्र यावेळी तो स्वत:च्या नाही तर एका वेगळ्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आजच अक्षयने त्याच्या ट्विटर खात्यावरुन एक व्हिडियो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मराठीत बोलतोय. त्याचे कारण म्हणजे २७ जुलै रोजी अक्षय कुमार घेऊन येत आहे एक मराठी चित्रपट, \"चुंबक\". अक्षय या चित्रपटाला प्रत्सुत करणार आहे, असे त्याने या व्हिडियोच्या माध्यमातून सांगितले आहे.\nयापेक्षा आमचे आर्ची आणि परशा बरे...\nगेल्या कित्येक दिवसांपासून ‘धडक’ या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट प्रेक्षक पाहत होते. मात्र आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असला तरी आर्ची आणि परश्याच्या प्रेमकथेप्रमाणे या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांना भुरळ पाडली नाही असे दिसून येत आहे.\nचीनमध्ये गाजतोय 'टॉयलेट हीरो'\nगेल्या काही वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार विविध सामाजिक विषयांवरील चित्रपट घेऊन येत आहे. गेल्या वर्षी आलेला 'टॉय़लेट एक प्रेमकथा' हा चित्रपट देखील अशाच एका सामाजिक विषयावर आधारित होता. आनंदाची आणि गौरवाची बाब म्हणजे हा भारतीय चित्रपट चीनमध्ये देखील 'टॉयलेट हीरो' या नावानेप्रदर्शित करण्यात आला आणि चीन येथे या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.\nअरुण साधू यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आधारीत कलाकृती येत्या २२ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित\nकर्नाटकात \"काला\"च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा\nप्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते रजनीकांत यांच्या आगामी \"काला\" या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच या चित्रपट प्रदर्शनाप्रसंगी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चित्रपटाला संरक्षण देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाकडून कर्नाटक सरकारला देण्यात आले आहेत.\nश्रीदेवीचा हा सुंदर व्हिडीओ पाहिला काय\nबॉलीवूडची हवाहवाई अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचा २ जूनला लग्नाचा २२ वा वाढदिवस होता.\nसंजूवर लागलेला 'दहशतवादी' हा टॅग पुसण्याचा हिरानी प्रयत्न करतायत\nटिझर नंतर ट्रेलर घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ...\nविजय माल्याच्या जीवनावर येणार चित्रपट \nया चित्रपटाचा मुख्य नायक म्हणून गोविंदाची निवड करण्यात आली असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल, असे त्यांनी म्हटले आहे.\nआता अल्लाउद्दीन खिलजीच्या वेशात हा कोण नवीन अभिनेता\nपद्मावत या चित्रपटातील अल्लाउद्दिन खिलजीची भूमिका करणारा रणवीर सिंग हा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला असून आता मात्र अल्लाउद्दिन खिलजीच्या भूमिकेत हा कोण नवीन अभिनेता दिसत आहे\nप्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला अपघात\nआगामी ‘मस्का’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोल्हापूरला जात असलेल्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या फोर्च्युनरला आज सोमवारी सकाळी द्रुतगती मार्गावर अपघात झाला. या अपघातात प्रार्थना बेहेरे हिचा हात फ्रॅक्चर झाला, अनिकेत विश्वासराव सुखरूप आहे तसेच गाडीचे खूप नुकसान झाले. या मोठया संकटातून बाहेर पडत मस्काची टीम \"शो मस्ट गो ऑन\" या उक्तीला अनुसरून कोल्हापूरकडे रवाना झाली.\nट्रकचे झाले सिनेमागृह, सतीश कौशिक यांचा आगळा वेगळा उपक्रम\nशहरांमध्ये वीकएंडला सिनेमा बघणे हे आता आपल्या नेहमीच्या आयुष्याचा भाग झाला आहे. शहरांमध्ये लेटेस्ट सिनेमे येतात, आणि भरपूर चालतात. साधारण कमावणारा व्यक्ती देखील सिनेमा बघण्यासाठी १००-१५० रुपये खर्च करण्यास सहज तयार होतो, मात्र ग्रामीण भागात अजून ही चैन आलेली नाही. तेथे अजून देखील सिनेमावर भरमसाठ खर्च करण्याआधी लोक हजारदा विचार करतात, सिनेमा बघण्यासाठी शहरात येणे खूप महाग पडते.\nRaazi Movie Review : भावनाप्रधान राझी\nज्यांनी मेघना यांचा 'तलवार' बघतीला असेल त्यांना 'राझी' कडून बऱ्याच अपेक्षा असतील. विशेष म्हणजे मेघना यांनी ही अपेक्षा पूर्ती करण्याचा आपल्यापरीने पुरेपूर प्रयत्न केला असल्याचे दिसून येते.\nएखादा चित्रपट आला हे आपल्याला कसं कळतं त्याच्या प्रमोशनच्या माध्यमातून हो ना त्याच्या प्रमोशनच्या माध्यमातून हो ना आजकाल चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याचे प्रमोशन होणे खूप महत्वाचे असते. त्याविषयीच हा लेख..\nकाळवीट शिकार प्रकरण : सलमानवर १७ जुलैला होणार पुढील सुनावणी\nकाळवीट शिकार प्रकरणी अडकलेला प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आज या प्रकरणाच्या सुनावणीसाठी जोधपुर न्यायालयात उपस्थित झाला होता.\n तब्बल ६४ कलाकारांचा हा मराठी ‘आकापेला’ ऐकला का तुम्ही \nकोणत्याही वाद्याविना तयार केलेल्या मराठी गाण्यांचा हा व्हिडीओ तुम्ही पाहाल तर तुम्हाला देखील तो नक्कीच आवडेल.\n'काय आहे बकेट लिस्ट ', ऐका माधुरीच्या तोंडून\nएका सुशिक्षित अशा मराठी कुटुंबातील सुनेच्या भुमिकेमध्ये माधुरी या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे.\nस्वित्झर्लंडमध्ये धावणार 'रणवीर सिंग एक्सप्रेस'\nपरदेशामध्ये एका भारतीय अभिनेत्याच्या नावावर रेल्वे सुरु करण्याचा बहुदा हा जगातील पहिलाच प्रयत्न असावा, त्यामुळे कंपनीच्या या निर्णयाच आणि रणवीरचे सगळीकडेच कौतुक होत आहे.\nअनुष्का लग्नानंतरचा पहिला वाढदिवस कसा साजरा करतेय पहा...\nअभिनेत्री अनुष्का शर्मा हिचे नुकतेच लग्न झाले आणि लग्न झाल्यावर आज तिचा पहिला वाढदिवस आहे जो ती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि तिचा पती विराट कोहली सोबत साजरा करीत आहे.\nफाफे नंतर आता \"माऊली\" जिंकणार प्रेक्षकांचे मन\nफास्टर फेणेच्या धमाकेदार प्रदर्शनानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे \"माऊली.\" फाफेनंतर आता आदित्य सरपोतदार दिग्दर्शित माऊली लवकरच चाहत्यांसाठी सिनेमागृहांमध्ये येणार आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिली. प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटात मुख्य भूमिका निभावणार आहे.\nदादासाहेब फाळके यांची गुगलने केली आठवण\nभारतीय चित्रपटाचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांचा आज १४८ वा वाढदिवस असल्याने गुगलने त्यांना डूडलच्या माध्यमातून स्मरणात आणले आहे.\nरेडू म्हणजे काय माहित आहे काय नाही माहित तर ट्रेलर पहा...\n असेल एखाद्या प्राण्याचं नाव असचं तुम्हाला देखील वाटलं असेल मात्र रेडू म्हणजे रेडीओ असा याचा अर्थ आहे. रेडू नावाचा नवीन मराठी चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे.\nकरीना, सोनम, स्वरा आणि शिखाची मस्ती पाहून तुम्ही चकित व्हाल\nअभिनेत्री करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणी शिखा तालसानिया या चारही अभिनेत्रींची मस्ती पाहून तुम्ही सगळे चकित व्हाल. आता तुम्ही विचारात पडला असाल की या कुठे गेल्या होत्या जी इतकी मस्ती यांनी केली.\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\n‘तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “तेंडल्या’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण, पहिला टीझर प्रदर्शित.\nश्रद्धा कपूर कोणाच्या हळदीची तयार करतेये, पहा हा नवा फोटो\nअभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच लग्न बंधनात अडकणार अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे तिच्या लग्नाची तयारी देखील सुरु झाली अशी बातमी मिळत आहे.\n संजय दत्तला होत्या ३०८ गर्लफ्रेंड...\nप्रसिद्ध अभिनेता संजय दत्त याला ३०८ गर्लफ्रेंड होत्या हे नुकतेच त्याच्या चाहत्यांना कळले आहे. याचे कारण म्हणजे संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट येणार असून या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला आहे.\nशाहिदच्या घरी पुन्हा हलणार पाळणा \nबॉलिवुडमध्ये सिने तारकांचे आयुष्य म्हणजे जणु एक पुस्तक. ज्यात काहीही लपलेलं नसतं. मग ते त्यांची प्रेमकथा असू देत, त्यांचे लग्न किंवा त्यांची बाळंतपणं. करीना पासून लिसा हेडन पर्यंत सगळ्यांनीच समाज माध्यमांच्या माध्यमातून आपल्या आयु्ष्यातील महत्वाचे निर्णय किंवा घटना जाहीर केल्या आहेत. अशाच प्रकारचा एक इशारा आता मीरा कपूर म्हणजेच शाहिद कपूर याच्या पत्नीने दिला आहे. तिने इंस्टाग्रामच्या माध्यामातून आपल्या कन्येचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.\nसैराटची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना ‘याड’ लावणार...\nसंपूर्ण महाराष्ट्राला ‘याड’ लावणाऱ्या ‘सैराट’ चाहत्यांसाठी सध्या ‘झी टॉकीज’ने आनंदाची बातमी दिली आहे. ‘सैराट’ची जादू आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.\nमॅडम तुसादमध्ये आता दिसणार करणचाही पुतळा\nकरण जौहर एक दिग्दर्शक म्हणून अनेक चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या समोर आले आहेत. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, स्टूडंट ऑफ द इयर या सारख्या अनेक चित्रपचांमुळे तर 'कॉफी विथ करन' या खास चॅट शो मुळे करन जौहर घरा घरामध्ये पोहोचले आहेत. मात्र आता मॅडम तुसाद या प्रसिद्ध वॅक्स म्यूझियम मध्ये मेणाचा पुतळा असलेले करण जौहर हे पहिले दिग्दर्शक ठरणार आहेत. करणने ही माहिती आपल्या ट्विटर खात्याच्या माध्यमातून दिली आहे.\nबाप रे बाप प्रिया वारियरचा काय हा अॅटीट्युड...\nआपल्या नजरेने आणि घायाळ करणाऱ्या अदांनी सगळ्यांना वेड लावणारी अभिनेत्री प्रिया वारियरचा हा अॅटीट्युड पाहून तुम्ही देखील तिच्या प्रेमात पडाल.\nकसं असतं लिंबाचे लोणचे जितके जुने असेल तितके अधिक चांगले लागते, त्या प्रमाणेच आंब्याच्या नवीन लोणच्याच्या करकरीत फोडींची मजा देखील वेगळी असते. दोन्हींची चव घेतल्यास जेवण आणखी चवदार होते नाही.. या गाण्यांचेही तसेच आहे...\nगोविंदा दिसणार आता पुन्हा नव्या अंदाजात\nबॉलीवूडमध्ये छोटे मिया म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा आता पुन्हा नव्या अंदाजात आपल्याला दिसणार आहे. ‘फ्राय डे’ या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.\n'या' चित्रपटात दिसणार माधुरी दीक्षित-संजय दत्त पुन्हा एकत्र\nपुढील वर्षातील धर्मा प्रॉडक्शनचा आणखी एक मोठा चित्रपट, आलिया, वरूण, सोनाक्षी व आदित्य सहकलाकार\nन्यायालयाकडून सलमानच्या परदेश वारीला हिरवा कंदील\nकाळवीट प्रकरणात अडकलेला अभिनेता सलमान खान याच्या परदेश वारीला आता न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे.\nधम्माल बालचित्रपट ‘मंकी बात’चे मोशन पोस्टर प्रदर्शित\n१८ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित...\nकठुआ-उन्नाव घटनेच्या निषेधार्थ सर्वसामान्य नागरिकांसह बॉलिवूड उतरलं रस्त्यावर\nसंपूर्ण देशाला हादरविणाऱ्या कठुआ-उन्नाव घटनेच्या निषेधार्थ काल मुंबई येथील कार्टर रस्त्यावर सर्वसामान्यांसह बॉलीवूड कलाकारांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला.\nशायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता\nआरव प्रॉडक्शन्स निर्मित आणि अभय पाठक प्रॉडक्शन्ससह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित करण्यात आला.\nपुरस्कार मिळाला मराठी 'कच्चा लिंबू'ला आणि पोस्टर लावलंय हिंदी चित्रपटाचं...\nVideo : अश्विनीला पाहून 'त्याने' फुलवला पिसारा...\nप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे यांनी आज त्यांच्या फेसबुकवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.\nया चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. १९७१ साली एका मुलीला भारताकडून पाकिस्तानात पाठविण्यात आले होते. यावर आधारित हो सिनेमा आहे.\nरणवीर सिंहला प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर\nसिने क्षेत्रातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठेचा असा यंदाचा दादा साहेब फाळके पुरस्कार प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह याला जाहीर करण्यात आला आहे. नुकताच प्रदर्शित करण्यात आलेल्या 'पद्मावत' या चित्रपटातील त्याच्या \"अल्लाउद्दीन खिलजी\" या भूमिकेतील उत्तम सादरीकरणासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात येत आहे.\nअरे हे २.५ महीन्यांचे बाळ की जलपरी \nया व्हिडियोमध्ये तिच्या मुलीचा आवाज अत्यंत गोड आलाय. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी या व्हिडियोला छान प्रतिसाद दिला आहे. तिच्या या व्हिडियोला जवळपास ३ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.\nओळखा पाहू, कोण आहेत 'या' दोन अभिनेत्री...\nमृणाल कुलकर्णी करतीये तिसऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन...\n असेही नाचू शकतात महेश मांजरेकर...\nमराठी चित्रपटात वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी दिग्दर्शक व मराठीतील नावाजलेले अभिनेते महेश मांजरेकर हे नेहमीच चर्चेत असतात.\nकोण असेल 'डोण्ट वरी बी हॅप्पी'ची नविन नायिका\nकोण असेल 'डोण्ट वरी बी हॅप्पी'ची नविन नायिका\nकाळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जामीन मंजूर\nकाळवीट शिकार प्रकरणी दोषी आढळलेल्या सलमान खानला आज जोधपूर न्यायालयाने जामीन मंजूर केली आहे.\nसलमान खान याच्या जामीनावर आज न्यायालयात सुनावणी\nकाळविट शिकार प्रकरणी ५ वर्षाची शिक्षा झालेला बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या जामीनावर आज न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे.\nसलमानचा तुरुंगातील मुक्काम वाढला\nजोधपुर न्यायालयात जमीनसाठी अर्ज केल्यानंतर त्यावर उद्या सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले.\nटायगर आणि दिशाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री हिट, बागी-२ ने पार केला १०० कोटींचा आकडा\nअभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटनानी यांचे प्रेमप्रकरण कुणाच पासून लपलेले नाही. या दोघांच्या जोडीने आता ऑनस्क्रीन देखील प्रेक्षकांची चांगलीच वाहवाह मिळविली आहे.\n\"धडक\" मध्येही \"झिंगाट\"चा फिव्हर\nसैराट या नागराज मंजूळे दिग्दर्शित मराठी चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमा केला होता. १०० कोटी कमावणारा हा मराठीतला पहिला चित्रपट ठरला.\nअनुपम खेर यांना बाफ्टासाठी मिळाले नामांकन\nब्रिटीश अॅकॅडमी ऑफ फिल्म आणि टेलीव्हिजन आर्ट अर्थात बाफ्टाकडून नुकतीच बाफ्टा पुरस्कार आणि त्यातील नामांकनाची यादी जाहीर करण्यात आली आहे.\nबॉलीवूडकरांना देखील 'फर्जंद'ची भुरळ पडली\nरयतेचा राजा शिवाजी महाराजांचे हात असणारे मावळे यांच्यावर येणारा दिग्दर्शक दिगपाल लांजेकर दिग्दर्शित चित्रपट ‘फर्जंद’ याची भुरळ सध्या बॉलीवूडवर देखील पाहायला मिळत आहे.\nकरण माधुरीला म्हणतोय, ' चल, आता आपण दोघही पूर्ण करुया आपली बकेट लिस्ट'\nमाधुरीचा पहिला मराठी चित्रपट धर्मा प्रॉडक्शन प्रेसेंट करणार; २५ 'मे'ला होणार प्रदर्शित\n'रेड' चित्रपटातील अम्मांचा हा जुना व्हिडियो बघितला का\nआता पर्यंत 'रेड' हा चित्रपट अनेकांनी बघितला. त्यामध्ये सगळ्यांच्याच आभिनयाची स्तुती करण्यात आली मात्र सगळ्यात जास्त लक्षात राहिलेला अभिनय आहे तो म्हणजे सौरभ शुक्ला यांच्या आईच्या भूमिकेत असलेल्या अम्मांचा. जबलपूरच्या पुष्पा जोशी यांनी ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटानंतर त्यांचे अनेक व्हिडियो व्हायरल झाले.\nअमिताभ बच्चन म्हणतायंत शेफाली वैद्य यांचा 'हा' अनुभव नक्की ऐका\nपहा, गोवा आणि त्याची समीक्षा शेफाली यांच्या अनुभवातून...\n'डंकर्क'च्या बदल्यात 'हे राम'\nभारतीय दौऱ्यावर असलेल्या नोलन यांची हसन, शाहरुख यांनी घेतली भेट...\nबिग बी आता तेलुगु चित्रपटातही झळकणार...\nबॉलीवूडचे \"शहेनशहा\" आणि सर्वांचे ला़डके बिग बी आता तेलुगु चित्रपटात पदार्पण करत आहेत.\nपाकिस्तानात आता बाहुबली आणि सैराटची धूम\nपाकिस्तानातील कराची येथे आयोजित करण्यात येणाऱ्या पहिल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये सैराट, बाहुबली आणि डिअर झिंदगी या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. पाकिस्तानची राजधानी कराचीमध्ये २९ मार्च ते १ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या फिल्म फेस्टीवलमध्ये भारतातून सैराट व बाहुबलीसह एकूण ९ चित्रपट निवडण्यात आले आहेत.\nट्रेलर वरुन तरी वाटतंय की खूप हसू येणार..\n४ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या १०२ नॉट आउटचे आज आणखी एक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहे. या ट्रेलरला बघून हा चित्रपट आपल्याला नक्कीच खूप हसवणार असा अंदाज बांधता येवू शकतो. तब्बल २७ वर्षांनी अमिताभ बच्चन आणि ऋषि कपूर यांची जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी प्रचंड उत्साह आहे.\nबाप कूल बेटा ओल्ड स्कूल : अमिताभ ऋषिची एकनंबर जोडी\nसिनेसृष्टीत अमिताभ आणि ऋषि कपूर यांनी एकत्र एक काळ गाजवलाय. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करत त्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. त्यापैकी अमर, अकबर अॅन्थोनी अगदी पहिल्यानंबर वर आहे. ही जोडी तब्बल २७ वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र येत आहे, \"१०२ नॉट ऑउट\" या चित्रपटात. या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर १ महिन्याने या चित्रपटाचे पहिले पोस्टर आले आहे. \"बाप कूल, बेटा ओल्ड स्कूल\" असे म्हणत खुद्द अमिताभ यांनी आपल्या इंस्टाग्राम खात्यावरुन हे पोस्टर शेअर केले आहे.\n'ईफ्फी'नी नाकारला पण 'NYIFF'ने स्वीकारला\n'न्यूड' या मराठी चित्रपटाने होणार 'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल'ची सुरुवात...\n'मंत्र' चा म्युझीक आणि टीजर लॉंच सोहळा उत्साहात संपन्न\nड्रीमबुक प्रॉडक्शन्सने वेदार्थ क्रिएशन्सच्या मदतीने तयार केलेला, हर्षवर्धन लिखित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘मंत्र’ लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचे म्युझीक आणि टीजर प्रदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात आज मुंबईत पार पडला.\nअनधिकृत जीवनचरित्र प्रकरणी संजय दत्तची लेखकाला कोर्टाची नोटीस\nबॉलीवूड अभिनेता संजय दत्त हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेचा विषय ठरत असतो, अश्याच एका विषयावरून संजय दत्त पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो विषय म्हणजे त्याच्यावर लिहिले गेलेले अनधिकृत जीवनचरित्र...\nएका कवि पुत्राचं विनम्र निवेदन\nआज जागतिक कविता दिन आहे. आणि या दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचे लाडके अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक विनम्र निवेदन केले आहे. कवितेसाठी केवळ असा एकच दिवस का द्यायचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.\nबच्चन इज बॅक, अभिषेकचा नवीन लुक\nहाउसफुल थ्री नंतर चाहत्यांना अभिषेक बच्चनच्या पुढील चित्रपटाची उत्सुकता होती. अखेर अभिषेकने आज आपल्या पुढील मनमर्झियाँ या चित्रपटाचा 'फर्स्ट लुक' सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचविला आहे. यामध्ये अभिषेक शिख सरदारच्या भूमिकेत दिसून येत आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी चाहत्यांच्या मनात आणखीनच उत्सुकता निर्माण झाली आहे.\nउस्ताद बिस्मिल्ला खान यांना गुगलकडून आदरांजली\nखान यांचा जन्म २१ मार्च १९१६ मध्ये बिहारमधील डुमराव येथे झाला होता.\nमोर, ट्विंकल खन्ना आणि जस्टिस शर्मा\nप्रसिद्ध निर्माती, लेखिका आणि अभिनेता अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना हिने इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या घरी अचानक आलेल्या गोड पाहुण्यांचे म्हणजेच लांडोर आणि तिच्या पिल्लांचे फोटो पोस्ट करत एका घटनेची आठवण करून दिली आणि इंस्टाग्रामवर हशा पिकला तसच चर्चेला उधाणही आलं.\nइरफान खानने पोस्ट केली एक हृदयद्रावक कविता\nअभिनेता इरफान खान सध्या न्युरो इंडोक्राइन ट्युमर नावाच्या आजाराशी झुंज देत असतांना त्याने आज इंस्टाग्रामवर एक कविता पोस्ट केली आहे.\nरेड चित्रपटाबद्दल पहा या आजी काय म्हणताहेत\nअभिनेता अजय देवगण याचा आगामी चित्रपट रेड नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात काम केलेल्या एका आज्जीने या चित्रपटाचे दमदार आणि वेगळे प्रमोशन एका व्हिडीओद्वारे केले आहे\nतुम्हाला कोणाचा डान्स जास्त आवडला, जॅकलिन का माधुरी\n'बागी २' मधलं 'एक दोन तीन' गाणं होतंय व्हायरल\nप्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला दोन वर्षांची शिक्षा\nप्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदीला २००३ मध्ये मानवी तस्करी केल्याच्या गुन्ह्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा पंजाबमधील पतियाळा न्यायालयाने सुनावली आहे.\nबाप रे बाप...राजकुमार राव दहशतवादी\nअभिनेता राजकुमार राव दहशतवादी बनला आहे. हे ऐकून तुम्हाला देखील धक्का बसला असेल हो न..\nRace-3 : गेट, सेट गो... सलमानने लाँच केला चित्रपटाचा लोगो\nयेत्या ईदला होणार चित्रपट प्रदर्शित\nआजपर्यंत न पाहिलेला स्वप्नीलचा रावडी 'लुक' दिसेल 'रणांगण'मध्ये\nअनेक वर्षानंतर स्वप्नील जोशी व सचिन पिळगावकर एकत्र दिसणार\nआमिर खानचे 'इन्स्टा'वर दणक्यात आगमन\nवाढदिवसाचे औचित्य साधून आईच्या आठवणींना दिला उजाळा...\n‘पद्मावत’मधील हे गाणे तुम्ही चित्रपट गृहात पाहिले नसेल\nपद्मावत चित्रपट जेव्हा प्रदर्शित करण्यात आला तेव्हा या चित्रपटाचा अवधी कमी करण्यासाठी या चित्रपटातील एक छान गाणे कापण्यात आले होते.\nसचिनच्या आमिरला 'हटके' शुभेच्छा\nआज बॉलिवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान याचा वाढदिवस आहे. त्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदम 'हटके' शुभेच्छा दिल्या आहेत. \"आमिर तू एक सूपरस्टार आहेस आणि हे म्हणजे काही गुपित (सीक्रेट) नाही\" अशा शब्दात सचिनने आमिरला शुभेच्छा दिल्या आहेत.\nबॉलीवूडला आणखी एक धक्का, एका 'रईस' अभिनेत्याचा प्रवास संपला\nहृदयक्रिया बंद पडल्याने नरेंद्र झा यांचे निधन\nअर्जुन आणि संजूबाबाच्या आगामी 'पानिपत' चित्रपटाचे पोस्टर बघितले का\nआशुतोष गोवारीकर यांचा आणखी एक ऐतिहासिक चित्रपट...\nऑक्टोबर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nअभिनेता वरुण धवन आणि या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री बनिता सिंधू यांचा आगामी चित्रपट ऑक्टोबर याचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.\nरजनीकांत यांची फेसबुक आणि इंट्राग्रामवर एन्ट्री\nद सुपरस्टार रजनीकांत यांची नुकतीच फेसबुक आणि इंट्राग्रामवर एन्ट्री झाली आहे. आज सकाळी त्यांची सोशल मिडीयावर एन्ट्री झाली आहे.\nआणि तिचा \"चाफा\" कान्स मध्ये दरवळणार..\nकान्स फिल्म फेस्टिवल.. एक अत्यंत महत्वाचा असा चित्रपट महोत्सव.प्रत्येक दिग्दर्शकाचं, कलाकाराचं स्वप्न असतं यामध्ये सहभागी होण्याचं आणि आपल्या पहिल्याच कलाकृतीला कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये स्थान मिळणं म्हणजे एक अत्यंत गौरवाचा क्षण. हा क्षण अनुभवते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील २१ वर्षीय मानसी देवधर.\nअनुष्का शर्माचा परी होण्यापर्यंतचा प्रवास\nप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा ‘परी’ या चित्रपटातील काही दृश्य छायाचित्रीत करतांना अनुष्का शर्माला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला.\nइरफानला कोणता दुर्मिळ आजार झाला असेल\nमाझ्यासाठी प्रार्थना करण्याचे इरफानने ट्विटरवरून केले आवाहन...\nबॉलीवूडच्या ‘शम्मी आंटी’च आज निधन\nबॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ‘नरगीस रबाडी’ यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्या ८९ वर्षांच्या होत्या. बॉलीवूडची ‘शम्मी आंटी’ म्हणून त्यांना ओळखले जात होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvrajpardeshi.com/2018/06/", "date_download": "2018-11-20T12:14:33Z", "digest": "sha1:BUI2Q2RWFMT4K3GJBL4W7WOGFMSYBSM4", "length": 4342, "nlines": 72, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "June 2018 - Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nसारेच राजकीय पक्ष सुरेश जैन यांच्या दावणीला\nमाजी मंत्री सुरेश जैन यांना महापालिकेतील कोटय़वधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणामुळे तब्बल साडेचार वर्षे तुरुंगात काढावी लागली. आता जळगाव ...\nसारेच राजकीय पक्ष सुरेश जैन यांच्या दावणीला Reviewed by Yuvraj Pardeshi on 21:21 Rating: 5\nसत्तासंघर्षामुळे जळगाव जिल्हा भाजपात उभी फुट\nमाजी मंत्री एकनाथ खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील सत्तासंघर्षामुळे जळगाव जिल्हा भाजपात उभी फुट पडली आहे. मुख्यमंत्री देवे...\nसत्तासंघर्षामुळे जळगाव जिल्हा भाजपात उभी फुट Reviewed by Yuvraj Pardeshi on 00:18 Rating: 5\nमुख्याध्यापक व शिक्षकांच्या पाल्यांना जळगाव जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश सक्तीचा करण्याचा धाडसी ठराव\nजळगाव - इंग्रजी माध्यमाच्या विशेषत: सीबीएससी शाळांचे लोणं आता शहरी भागातून ग्रामीण भागापर्यंत पोहचले आहे. या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध...\nमुख्याध्यापक व शिक्षकांच्या पाल्यांना जळगाव जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश सक्तीचा करण्याचा धाडसी ठराव Reviewed by Yuvraj Pardeshi on 23:37 Rating: 5\nराज्य पातळीवर भाजप-शिवसेना युतीचे संबंध तुटेपर्यंत ताणले जात असल्याच्या पाश्र्वभूमीवर, जळगाव भाजप-सेनेने एकमेकांपासून काडीमोड घेतला आहे....\nनाथाभाऊ व सुरेशदादांचा राजकिय प्रवास अन् दुर्देवी योगायोग\n१८४३ शाळा, २ लाख विद्यार्थी व ८ हजार शिक्षकांची दररोज व्हॉट्सऍपवर हजेरी\nभाजपाला मिळालेल्या यशाचे श्रेय खडसेंचे का महाजनांचे\nकोंडीतून बाहेर पडण्यासाठी खडसेंची धडपड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/of-the-68-congregations-in-marathwada-region-during-the-famine/articleshow/66537852.cms", "date_download": "2018-11-20T12:45:04Z", "digest": "sha1:ULY6XZI3NQFD266O3OSCB2UD6C72ASY5", "length": 15147, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aurangabad News: of the 68 congregations in marathwada region, during the famine - दुष्काळात मराठवाड्यातील ६८ मंडळांचा समावेश | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्यWATCH LIVE TV\nदुष्काळात मराठवाड्यातील ६८ मंडळांचा समावेश\nअत्यल्प पावसामुळे राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच सरकारने आणखी २५८ महसुली मंडळांचा समावेश केला असून यामध्ये मराठवाड्यातील ६८ मंडळांचा समावेश आहे. या मंडळांमध्येही आता दुष्काळी परिस्थितीमध्ये दिल्या जाणाऱ्या सवलती देण्यात येणार आहेत. या संदर्भात मंगळवारी अध्यादेश जारी करण्यात आला.\nदुष्काळात मराठवाड्यातील ६८ मंडळांचा समावेश\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nअत्यल्प पावसामुळे राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच सरकारने आणखी २५८ महसुली मंडळांचा समावेश केला असून यामध्ये मराठवाड्यातील ६८ मंडळांचा समावेश आहे. या मंडळांमध्येही आता दुष्काळी परिस्थितीमध्ये दिल्या जाणाऱ्या सवलती देण्यात येणार आहेत. या संदर्भात मंगळवारी अध्यादेश जारी करण्यात आला.\nदुष्काळग्रस्त मंडळांच्या यादीत लातूर जिल्ह्यातील ४२, नांदेड १४, परभणी ८, जालना आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी २ मंडळांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी, पांगरी या मंडळांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील लातूर, बाभुळगाव, हरंगुळ, मुरूड, गातेगाव, तांदूळजा, चिंचोली., औसा तालुक्यातील लामजना, औसा, मातोळा, भादा, बेलकुंड, किन्नीथोट, किल्लारी., अहमदपूर तालुक्यातील खंडाळी, अहमदपूर, आंदोरी, शिरूर, हाडोळती., निलंगा तालुक्यातील पानचिंचोली, औराद, अंबुलगा, मदनसुरी, कासारशिरसी., उदगीर तालुक्यातील उदगीर, नागलगाव, नळगीर, मोघा, हेर, देवर्जन., चाकूर तालुक्यातील चाकूर, नळेगाव, वडवळ, शेळगाव, झरी., रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव, कारेपूर., देवणी तालुक्यातील देवणी, बोरोळ, वलांडी तर जळकोट तालुक्यातील जळकोट आणि घोणसी मंडळाचा समावेश झाला आहे.\nनांदेड जिल्ह्यातील १४ मंडळांमध्ये बिलोली तालुक्यातील बिलोली, सगरोळी, कुंडलवाडी, आदमपूर., लोहा तालुक्यातील लोहा मंडळ., हदगाव तालुक्यातील मनाठा., किनवट तालुक्यातील इस्लामपूर, जलधरा, शिवणी., नायगाव तालुक्यातील कुंटूर, नरसी, मांजरम., धर्माबाद तालुक्यातील करखेली, जारीकोट तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील माहातपुरी, माखणी, राणीसावरगाव, जिंतूर तालुक्यातील जिंतूर मंडळ, बोरी, आडगाव, चारठाणा., पूर्णा तालुक्यातील लिमला. तसेच हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गिरगाव आणि टेंभूर्णी मंडळाचा समोवश करण्यात आला आहे.\nदुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या तालुका तसेच महसुली मंडळांमध्ये शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सवलती लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाच्या वीज जोडणी खंडित न करणे आदी सवलती देण्यात येणार आहेत.\nमिळवा औरंगाबाद बातम्या(Aurangabad + Marathwada News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nAurangabad + Marathwada News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रोको\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृतीयपंथी उमेदवार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्टासमोर शरणागती\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित केले 'मन्नत-ए-अमन'\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\nमेगा फूड पार्कचे आज उद्घाटन\nमुलीच्या लग्नाआधीच मजुराची आत्महत्या\nव्यसनापोटी चोरले ११ तोळ्यांचे दागिने\nसाडेतीन हजार गावे जलयुक्त\nवेतन सल्लागार मंडळावर देशपांडे, मतेसह चौघांची निवड\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nदुष्काळात मराठवाड्यातील ६८ मंडळांचा समावेश...\nनरहरी बिल्डर्सला ‘महारेराचा’ दणका...\nस्नेह सावली संस्थेतर्फे दिवाळी साजरी...\nटंचाईत नळयोजनांसाठी २२ कोटींचा खर्च...\nटँकर सुरू करण्याचे अधिकार एसडीओंकडेच...\nजायकवाडीत ओघ कमी; फक्त निळवंडेतून पाणी...\nफटाका मार्केट ग्राहकाअभावी ओस...\n‘अवेळी फटाके फोडाल, तर खबरदार...’...\nगोवर-रुबेला लसीकरण मोहीम यशस्वी करावी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://samvedg.blogspot.com/2007/11/180.html", "date_download": "2018-11-20T12:38:18Z", "digest": "sha1:JPCETWVJSB3WQ4XKVUI67GEQUSBKKHLX", "length": 7516, "nlines": 211, "source_domain": "samvedg.blogspot.com", "title": "संदिग्ध अर्थाचे उखाणे: पुरुषसुक्त: दोन टिपणे (180!)", "raw_content": "\nपुरुषसुक्त: दोन टिपणे (180\nअस्तित्वाचे अपभ्रंश सोबत घेऊन\nतर थांब कधी माझ्या दाराशी\nकवितेचे एखादे जुने कडवे\nउखाण्यासारखे सामोरे घेऊन येईन मी\nतर कदाचित वितळेल तुझा दगडी\nआणि ओथंबून वाहणारया तुझ्या शब्दांना मिळेलही\nकी काळाची एखादीही मेख\nजसा वारयावर धावणारा अबलख अरबी घोडा\n१. अस्तित्वाचे अपभ्रंश, अर्थाचा एखादा दृष्टांत ह्या कल्पना मस्तच.\n२. खुपत राहतो आणि पेलणे - हे contradiction नाही झेपलं :)\n\"मिळेलही...\" हे अगदी खरे.\nतशी खात्री आता कशाचीच देता येत नाही...\n दोन्हीही ’सूक्ते’ चांगली जमली आहेत. :-)\nत्या contradiction मुळेच तर नावात १८० टाकलं आहे असण्याचे आणि जगण्याचे नियम इतके वेगवेगळे आहेत की इंद्रधनुष्यासारखं ताणावं लागतं काही लोकांना दोन ध्रुवांवर एकेच वेळी. असो\nशमा - ए - महफ़िल\nअवघा रंग एक झाला...\nकाही क्षण ... काही आठवणी .. काही विचार\nसंदिग्ध अर्थाचे उखाणे कधी तरी उलगडतील, स्पर्शातून, गाण्यातून,वा कवितेतून; तुझ्या अस्तित्वाचे पुरावे मी शोधत नाही पण तू आहेस एव्हडया आशेवर मांडू देत मला हा प्रपंच...\nहमामा रे पोरा हमामा रे\nNo, everybody's gotta learn, nobody's born knowin' ... झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्...\nतू नसताना गावात तुझ्या बैरागी भगव्या कपड्यांत विरागी ओळखीचे ऊन भाळी मळतांना हरवतो घरी जाताना कधी डोळ्यांनी आ...\n\"मंद्र\"च्या निमित्ताने: सोनुबाई आणि कथलाचा वाळा- नवा खो खो\nपरत एकदा हिंमत दाखवुन नवा खो खो सुरु करत आहे. हिंमत अश्यासाठी की गेले २-३ खो खो साफ फसले आहेत. कारणं माहीत नाही. कधी ब्लॉगे हो म्हणाले पण ल...\nपुरुषसुक्त: दोन टिपणे (180\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/13/Article-on-Chandrababu-Naidu-Opting-out-from-NDA-by-Prof-Avinash-Kolhe.html", "date_download": "2018-11-20T12:18:21Z", "digest": "sha1:EYSRJRDMCMXLPF7YWQT3YVC7U5KECUMN", "length": 19721, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " चंद्राबाबू नायडूंची सोडचिठ्ठी चंद्राबाबू नायडूंची सोडचिठ्ठी", "raw_content": "\nनायडूंची मागणी तशी जुनी असली तरी आजच त्यांनी रालोआतून बाहेर पडण्याचा मनोदय जाहीर केला. यामागे मात्र राजकारण आहे. आज केवळ नायडूच नव्हे, तर रालोआतील जवळजवळ प्रत्येक प्रादेशिक पक्ष याच पवित्र्यात असल्याचे दिसून येते. आजच्या लोकसभेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे रालोआ जरी ताबडतोब विसर्जित केली तरी मोदी सरकार अस्थिर होणार नाही. मात्र, आता मुद्दा विद्यमान मोदी सरकारच्या स्थैर्याचा नाहीच, तर २०१९च्या लोकसभा निवडणुकांचा आहे. त्यादृष्टीने भाजपला शिवसेना, तेलगू देसम, अकाली दल वगैरे मित्रपक्षांची नाराजी परवडणारी नाही.\nभारतीय जनता पक्षाचे नशीब एका बाजूने चांगले, तर दुसरीकडून वाईट म्हणावे लागेल. कारण, पूर्वांचलातील तीन राज्यांत सत्ता मिळाली असताना, त्यातही त्रिपुरात डाव्या आघाडीचा निर्णायक पराभव केल्यानंतर भाजपच्या गोटात जल्लोषाचे वातावरण असणे स्वाभाविक होते. पण, तेवढ्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडूंनी आमचा पक्ष भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडत असल्याची घोषणा केली. नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर रालोआत राहण्याचे मान्य जरी केले तरी त्यांच्या मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत. या घटनेने भाजपच्या पूर्वांचलातील विजयावर थोडे पाणी पडले, हे मान्य करावे लागते.\nचंद्राबाबू नायडू मुरब्बी राजकारणी. त्यांना राजकारणातील वेळेचे गणित नीट माहिती आहे. त्यांनी आंध्र प्रदेशला ‘खास दर्जा‘ देत नसल्याचा निषेध म्हणून आमचा पक्ष बाहेर पडत आहे, अशी घोषणा केली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने सत्तेत आल्यास आम्ही ही मागणी मान्य करू, असे आश्वासन दिले होते. आता मात्र केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही ही मागणी मान्य करू शकत नसल्याचे म्हटले आहे.\nनायडूंचा पक्ष या प्रकारे जर रालोआतून बाहेर पडलास तर भाजपप्रणीत आघाडीला २०१९ मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुका जड जातील यात शंका नाही. मुख्य म्हणजे भाजपला मित्रपक्ष सांभाळता येत नाही, अशी जी वातावरण निर्मिती केली जाते, ती भाजपसाठी धोक्याची ठरू शकते. जानेवारी २०१८ मध्ये शिवसेनेने आमचा पक्ष आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवेल, असे जाहीर केलेले आहेच. आता यात तेलगू देसमची भर पडली आहे. नायडू या धमकीचा वापर करून मोदी सरकारला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. नायडूंच्या मागणीत अगदीच तथ्य नाही, असे नाही. आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगण स्थापन झाल्यापासून बुडालेला महसूल व नव्या राजधानीच्या उभारणीचा खर्च वगैरेंसाठी आंध्र प्रदेशला विशेष दर्जा हवा आहे. आज जर आंध्र प्रदेशला विशेष दर्जा दिला, तर इतर अनेक राज्यं अशी मागणी घेऊन पुढे येणार आहेत, याचा अंदाज मोदी/जेटलींना आहे. म्हणून केंद्र सरकार अधिक आर्थिक मदत द्यायला तयार आहे, पण ‘विशेष दर्जा‘ नाही. केंद्र सरकार आपली मागणी मान्य करत नाही, असे दिसल्यावर नायडूंना आता नवे दबावतंत्र समोर आणले आहे.\nएखाद्या राज्याला विशेष दर्जा मिळाला की, औद्योगिक गुंतवणुकीसाठी राज्यात पोषक वातावरण निर्माण होते, उद्योगांना दहा वर्षांसाठी करसवलती मिळतात. पण, या सवलतींचा ताण केंद्र सरकारला सहन करावा लागतो. शिवाय विविध प्रकल्पांसाठी राज्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचा ९० टक्के भाग केंद्राला उचलावा लागतो. हे सर्व लक्षात घेतले की, केंद्र सरकार कोणत्याही राज्याला खास दर्जा देण्यास का...का...कू करते, हे लक्षात येईल.\nनायडूंची मागणी तशी जुनी असली तरी आजच त्यांनी रालोआतून बाहेर पडण्याचा मनोदय जाहीर केला. यामागे मात्र राजकारण आहे. आज केवळ नायडूच नव्हे, तर रालोआतील जवळजवळ प्रत्येक प्रादेशिक पक्ष याच पवित्र्यात असल्याचे दिसून येते. आजच्या लोकसभेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे रालोआ जरी ताबडतोब विसर्जित केली तरी मोदी सरकार अस्थिर होणार नाही. मात्र, आता मुद्दा विद्यमान मोदी सरकारच्या स्थैर्याचा नाहीच, तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचा आहे. त्यादृष्टीने भाजपला शिवसेना, तेलगू देसम, अकाली दल वगैरे मित्रपक्षांची नाराजी परवडणारी नाही.\nभाजपने २०१४ सालच्या निवडणुका दणक्यात जिंकल्या होत्या, कारण तेव्हा ‘मोदी लाट’ होती. अशीच लाट १९७१ साली इंदिरा गांधींची होती, पण कोणतीही लाट दोनदा येत नाही, असे म्हणतात. आणीबाणीनंतर १९७७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत इंदिरा काँग्रेसचे पानिपत झाले होते. हा इतिहास फार जुना नाही. या संदर्भात मोदींच्या नेतृत्वाखालचा भाजप व वाजपेयींच्या नेतृत्वखालचा भाजप यांची तुलना करण्यात येत असते. यात फारसा अर्थ नाही. वाजपेयींच्या काळात भाजप प्रथमच केंद्रात सत्तेत आला होता. दुसरे म्हणजे भाजपकडे फक्त १८२ खासदार होते व सरकार स्थापनेसाठी भाजपला दोन डझन मित्रपक्ष एकत्र आणावे लागले होते. या मित्रपक्षांनी पाठिंबा देण्याच्या बदल्यात ‘समान किमान कार्यक्रम’ तयार करवून घेतला होता. यात कलम ३७० रद्द करणार नाही, समान नागरी कायद्याचा आग्रह धरणार नाही वगैरे महत्त्वाचे मुद्दे भाजपला मान्य करावे लागले होते. याच्या नेमके उलट मोदीजींचे आहे. त्यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपचे आज स्वतःचे २८२ खासदार आहेत. भाजप स्वबळावर सत्ता राबवू शकतो व मोदी सरकारला रालोआची तशी गरज नाही. अशा पूर्ण दोन वेगळ्या स्थितींची तुलना करणे तसे योग्य नाही. वाजपेयींच्या काळात जर भाजपचे २८२ खासदार असते तर वाजपेयी कसे वागले असते हा प्रश्न उपस्थित करता येतो. राजकीय सत्तेचे स्वरूपच असे असते की, याची एक वेगळी नशा असते जी भल्याभल्यांच्या डोक्यात जाते. याचा अर्थ वाजपेयी अगदी मोदीजींसारखे वागले असते असा नाही. शेवटी प्रत्येक नेत्याचा स्वभाव असतो, पण ज्याप्रकारे वाजपेयी सरकारला सतत जयललिता, ममता बॅनर्जी वगैरेंच्या नाकदुर्‍या काढाव्या लागत असत, त्या काढाव्या लागल्या नसत्या. अर्थात, यात वाजपेयींचे कविमन व मोदींचा आक्रमक स्वभाव वगैरे मुद्दे आहेतच.\nअसे असले तरी २०१९ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने मित्रपक्षांशी चांगला व्यवहार करणे गरजेचे आहे. महत्त्वाच्या राज्यांत भाजपला मित्रपक्षांची गरज लागणार आहे. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश वगैरे राजकीयदृष्ट्या मोठ्या राज्यांतील मित्रपक्ष खुश असतील, याकडे भाजपधुरिणांना जातीने लक्ष द्यावे लागणार आहे. पूर्वांचल भागातील विजय कितीही महत्त्वाचा व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणारा असला तरी लोकसभेत २७२ खासदार संख्या गाठण्यासाठी तसा उपयोगाचा नाही.\nयाचा अर्थ भाजपने नायडूंसमोर लोटांगण घालावे, असा नक्कीच नाही. पण, नायडूंनी केलेला विश्वासघाताचा आरोप महत्त्वाचा आहे. असाच आरोप बिहारमधील जनता दल (युनायटेड) या भाजपच्या मित्रपक्षानेसुद्धा केला आहे. या पक्षाचे प्रवक्ते पवनकुमार यांनीसुद्धा विशेष दर्जाच्या मुद्द्यावरून भाजपने बिहारचा विश्वासघात केला, असा आरोप केला आहे. हा नाराजीचा सूर येत्या काळात वाढत गेला तर भाजपला त्रासदायक ठरू शकतो. भाजपला मित्रपक्षांची गरज असेल तेव्हा आठवतात, इतर वेळी भाजप मित्रपक्ष संपविण्याचे प्रयत्न करत असतो, असेही आरोप होत असतात. या संदर्भात बिहारचे उदाहरण नेहमी देण्यात येते. जेव्हा नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडली, तेव्हा भाजपने नितीशकुमार यांना शह देण्यासाठी उपेंद्र कुशवाह व मांझी वगैरे नेत्यांना जवळ केले. जेव्हा नितीशकुमार यांच्याशी पुन्हा मैत्री झाली तेव्हा भाजपने जुन्या मित्रांना बघताबघता दूर केले.\nया सर्व प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा गुंतला आहे. तो म्हणजे निवडणुकांच्या दरम्यान दिलेल्या आश्वासनांचे काय होते आपल्या देशांत अनेक राजकीय पक्ष केवळ निवडणुका जिंकण्यासाठी भरमसाट आश्वासनं देतात, एकदा सत्ता मिळाली की, त्या आश्वासनांना हरताळ फासला जातो. हा प्रकार कितपत योग्य आहे आपल्या देशांत अनेक राजकीय पक्ष केवळ निवडणुका जिंकण्यासाठी भरमसाट आश्वासनं देतात, एकदा सत्ता मिळाली की, त्या आश्वासनांना हरताळ फासला जातो. हा प्रकार कितपत योग्य आहे यातून राजकीय पक्ष राज्यकारभाराबद्दल पुरेसे गंभीर नाहीत, असा संदेश जातो जो महागात पडू शकतो. भारतीय मतदारांची प्रत्येक पिढी अधिकाधिक जागरूक होत आहे. यापुढे वाट्टेल ती आश्वासनं देणा–र्‍या पक्षांची मतदार गय करतील, असे वाटत नाही. हा मुद्दा सुशासनाचे आश्वासन देणार्‍या भाजपच्या संदर्भात तर फार महत्त्वाचा ठरणार आहे. २०१४ साली मतदारांसमोर गेलेला भाजप व २०१९ साली मतदारांसमोर जाणारा भाजप यात फार मोठा गुणात्मक फरक असेल. २०१९ सालचा भाजप पाच वर्षे राज्यकारभाराचा अनुभव घेतलेला पक्ष असेल. त्याला वाट्टेल ते बोलण्याचा, वाट्टेल तशी आश्वासनं देण्याची चैन परवडणारी नाही. नायडू प्रकरणामुळे हाच मुद्दा समोर आला. त्याचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. एवढे नव्हे तर यापुढे प्रत्येक महत्त्वाच्या पक्षाने भरमसाट आश्वासने देण्याअगोदर, पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होण्याअगोदर खूप विचार केला पाहिजे.\n- प्रा. अविनाश कोल्हे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/13/Bus-accident-in-Uttarakhand-13-people-deaths.html", "date_download": "2018-11-20T12:25:58Z", "digest": "sha1:2GRCDYJK3X32357JMTKTXKZD3GTUXESE", "length": 2750, "nlines": 7, "source_domain": "mahamtb.com", "title": " उत्तराखंडमध्ये बस अपघात, १३ नागरिकांचा मृत्यू उत्तराखंडमध्ये बस अपघात, १३ नागरिकांचा मृत्यू", "raw_content": "\nउत्तराखंडमध्ये बस अपघात, १३ नागरिकांचा मृत्यू\nअल्मोडा : उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात आज एका बस दुर्घटनेत १३ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. तसेच या अपघातात १२ अन्य नागरिक जखमी झाले असल्याची माहिती सध्या मिळत आहे. जखमी नागरिकांवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे, तसेच घटनास्थळी बचाव कार्य कार्यरत झाले आहे.\nदेघाटपासून रामनगर येथे ही बस प्रवास करत होती. टोटाम येथे ही बस दरीत कोसळली. या बसमध्ये जवळपास २४ प्रवासी होते ज्यामधील १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवून परिस्थिती आटोक्यात आणली आहे. मात्र अजून देखील बचावकार्य सुरु आहे. भतरोजखान-रामनगर मार्गावर कालीधार-मुहानाच्या जवळ हा अपघात घडला आहे.\nया घटनेवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग यांनी दुख: व्यक्त केले आहे. बचाव कार्यात कुठलाही हलगर्जीपणा करू नका असे आदेश त्रिवेंद्र सिंग यांनी दिले आहे. तसेच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी देखील या घटनेवर दुख: व्यक्त केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/13/House-panel-says-there-is-no-proof-to-Trump-Russia-collusion.html", "date_download": "2018-11-20T12:10:04Z", "digest": "sha1:QCLHFGPDMXGZG6SLVNRUIJF2ZEMFLQXL", "length": 3163, "nlines": 12, "source_domain": "mahamtb.com", "title": " ट्रम्प ठरले निर्दोष ट्रम्प ठरले निर्दोष", "raw_content": "\nवॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणुकी दरम्यान रशियाची मदत घेतल्याचा लावण्यात आलेला आरोप बिनबुडाचा असल्याचे सिद्ध झाले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने गेल्या वर्षभरापासून केलेल्या चौकशीनंतर ट्रम्प यांचे रशियाशी कसलेही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nडोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः देखील या विषयी माहिती दिली असून आपल्या सोशल मिडीयावर त्यांनी याविषयी ट्वीट केले आहे. 'तब्बल १४ महिन्यांच्या चौकशी आणि शोधानंतर अमेरिकन गुप्तचर विभागाच्या हाती कसलेही पुरावे लागलेले नाहीत. तसेच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकी दरम्यान ट्रम्प यांच्या प्रचार विभागाचा आणि रशियाशी कसला ही संबंध आलेला नव्हता असे स्पष्ट झाले आहे', असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.\n२०१६च्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीमध्ये रशियाने हस्तक्षेप केल्याचा आरोप अमेरिकेतील काही नागरिकांकडून करण्यात आला होता. तसेच डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी देखील ट्रम्प यांचे रशियाशी संबंध असल्याचे म्हटले होते. यानंतर या विषयी चौकशी देखील मागणी करण्यात आली होती, त्यानुसार अमेरिकन गुप्तचर विभागाने एक समिती स्थापन करून या विषयाची चौकशी सुरु केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/102086", "date_download": "2018-11-20T12:36:53Z", "digest": "sha1:5SJTXD5SZO7VCCUIUV7WBNFMXQILF4VT", "length": 16282, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "येत्या एक एप्रिलपासून मुद्रांक विभागात ऑनलाईन विवाह नोंदणी | eSakal", "raw_content": "\nयेत्या एक एप्रिलपासून मुद्रांक विभागात ऑनलाईन विवाह नोंदणी\nयेत्या एक एप्रिलपासून मुद्रांक विभागात ऑनलाईन विवाह नोंदणी\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nनाशिक : भाडेपट्टी नोंदी ते खरेदी-विक्री व्यवहारासाठीची प्रक्रिया जनतेला घरबसल्या करता यावी, यासाठी सर्व प्रक्रीया सुलभतेने ऑनलाईन केली जात आहे. त्यांचअंतर्गत येत्या 1 एप्रिलपासून मुद्रांक नोंदणी विभागाकडे होणारी विवाह नोंदणीची प्रक्रियाही ऑनलाईन होत आहे. त्यानुसार नोंदणी करण्याचे बंधन असेल,असे राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक अनिल कवडे यांनी दिली\nनाशिक : भाडेपट्टी नोंदी ते खरेदी-विक्री व्यवहारासाठीची प्रक्रिया जनतेला घरबसल्या करता यावी, यासाठी सर्व प्रक्रीया सुलभतेने ऑनलाईन केली जात आहे. त्यांचअंतर्गत येत्या 1 एप्रिलपासून मुद्रांक नोंदणी विभागाकडे होणारी विवाह नोंदणीची प्रक्रियाही ऑनलाईन होत आहे. त्यानुसार नोंदणी करण्याचे बंधन असेल,असे राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक अनिल कवडे यांनी दिली\nश्री.कवडे यांनी नाशिक विभागातील मुद्रांक नोंदीची माहिती घेतली .त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुंबई विभागाचे अपर मुद्रांक नियंत्रक सुरेश जाधव, नाशिक विभागाच्या मुद्रांक उपमहानिरीक्षक सरिता नरके, मुख्यालय नोंदणी उपमहानिरीक्षक चिंतामण भुरकुंडे, नाशिकचे सहनिबंधक मनोज वावीकर उपस्थित होते. श्री. कवडे यांनी, नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे केल्या जाणाऱ्या दस्तऐवज नोंदींची माहिती दिली. 2002पासूनच्या दस्तांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली आहे. या नोंदी 100 टक्के पूर्ण होतील, तेव्हा जमिनीची वा मालमत्तेची दस्तऐवज नोंदणी करतांना त्या मालमत्तेच्या वादाची, बोजाची माहिती तात्काळ मिळू शकेल. पॅनकार्ड पडताळणी केली जात असून लवकरच आधारकार्डही लिंक करून त्याद्वारे ओळख पटवणे शक्‍य होणार आहे. त्याचप्रमाणे ई-नोंदणीद्वारे भाडेकरार, सदनिका, म्हाडाची वाटपपत्रे ऑनलाईन केली आहे. येत्या काळात पक्षकारांना पासपोर्टच्या धर्तीवर नोंदणीसाठीची वेळ आरक्षित करता येणे लवकरच शक्‍य होणार आहे.\nई-पेमेंटबाबत करार प्रक्रीया अंतिम टप्प्यात\nई-पेमेंटद्वारे आत्तापर्यंत 5हजार रुपयांवरील व्यवहार करता येत होते. लवकरच 100रुपयांपासूनचे शुल्कही ई-पेमेंटद्वारे करता येणार आहे असे सांगून ते म्हणाले, या प्रक्रीयेसाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाशी कराराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. इ-व्हॅल्युएशनच्या माध्यमातून मिळकतीची माहिती मिळते. रेडिरेकनरनुसार दर कळत नाहीत. ही सुविधाही लवकरच विकसित होत असून लागू शकणारी स्टॅम्प ड्युटीही कळू शकेल. ई-रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना घरबसल्या वा कार्यालयातून भाडेपट्टी करार करणे सुलभ होणार आहे. अविवाह नोंदणीसाठी येत्या एप्रिलपासून नोंदणी कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. ऑनलाईन विवाह नोंदणीमुळे संबंधितांना आपली माहिती ऑनलाईन नोंदणी विभागाकडे कोणाच्याही मदतीशिवाय पाठविता येणे शक्‍य होणार आहे. केवळ 30 दिवसांनंतर ठरल्यावेळी नोंदणी कायालयात विवाहसाठी यावे लागणार असून ही प्रक्रिया येत्या 1 एप्रिलपासून ऑनलाईन पद्धतीनेच केली जाणार असल्याचेही श्री. कवडे यांनी सांगितले.\nनोटरीचा भाडेकरार ग्राह्य नाही\nबरेच घरमालक हे नोटरी करून भाडेकरुंची करार करतात. पण तो कायदेशीररित्या ग्राह्य नाही. मुद्रांक नोंदणी करूनच भाडेकरार करणे अपेक्षित आहे. यासाठी पोलीस महासंचालकांकडे बैठक होऊन नोंदणी विभागाकडे असलेली माहिती पोलिसांना कशी मिळू शकेल, याबाबत संयुक्तीक प्रणाली विकसित केली जाणार आहे. ज्यामुळे घरमालक व भाडेकरूंकडून पोलिसांची होणारी दिशाभूल टाळणे शक्‍य होणार आहे.\nमहाराष्ट्र पोलिसांची दिमाखदार कामरगिरी; ५१ पोलिस पदकांनी केला गौरव\nनवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलिस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश...\n#MarathaKrantiMorcha बंदच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त\nनाशिक - मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. नाशिक शहर परिसरामध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात...\nविनंती बदल्यांमध्ये तिघा पोलीस निरीक्षकांचे अर्ज\nनाशिक : नाशिक पोलीस आयुक्तालयाअंतर्गत बदल्यांचे वेध अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागलेले असताना, सातपूर, भद्रकाली आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ...\nआयुक्तालयांतर्गत आठवडाभरात बदल्या, आयुक्तांचे संकेत\nनाशिक : शासनाच्या गृहविभागाकडून होणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या असताना, नाशिक पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांची बदल्या...\nलेबल बदलून दारु विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nतळेगाव स्टेशन (पुणे) : लेबल बदलून दमण निर्मित विदेशी मद्याची महाराष्ट्रात विक्री करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुरुवारी (ता. 15...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://sic.maharashtra.gov.in/Site/Common/CauseListView.aspx?ID=889EDB2C-C5F8-4A3B-910A-540CD2A2B67C", "date_download": "2018-11-20T12:05:30Z", "digest": "sha1:XHPUMOERS4YAGNG2BB45DCDLTZDJBQG3", "length": 5865, "nlines": 91, "source_domain": "sic.maharashtra.gov.in", "title": "Cause List - Nasik Bench: Maharastra State Information Commission", "raw_content": "\n1 राज्य माहिती आयोग, खंडपीठ नाशिक द्वितीय अपील सुनावणीबाबत- दिनांक 14/11/2018 (नंदुरबार / धुळे / नाशिक / नगर / जळगाव ) 14/11/2018 Download\n2 राज्य माहिती आयोग, खंडपीठ नाशिक - दिनांक 13/11/2018 रोजी सादर करावयाचे खुलासे (जळगाव / धुळे / नाशिक / नगर / नंदुरबार ) 13/11/2018 Download\n3 राज्य माहिती आयोग, खंडपीठ नाशिक द्वितीय अपील सुनावणीबाबत- दिनांक 12/11/2018 ( नाशिक ) 12/11/2018 Download\n4 राज्य माहिती आयोग, खंडपीठ नाशिक द्वितीय अपील सुनावणीबाबत- दिनांक 31/10/2018 (नंदुरबार / धुळे /जळगाव ) 31/10/2018 Download\n5 राज्य माहिती आयोग, खंडपीठ नाशिक - दिनांक 30/10/2018 रोजी सादर करावयाचे खुलासे (जळगाव / धुळे / नाशिक / नगर / नंदुरबार ) 30/10/2018 Download\n6 राज्य माहिती आयोग, खंडपीठ नाशिक द्वितीय अपील सुनावणीबाबत- दिनांक 29/10/2018 ( नाशिक ) 29/10/2018 Download\n7 राज्य माहिती आयोग, खंडपीठ नाशिक द्वितीय अपील सुनावणीबाबत- दिनांक 24/10/2018 ( नाशिक / जळगाव ) 24/10/2018 Download\n8 राज्य माहिती आयोग, खंडपीठ नाशिक - दिनांक 23/10/2018 रोजी सादर करावयाचे खुलासे (जळगाव / धुळे / नाशिक / नगर / नंदुरबार ) 23/10/2018 Download\n9 राज्य माहिती आयोग, खंडपीठ नाशिक द्वितीय अपील सुनावणीबाबत- दिनांक 22/10/2018 ( धुळे / नाशिक /जळगाव / नगर ) 22/10/2018 Download\n10 राज्य माहिती आयोग, खंडपीठ नाशिक द्वितीय अपील सुनावणीबाबत- दिनांक 17/10/2018 ( नाशिक ) 17/10/2018 Download\nजुन्या आयोगाने जारी केलेले आदेश\nकें.मा.आ./रा.मा.आ.च्या अटी आणि शर्ती\nरा.मा.आ. च्या कामाचे वितरण\nमाहिती अधिकाराचे इतर दुवे\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे |\nप्रकाशन हक्क २०१४ राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र. सर्व हक्क सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/36841/by-subject/14/6539", "date_download": "2018-11-20T12:42:31Z", "digest": "sha1:A36FIBVIHOHS53EOS36NQSSS6PGAFU2E", "length": 2982, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "'प्रवास' | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कविता /गुलमोहर - कविता विषयवार यादी /शब्दखुणा /'प्रवास'\nएक रम्य दिवस लेखनाचा धागा प्रियान्का कर्पे 1 Jan 14 2017 - 8:12pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/14/Article-Unknowable-Babasaheb-by-Rajesh-Salgaonkar-.html", "date_download": "2018-11-20T11:15:49Z", "digest": "sha1:SJCNMHVA2MQAKKYAHZMHA2N66J2Z3QII", "length": 12018, "nlines": 19, "source_domain": "mahamtb.com", "title": " विशेष माहित नसलेले बाबासाहेब विशेष माहित नसलेले बाबासाहेब", "raw_content": "\nविशेष माहित नसलेले बाबासाहेब\nराजकारण्यांनी अडकविले जातीच्या चौकटीत\nत्यांच्या पराभवासाठी केली व्यूहरचना\nक्रांतिकारक कामगार सुधारणा केल्या\nजलव्यवस्थापन, विद्युत व्यवस्थापन धोरण आखले\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण ओळखतो ते केवळ दलितोद्धारक, भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून... मात्र बाबासाहेबांचा विविध क्षेत्रात असलेला अभ्यास आणि त्यांचे प्रचंड योगदान थक्क करून टाकणारे आहे. खरे तर डॉ. आंबेडकरांचे हे योगदान शाळेतून प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवले गेले पाहिजे.\nआजवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातील राजकारण्यांनी, विशेषत: कॉंग्रेस व कम्युनिस्टांनी केवळ दलित जातींच्या चौकटीत अडकवून टाकले आणि त्यांना केवळ नवबौद्धांचे पुढारी ठरविले. बाबासाहेब घटना समितीचे अध्यक्ष होते आणि भारतीय घटनेचे त्यांना शिल्पकार समजले जाते मात्र त्यांचे प्रत्यक्ष योगदान काय आहे याबद्दल त्यांचे अनुयायी म्हणविणारेही चर्चा करीत नाहीत. बाबासाहेबांबद्दल समाजातील काही घटकांत पूर्वग्रह पसरविण्यासही कॉंग्रेस - कम्युनिस्टांचे बाबासाहेबांबद्दलचे हेच राजकारण आजवर कारणीभूत राहिले आहे. कॉंग्रेसने तर घटनेचा हा शिल्पकार लोकसभेवर निवडूनच जावू नये म्हणून त्याकाळी पूर्ण व्यूहरचना केली होती. त्याबद्दल नंतर कधीतरी.\nआज आपल्याला पाहायचे आहे ते डॉ.बाबासाहेबांचे या देशातील समाजाप्रती किती प्रचंड योगदान आहे ते. बाबासाहेब १९४२ च्या जुलैमध्ये व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात (एक्झिक्युटिव्ह कौन्सिल) कामगारांचे प्रतिनिधी म्हणून सामील झाले. तिथे त्यांनी पहिले काम जे केले ते म्हणजे कामगारांचे कामाचे तास जे त्यावेळी अधिकृतपणे १४ तास होते ते आठ तासांवर आणले. २७ नोव्हेंबर १९४२ रोजी ७ व्या भारतीय कामगार परिषदेत त्यांनी हा बदल घडवून आणला. इंग्रजांकडून कायद्याच्या चौकटीत होणारे भारतीय कामगारांचे शोषण त्यांनी या कायदेशीर मार्गानेच थांबवले. त्यांनी इतरही क्रांतिकारक कामगार सुधारणा केल्या. महिला कामगारांना प्रसूतीची पगारी रजा मिळवून देणे हे त्यातील आणखी एक महत्त्वाचे काम. कोळसा खाणीतील भुयारात महिला कामगारांना त्यांनी बंदी घातली. भारतीय कारखाना कायदा त्यांनी तयार केला.\nपुढच्या काळात युवकांना रोजगार मिळवून देण्यात चांगले काम केलेल्या राष्ट्रीय रोजगार विनिमय केंद्राची निर्मिती (एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज) बाबासाहेबांनी दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात केली. त्यांनी युवकांच्या कौशल्यविकासाची गरज ओळखून त्याकाळात योग्य ठरतील अशा कौशल्य विकास योजना राबविल्या. कामगार राज्य विमा योजनेची रचना व निर्मिती ही बाबासाहेबांची आहे हे वाचून आपल्याला आश्चर्य वाटेल. कामगार विमा योजना आणि सर्वसामान्य विमा योजना याविषयातील कायदे करणारा भारत हा त्यावेळी जगातील मोजक्या देशांपैकी एक आणि पूर्व गोलार्धातील पहिला देश ठरला तो बाबासाहेबांमुळे. कामगारांना कामावर असताना अपघात झाल्यास त्यांना मिळणारे कायदेशीर संरक्षण हे बाबासाहेबांनी मिळवून दिले आहे. कामगारांचे सुरक्षाविषयक कायदेही त्यांनी तयार केले. कामगारांना आज मिळणारे महागाई भत्ते व इतर अनेक भत्ते व सुविधा या बाबासाहेबांनी मिळवून दिल्या आहेत, हे किती लोकांना व कामगार पुढार्‍यांना माहित आहे कामगारांना वर्षभरात किती पगारी रजा असाव्यात याचे धोरणही बाबासाहेबांनीच ठरवले होते.\nकोळसा व अन्य खाण कामगारांसाठी भविष्य निर्वाह निधीची निर्मिती बाबासाहेबांनी केली. कामगार कल्याण निधीचीही निर्मितीही त्यांनी केली. त्यांचे सर्वात मोठे योगदान आहे ते देशाचे जलव्यवस्थापन व विद्युत व्यवस्थापन याविषयक धोरणे आखण्यात. १९४२ पासूनच त्यांनी जलव्यवस्थापन व विद्युत व्यवस्थापनविषयक धोरणे आखण्यास सुरुवात केली आणि थोडक्या कालावधीतच ही धोरणे व त्यानुसारचे नियोजन पूर्णत्त्वास नेले. त्यानुसार देशातील उत्तम अभियंते शोधून त्यांना या क्षेत्रातील उत्तम प्रशिक्षण हे जगभरातील विविध देशातील तज्ञांकडून मिळावे म्हणून त्यांनी एक योजना प्रत्यक्षात आणली. त्याचबरोबर दामोदर खोरे प्रकल्प, हिराकुड खोरे प्रकल्प, सोना नदी प्रकल्प हे महत्त्वाकांक्षी जलविद्युत व सिंचन प्रकल्प त्यांनी प्रत्यक्षात आणले. आज मात्र आपल्याला या सर्व प्रकल्पांचे शिल्पकार म्हणून पं.नेहरुंचे नाव शिकवले जाते. जे तद्दन खोटे आहे, असे कागदपत्रांवरून दिसते.\nभारतात जलवाहतुकीला प्राधान्य द्यायला हवे हे डॉ. आंबेडकरांनी १९४५ सालीच सांगून ठेवले होते, ज्याकडे सर्व कॉंग्रेस सरकारांनी पूर्ण दुर्लक्ष केले. बाबासाहेबांनी केंद्रीय जलमार्ग व सिंचन आयोग या अत्यंत उच्च अधिकार असलेल्या आयोगाची स्थापना १९४४ साली केली होती. आता मोदी सरकारने आंबेडकरांच्या या विचारांची दखल घेत जल वाहतुकीच्या विकासाचे महत्त्वाकांक्षी धोरण आखले आहे. बाबासाहेबांचे इतर महत्वपूर्ण योगदान भविष्य निर्वाह निधी कायदा व भविष्य निर्वाह निधीची स्थापना, आरोग्य विमा योजना, कारखाना कायदा, औद्योगिक विवाद कायदा, औद्योगिक संबंध कायदा, किमान वेतन कायदा.\nसंदर्भ : १) खंड १० - डॉ. आंबेडकर ऍज मेंबर ऑॅफ गव्हर्नर जनरल्स एक्झिक्युटिव्ह कौन्सिल १९४२-४६ (इंग्रजी)\n२) डॉ. आंबेडकर्स रोल इन इकॉनॉमिक प्लॅनिंग, वॉटर अँड पॉवर पॉलिसी - सुखदेव थोरात\n- राजेश प्रभु साळगांवकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/360454-2/", "date_download": "2018-11-20T11:53:25Z", "digest": "sha1:Q7GIAN6ATJEM63QDZYZBA4HBF4EYROBI", "length": 6671, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टोळक्‍याच्या हल्ल्यात पादचारी जखमी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nटोळक्‍याच्या हल्ल्यात पादचारी जखमी\nपिंपरी – रस्ता ओलांडत असलेल्या दोन पादचाऱ्यांवर टोळक्‍याने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये दोन्ही पादचारी गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 27) रात्री नऊच्या सुमारास पिंपळे गुरव येथील नेताजी नगरमध्ये घडली.\nअक्षय केंगले (वय 18, रा. पिंपळे गुरव, पुणे) याने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अक्षय खुडे, आकाश गाडेकर, रितेश साठे, योगेश आणा, मनिषभाई, उऱ्या, दिग्विजय, कमलेश, मोजेस आणि अन्य पाचजण अशा एकूण 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय आणि त्याचा मित्र गणेश मोटे पिंपळे गुरव येथील नेताजी नगरमधील दिव्या ड्रायफ्रूटस व फरसाण दुकानासमोरून रविवारी रात्री नऊच्या सुमारास रस्त्याने पायी जात होते. अचानक काही दुचाकींवरून वरील 14 जण आले. योगेश आणि मानिषभाई यांनी ‘अक्षय आणि गणेश यांचा काटा काढायला सांगितले आहे’ असे म्हणत दोघांना धक्काबुक्की केली. त्यानंतर सर्वांनी मिळून दोघांना लाथाबुक्क्‌यांनी मारहाण केली. दोघांवर लोखंडी कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये अक्षय आणि गणेश गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleताथवडे-पुनावळेत सहा बांधकामांवर कारवाई\nNext articleएसबीआय कार्डची ग्राहकसंख्या वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/air-hostess-breastfeeds-stranger-crying-baby-in-flight-5979871.html", "date_download": "2018-11-20T11:19:59Z", "digest": "sha1:SRYATEJT6ICIJL2KPNJG2FDG54GI6GY4", "length": 8764, "nlines": 163, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Air hostess breastfeeds stranger crying baby in flight | फ्लाइटमध्ये अचानक रडू लागले बाळ, कित्येक प्रयत्न केले तरी शांत बसेना... कारण समजल्यानंतर एअरहोस्टेसने केले असे काही... इमोशनल झाली आई", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nफ्लाइटमध्ये अचानक रडू लागले बाळ, कित्येक प्रयत्न केले तरी शांत बसेना... कारण समजल्यानंतर एअरहोस्टेसने केले असे काही... इमोशनल झाली आई\nएअरहोस्टेसची ऑफर ऐकून इमोशनल झाली आई.\nमनीला - फिलिपीन्सच्या एका एअरलाइंसमध्ये काम करणारी एअरहोस्टेस सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ती ड्युटीवर असताना अचानक एक बाळ रडू लागले. खूप वेळ शांत न झाल्यामुळे तिने त्या बाळाच्या आईला रडण्यामागचे कारण विचारले. तेव्हा तिला कळाले की, बाळाचे फॉर्मुला मिल्क संपले आहे. अशात बाळाला शांत करण्यासाठी एअरहोस्टेसने ब्रेस्टफीड करण्याची ऑफर दिली. हे ऐकताच बाळाची आई इमोशनल झाली आणि तिने बळाला तिच्याकडे दिले.\nमदतीसाठी पुढे आली एअरहोस्टेस\n>> डोमेस्टिक फ्लाइटमध्ये काम करणारी एअरहोस्टेस पत्रिशाला फ्लाइटमध्ये विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. सकाळच्या फ्लाइटमध्ये ती ड्युटीवर होती तेव्हा अचानक एक बाळ रडायला लागले.\n>> बाळाचे रडणे थांबत नसल्याने पत्रिशा तिच्या आई जवळ गेली, बाळाच्या आईने सांगितले की, बाळाचे फॅार्मूला मिल्क संपले आहे आणि बाळाला पाजवण्यासाठी तिच्याकडे आता दुध नाहीये.\n>> तिने सांगितले की, बाळाची आई रात्रीपासून एअरपोर्टमध्ये अडकली आहे, ज्यामुळे तिच्याजवळचे फॅार्मूला मिल्क संपले आहे.\n>> एअरहोस्टेस स्वतः एका 9 महिन्यांच्या बाळाची आई आहे. आपल्याशिवाय त्या बाळाची मदत कुणीच करू शकणार नाही ही गोष्ट तिच्या लक्षात आली. त्यामुळे, तिने आपले दूध पाजवण्याची ऑफर दिली.\n>> महिलेने तिचे मूल त्या एअरहोस्टेस कडे दिले. त्यानंतर ते बाळ शांतच झाले नाही तर गाढ झोपीत गेले.\n>> पत्रिशाने सांगितले, मी पण एक आई असल्यामुळे समजू शकते की, आपल्या बाळाची भुक भागवता न येने किती वाईट असत. या अशा वेळी आई बाळाला मदत करून मला खुप चांगल वाटत आहे.\n>> तिने सांगितले की, अनोळखी महिलेच्या बाळाला दुध पाजवणे हा खुप चांगला अनुभव आहे.\n>> बाळाची आई पत्रिशाच्या मदत पाहून खुप इमोशनल झाली आणि तिचे आभार मानु लागली.\nरुग्णालयात झाली फायरिंग, हल्लेखोराने आपल्या नातेवाइकासह 2 जणांवर झाडल्या गोळ्या...\nछोटा भाऊ रडायचा थांबत नव्हता, मग मोठ्या बहिणीने कारच्या सीट बेल्टनेच आवळला त्याचा गळा\nभारतीय वंशाची श्रुती बनली हार्वर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेची अध्यक्ष; 1992 पूर्वी चेन्नईत राहायचे आई-वडील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/committee-for-deeper-inquiry-into-avani-death-case-5980009.html", "date_download": "2018-11-20T12:27:10Z", "digest": "sha1:4QCIZXN7WLV77Q7XRP5Y3C5PCQUTSAZF", "length": 6959, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Committee for deeper inquiry into Avani death case | अवनी मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीसाठी समिती गठीत", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअवनी मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीसाठी समिती गठीत\n‘अवनी’ने केबीसी स्पर्धकाला जिंकून दिले ३ लाख २० हजार रूपये.\nनागपूर - टी 1 वाघीण अवनी मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.\nवाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य श्री बिलाल , वन्यजीव संवर्धन ट्रस्ट चे अध्यक्ष अनिष अंधेरीया हे समितीचे सदस्य असून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितिन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील. सदर समिती टी 1 वाघीण मृत्यू प्रकरणात मार्गदर्शक तत्व तसेच स्थायी कार्यप्रणाली योग्य पद्धतीने अवलंबिली गेली किंवा नाही याबाबत वस्तुस्थिती दर्शक चौकशी करून शासनाला आपला अहवाल सादर करणार आहे.\n‘अवनी’ने केबीसी स्पर्धकाला जिंकून दिले ३ लाख २० हजार रूपये... अवनीने ‘कौन बनेगा कराेडपती’ या शोमध्ये एका स्पर्धकाला ३ लाख २० हजार रूपये जिंकून दिले. शुक्रवारी प्रसारित कार्यक्रमात अलिमा खातून या स्पर्धकाला अमिताभ बच्चन यांनी अवनीविषयी प्रश्न विचारला. मछली, माया, अवनी व सोनम हे चार पर्याय दिले. अलिमा यांनी आस्क दी एक्सपर्ट या लाईफलाईनचा वापर करीत ३ लाख २० हजार रूपये जिंकले.\nअमरावतीत वाळू माफियांची दादागिरी.. तहसीलदाराच्याच अंगावर घातला डंपर, सरकारी वाहनाचा केला चुराडा\nपाऊण तास चाललेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार, मोठा शस्त्रसाठा जप्त; सर्च ऑपरेशन सुरु\n'वर्क इन प्रोग्रेस'च्या एकाच उत्तराने आमदार झाले संतप्त, 'अमृत'च्या आढावा बैठकीत कंत्राटदाराच्या प्रतिनिधीचे उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/65133", "date_download": "2018-11-20T12:24:02Z", "digest": "sha1:4I4DG7QQ25Y2353YTGAFOTAR2ZHSOCTD", "length": 11673, "nlines": 142, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ज्येष्ठ नागरीकांचे आरोग्य प्रश्न | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ज्येष्ठ नागरीकांचे आरोग्य प्रश्न\nज्येष्ठ नागरीकांचे आरोग्य प्रश्न\nज्येष्ठत्वामुळे अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, उदाहरणार्थ डोळ्याचे, ह्रदयाचे, अस्थि, सांधे, दात, मूत्रपिंड, यांचे, मधुमेह, रक्तदाब-वाढीचा, मेंदू व मानसिक –हासात्मक विकार इ.त्यास आहार, विहार, व्यायाम यासंबंधी, नेहमी आरोग्य तपासणी आवश्यक आहे.आपण क्रमाक्रमाने यथावकाश या प्रश्नांसंबंधी चर्चा करुया.\n१) कोमट मिठाच्या पाण्याने\n१) कोमट मिठाच्या पाण्याने डोळे रोज धुणे, गुळण्या करणे याने फार फायदा होतो.\n२) अर्धा कप दूध आणि अर्धे केळं खाल्याने हातपाय दुखायचे बंद होतात.\n३) प्रत्येक जेवणाबरोबर अर्धा चमचा/दोन चिमटी त्रिपळा चूर्ण घेतल्याने खोकला/दमा होत नाही, बिपी वाढत नाही - असलेले कमी होते.\nतुम्हाला तसा अनुभव आहे का Srd\nतुम्हाला तसा अनुभव आहे का Srd\nचांगला विषय डॉ. रवी.\nचांगला विषय डॉ. रवी.\nप्रोस्टेट संबंधीचे आजार टाळण्यास काय करता येइल\nप्रोस्टेटचे विकार सहसा टाळता\nप्रोस्टेटचे विकार सहसा टाळता येणे कठीण असतात, कारण वय कोणाला रोखता येत नाही नं\nपण जास्ती वाढू लागल्यास वेळोवेळी तपासणी करुन घ्यावी हे उत्तम सर्वांची प्रोस्टेट्स वाढतात, पण\nकमी जास्ती प्रमाणात, ब-याचदा कमी प्रमाणात वाढलेली असतात. त्यांचा थोडासा त्रास सुरु झाल्यास डॉ कडून\nतपासणी केल्यास पुढचा त्रास वाचू शकतो, हे मात्र निश्चित.\n*तसा अनुभव आहे का Srd\n*तसा अनुभव आहे का Srd\nरोग दाबून टाकणारी औषधे घेण्यापेक्षा शरीरातील त्याज्य वस्त बाहेर पडणाय्रा वस्तूंचे सेवन,मदत करणारी गोष्ट करणे उपयुक्त असते.\nसाधासुधा ताप असल्यास साखर घातलेले गरम पाणी एकेक तासाने कपभर घेत रहावे. पाचसहा तासांनी ताप उतरू लागतो. थकवा न येता काम होते. एकदम गोळ्या घेण्याची घाई करू नये. शरीराची विरोधक शक्ती मारू नये.\nकाही होमेओपथिक औषधामुळे ताप\nकाही होमेओपथिक औषधामुळे ताप दाबला जात नाही, तर तो प्रतिकारशक्ती वाढत जावून ताप जाऊ शकतो.\nतुम्ही म्हणता ते बरोबर असेलही, पण त्याला शास्त्रीय आधार असायला हवा. अनेक लोकांच्यावर वापरून सिद्ध\nव्हायला हवे असते. Srd, तुम्हाला याचा अनुभव किती लोकांच्यावर वापरून आहे\nचांगला विषय डॉ. रवी. चर्चा\nचांगला विषय डॉ. रवी. चर्चा वाचायला आवडेल.\nएकट्या वृद्धांचे प्रश्न ही पण एक समस्या आहे\nहे खरं आहे, धन्यवाद\nहे खरं आहे, धन्यवाद\n**पण त्याला शास्त्रीय आधार\n**पण त्याला शास्त्रीय आधार असायला हवा.**\n- हे मी घरी ट्राइ केलेलं आहे आणि वृद्धांचे आरोग्य यासाठी चालणार आहे याचे कारण वेळ त्यांच्याकडे असतो,औषधं घेऊन कुठे परीक्षेला जाणं,नोकरीत रजा न घेणं हे अपेक्षित नसतं. तापामध्ये जी अशुद्ध द्रव्ये तयार होतात ती पाच सहा तासांच्या पेयानंतर लघवी सुरू होऊन बाहेर पडू लागतात आणि बरे वाटू लागते. शिवाय आपल्या साध्या दुखण्यांवर सोपे उपाय आपल्याकडेच आहेत ही भावना तयार होते.\nएका डॅाक्टरकडे पेशंट गेल्यावर तो कधी असे उपाय सांगू शकणार नाही त्याला हे खरं आहे.\nहोमिओपथी औषधे आहेत हे खरं आहे परंतू इथे ट्रीटमेंट सांगणे बरोबर नाही.\nहे उपचार, प्रयत्न करुन पाहीजे\nहे उपचार, प्रयत्न करुन पाहीले पाहीजे.\nSrd, पण इतरांचे अनुभव पण\nSrd, पण इतरांचे अनुभव पण तुमच्याशी जुळले पाहिजेत, काय कुमार1\nबरोबर. त्यामुळे हे मी आश्रमातले ( डॅक्टराने सांगावे असे) उपचार म्हणत नाही तर घरात असणारे वृद्ध आहेत त्यांनी स्वत: करून अनुभव घ्यायला हरकत नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-old-milk-rate-mother-dairy-maharashtra-10956", "date_download": "2018-11-20T12:33:13Z", "digest": "sha1:KBNHL7GXQ7L5QAED74T7NI76KPOFDD3H", "length": 15795, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, old milk rate from mother dairy, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमदर डेअरीकडून जुन्या दरानेच दूध खरेदी\nमदर डेअरीकडून जुन्या दरानेच दूध खरेदी\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nबुलडाणा ः शासनाने आदेश दिल्याप्रमाणे दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याची अंमलबजावणी एक अाॅगस्टपासून राज्यात होत आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यात मदर डेअरीकडून जुनेच दर मिळत असल्याचे दूध उत्पादकांनी सांगितले अाहे. मदर डेअरीकडून बुलडाणा जिल्ह्यात १२ हजार लिटरपेक्षा अधिक दुधाचे संकलन होत अाहे.\nबुलडाणा ः शासनाने आदेश दिल्याप्रमाणे दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याची अंमलबजावणी एक अाॅगस्टपासून राज्यात होत आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यात मदर डेअरीकडून जुनेच दर मिळत असल्याचे दूध उत्पादकांनी सांगितले अाहे. मदर डेअरीकडून बुलडाणा जिल्ह्यात १२ हजार लिटरपेक्षा अधिक दुधाचे संकलन होत अाहे.\nजिल्ह्यात मोताळा, नांदुरा, मलकापूर या तालुक्यांमध्ये ‘मदर’ डेअरीचे अधिक संकलन अाहे. डेअरीकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यांत पैसे दिले जातात. शासनाने नुकतीच दूध दरवाढ केली असून, त्याची अंमलबजावणी करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. मात्र मदर डेअरीकडून अद्याप या दरवाढीची अंमलबजावणी केली जात नसल्याने दूध उत्पादक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत अाहेत.\nया जिल्ह्यात इतर डेअरींकडूनही हजारो लिटर दूध खरेदी केले जाते; मात्र त्यांच्याकडून अाधीच चांगले दर दिले जात अाहेत. केवळ मदर डेअरीचा दर हा फॅट ३.५ व ८.४ एसएनएफसाठी २१ रुपये ७० पैसे इतका दिला जात आहे. परिणामी हजारो दूध उत्पादक शेतकरी शासनाने केलेल्या भाववाढीपासून दूरच असल्याची बाबही या निमित्ताने पुढे अाली अाहे.\nदूध उत्पादन करणे कठीण झाल्याने शासनाने दरवाढ करावी, अशी मागणी उत्पादकांमधून सातत्याने होत होती. त्याला न्याय मिळाला असून, पाच रुपये प्रतिलिटर दरवाढ जाहीर झाले अाहेत. हे दर जाहीर करीत अंमलबजावणीचे अादेश देण्यात अाले.\nमदर डेअरीकडून सुधारित दर न देण्याबाबत चौकशी केली असता, अद्याप अधिकृत पत्र मिळाले नसल्याचे सांगण्यात अाले. शासनाने दरवाढ देण्याबाबत जो अादेश दिला, त्यात काही अटी असून, त्यांची तपासणी करून नंतरच त्याबाबत दरवाढीचा निर्णय डेअरीच्या वरिष्ठ स्तरावरून घेतला जाईल, असे सांगण्यात अाले. या डेअरीचे दर हे वरिष्ठ पातळीवर ठरविले जातात. स्थानिक स्तरावर काम करणाऱ्यांना त्याबाबत कुठहीली अधिकृत माहिती देता येत नाही, असेही संबंधितांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर माहिती दिली.\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37568", "date_download": "2018-11-20T12:25:16Z", "digest": "sha1:6CQA2K77GLHGU2GIYIJUGLKTJEMEE6YC", "length": 4575, "nlines": 105, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ऊन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ऊन\nचालंल त्ये बी वाट चुकतंय\nआन पळल त्ये बी मागं रहातंय.\nपलंगावरच सुस्त मातर म्होरं जातय.\nदेवाचं बी साँग हुतय\nत्याया म्होरं कोण कसंबी नाचतय.\nएका वरचढ एक हुतय,\nकोंचं बी सरकार येतंय,\nसावलीचं झाड तोडून न्हेतंय,\nआन तापलं ऊन अंगाव येतय.\nखूप वेगळीच अन आवडलीही.\nकोंचं बी सरकार येतंय,\nकोंचं बी सरकार येतंय,\nमुग्रूम = हा मगरूर या मुळ\nमुग्रूम = हा मगरूर या मुळ हिंदी शब्दापासून मराठीत आलेला मगरूम/मुगरूम याचाच एक खेडवळ(ग्राम्य) उच्चार आहे. ---अर्थ- अडदांड, अहंमन्य, इ.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/123?page=2", "date_download": "2018-11-20T12:22:48Z", "digest": "sha1:E3H3C6FXHODE6MYKRCQ7BP4W6RLTE26R", "length": 18057, "nlines": 308, "source_domain": "www.maayboli.com", "title": "महाराष्ट्र : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भारत /महाराष्ट्र\nमानवी जीवनात प्रयेकालाच नैरश्याचा सामना करावा लागतो. कारणंं वेगवेगळी असली तरी तो अनुभव सारखाच असतो. या काळात अनेक लोक आपल्याला काही बाही सांगत असतात पण आपल्या निगेटीव्हीटी नैराश्य यावर त्याचा काहिही परिणाम होत नाही. अनेकजण बरेच ऊपाय सांगतात पण ते त्यावेळी खरच डीप्रेस किंवा निराश नसतात. माझ्यामते नैराश्य आलेल्या माणसाने दुसर्‍या नैराश्य आलेल्या माणसांशी बोलायला पाहिजे. तर हा धागा तुमच्या डिप्रेसीव्ह विचारांसाठी. तुमच्या आयुष्यातील निगेटीव्ह गोष्टी इथे लिहा.\nनवे वर्ष - नवा संकल्प\nनवे वर्ष नवा संकल्प\nआज नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर आपण येऊन पोहचलेलो आहोत. नवा जोश, नवा उत्साह, नवे स्वप्न घेऊन मार्गक्रमण करत असताना आठवणींची शिदोरी सोबत घेऊन उत्साहाने आपण सर्वजण आनंदाने नव्या वर्षाचे स्वागत करूया.\nआपापसातील मतभेदांना तिलांजली देऊन पुन्हा नवे अतूट नाते निर्माण करूया. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर या गीतातील शब्दाप्रमाणे नव्या सकारात्मक विचारांना घेऊन पुढे जाऊया.\nRead more about नवे वर्ष - नवा संकल्प\nलहापणी न्हावी काकाकडे गेलो की काका खुर्चीवर पाटली टाकायचे पाटलीवर बसने मला फार कमीपणाचे वाटायचे, आपण उगीच लहान असल्याची जाणीव होत असे. एकदा ती कसरत काकाची सुरु झाली की बस, मधे मधे मान आपण सरळ करायची तर काका दुसऱ्या बाजूला एकदम दाबायाचे. समजा त्याच बाजूला ठेवावी तर परत दुसऱ्या बाजूला दाबल्या जायची. नेमके कुठल्या बाजूला डोके ठेवावे हा प्रश्न मनात यायचा अवकाश की समोर एकदम झटक्यान डोकेे दाबल्या जाई व मागच्या बाजूच्या केसावर आक्रमण होई. बऱ्याचवेळा डोक्याला वाटेल तसे झटके देवून झाले की मग कैचीचे काम संपे, मग कैचिची जागा वस्तारा घेत असे.\nRead more about #कटींग_पाटली_व_हिप्पीकट\nहा आपला एक हलकाफुलका 'आपला कट्टा'..येथे थोड्याफार गप्पा मारू, हितगुज करू. हलकेसे विनोद टाकू..भरपूर हसू... नविन काही शिकू -शिकवू.. विचार मांडू ,त्यांची देवाणघेवाण करू.\nएकदुसर्यांच्या आवडीनिवडी जाणून घेऊ. अनुभव सांगू...\nयेथे येणाऱ्या सर्वांचे मनापासून स्वागत\nहे वाहते पान आहे.\nRead more about आपला कट्टा-गप्पाटप्पा मौजमस्ती\nविदर्भातील एका शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच पायपीट झाल्यानंतर ही तिथं चहा जाऊन प्यावं असं हॉटेल सापडलं नाही. एका टपरीजवळ थांबलो.\nबीड . . महाराष्ट्र\n**एका माणसाची गोष्ट **\nशेवटची बस चुकली. आता खाजगी वाहना शिवाय पर्याय नव्हता. पाण्याची बाटली घेतली. ढसा ढसा पाणी प्यायलो. आता खाजगी वाहन जिथं लागतात तिकडं निघालो.थोड पुढं चलत गेलो की एक पोरगा पळत पळत आडवा आला. तो पण ओरडतचं,\" साहेब, पाटोदा ना \n\" हो, तुला कसं कळलं \n तुम्हाला कोण ओळख नाही \" अशी स्तुती केली की मला थोड मूठभर मांस अंगावर चढल्यासारखं वाटलं.\n\" बरं तुझी गाडी कोणती \n\" मॅक्स आहे साहेब \"\n\" आताच नवा कोरा बसविला ...सांऊड सिस्टीम पण..\"\n\" पण ड्रायवर चांगला का \nपरवा आमच्या शहरातल्या मोठया कपडयाचा दुकानात जाण्याचा योग आला.असा योग नेहमीचं येतो.\nसौ.चा हट्टच होता.मेहूणी आली होती.\nआम्ही त्या अलीशान, भव्य दुकानात शिरलो.ते पण कसबसं... यात नेहमीचं प्रचंड गर्दी असते. दुकानातल्या गर्दीला एक प्रकारची शिस्त असते.या दुकानात तसं काही नाही नसतं.तो एक बाजारचं असतो. नुसता गर्दा... कसं उभा राहयचं .\nलेडीज विभात गेलोत. त्यात पुन्हा वयानुसार, फॅशननुसार विभाग ...\nपरवा आमच्या शहरातल्या मोठया कपडयाचा दुकानात जाण्याचा योग आला.असा योग नेहमीचं येतो.\nसौ.चा हट्टच होता.मेहूणी आली होती.\nआम्ही त्या अलीशान, भव्य दुकानात शिरलो.ते पण कसबसं... यात नेहमीचं प्रचंड गर्दी असते. दुकानातल्या गर्दीला एक प्रकारची शिस्त असते.या दुकानात तसं काही नाही नसतं.तो एक बाजारचं असतो. नुसता गर्दा... कसं उभा राहयचं .\nलेडीज विभात गेलोत. त्यात पुन्हा वयानुसार, फॅशननुसार विभाग ...\nना सूर ना तराणे\nआजकाल मी स्वतःलाच भेटत नाही\nपळते आहे दूर कुठेतरी....\nकोण आहे कोण मी \nमी पण त्यातलीच एक \nकी मीही चालले आहे\nखुरडत खुरडत त्या पक्षाप्रमाणे\nया दुनियेची तमा न बाळगता\nफक्त अंतिमरेषेकडे लक्ष ठेऊन.......\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1354", "date_download": "2018-11-20T12:39:35Z", "digest": "sha1:FIQIWV4LIAJECQF6DDHNATWCT6RMGZQU", "length": 16630, "nlines": 237, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सह्याद्री : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सह्याद्री\nसह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ३\n(थोड्याकाळाचा ब्रेक घेतल्यावर परत दोन नवीन शब्दचित्र लिहितोय)\nपहील्या दोन भाग इथे पाहता येतील -\nRead more about सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ३\nसिंहगडावर दोन वर्षात ‘रोप वे’\nतर ह्या बातमीनुसार, सिंहगडावर दोन वर्षात ‘रोप वे’ होणारे...\nसिंहगडाची आताच तुळशिबाग झाली आहे, कधीही जा तिथे जत्रा भरलेलीच असते. पुण्यापासुन जवळ, वरपर्यंत गाडी नेता येते, आणि गडावर भरपुर खादाडी करण्याची सोय हे सगळं असल्यावर जत्राच भरणार म्हणा.. तर रोप वे झाल्यावर सध्या तुळशीबाग झालेल्या सिंहगडाचं कशात रुपांतर होणार आहे\nRead more about सिंहगडावर दोन वर्षात ‘रोप वे’\nमाणसातील निसर्ग जागा होईल का कधी\nशनिवार रविवार नेहमीप्रमाणे कॅम्पिंग ट्रिप च्या नियोजनासाठी वेल्ह्याला जाणे झाले. अगदी अचानक ठरल्यामुळे एकट्यावरच सगळी जबाबदारी आली. एकटाच असल्यामुळे दुचाकी वर जाणेच पसंत केले. पुणे बेंगलोर महामार्ग सोडुन वेल्ह्याकडे निघालो. तस पाहता चेलाडी-वेल्हे-केळद(-महाड) हा देखील राज्य महामार्गच आहे. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होतीच. दुचाकी असल्याने वेग मर्यादीत होता. त्यातच आपल्याकडे रात्रीच्या वेळी वाहने चालवताना समोरच्या गाडीच्या हेडलाईट चा झोत डोळ्यावर आल्याने डोळे दिपुन जात होते. त्यातच हेल्मेट घातले होते, त्यामुळे रस्त्यावर किंवा आजुबाजुला फारसे पाहता येत नव्हते किंवा दिसत ही नव्हते.\nRead more about माणसातील निसर्ग जागा होईल का कधी\nग्रीष्मात रापलेल्या सह्याद्रीवर मुसळधार पावसाचा अभिषेक झाला की त्याच बदलेलं हिरवगार रौद्र रुप मनाला भुरळं घालतं. घाटमाथ्या वरुन खोल दरित स्वत:ला झोकून देणारे भव्य जलप्रपात बघितले की निसर्गाच्या या किमये पुढे नतमस्तक होण्या शिवाय पर्यायच नसतो.\nआयुष्य खुप सुंदर आहे आणि थोड़ी सुरक्षा घेतली की आणखी सुंदर बनते.\nRead more about आयुष्य खुप सुंदर आहे आणि थोड़ी सुरक्षा घेतली की आणखी सुंदर बनते.\nसह्याद्री धावती भेट (आहुपे बाईक ट्रीप)\nवीस एक दिवसाची भांडून घेतलेली सुट्टी, अजेंड्यावर असंख्य गोष्टी..मित्र, नातेवाईक, लग्न, सण ई. पण सर्वात पहिली नोंद केली होती ती जुन्या मित्राला भेटण्याची आणि तब्बल चार वर्षानंतर सह्याद्रीची प्रत्येक्ष भेट झाली.\nहातात मोजकेच दिवस, त्यात फक्त तीन विकेंड्स त्यामूळे ट्रेक केला तर फक्त सह्याद्रीचा एकच भाग बघता येणार होता, त्यामूळे ट्रेक करण्याच्या तिव्र ईच्छेला आळा घालत, सह्याद्री बाईक ने भटकण्याचा निर्णय धेतला, जेणे करुन जास्तीत जास्त सह्याद्री डोळ्यात साठवता येईल.\nकल्याण - माळशेज घाट - खिरेश्वर - जुन्नर - घोडेगाव - आहुपे\nRead more about सह्याद्री धावती भेट (आहुपे बाईक ट्रीप)\nया मातीशी अमुचे नाते\nदर्‍या कड्यांची ओढ सांगे\nकेवळ भटकणे अन् फिरणे\nजरी असे हाच छंद\nतरिही क्षुधा शांत न होई\nसह्याद्री असे उभा खडा\nत्याला भेटून येताना मात्र\nओलाविती अमुच्या नेत्र कडा\nआम्हीच त्यांचे मावळे खरे\nRead more about साद देती सह्यशिखरे\nखडसांबळे लेणी, नाणदांड घाट, अंधारबन घाट, कोंडजाई डोह\nदिसूं लागले डोंगर जरा मिटता लोचन\nतिथें कुणी तरी मला नेऊं लागलें ओढून\nखळखळणारी पानें … दूर पळणार्या वाटा\nवाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून\nएक ‘जिप्सी’ आहे माझ्या खोल मनात दडून...\n(साभार: जिप्सी -कविवर्य मंगेश पाडगावकर)\nRead more about आडदांड - नाणदांड\nघोरवडेश्वर:: प्राचीन लेण्याशी जडलेलं 'मैत्र'\n… आठवडाभर ज्याची मनापासून वाट बघितली, तो 'वीकएंड' अखेरीस उगवला असतो. मोठ्ठ्या ट्रेकचा बेत नसला तरी काय झालं, घरी आळसावून झोपण्यापेक्षा 'दुधाची तहान ताकाने भागवण्यासाठी' ट्रेकर्स जवळपासचा एखादा डोंगर-टेकडी भल्या पहाटे भटकून येतात. पुण्यातले आमचे भटके दोस्त सिंहगड, पर्वती किंवा वेताळ टेकडीवर रमतात. तसं आम्हां चिंचवडकरांना जवळ असलेली अन 'जवळची वाटणारी' ठिकाणं म्हणजे - दुर्गा टेकडी आणि घोरवडेश्वरची कातळकोरीव लेणी\nRead more about घोरवडेश्वर:: प्राचीन लेण्याशी जडलेलं 'मैत्र'\nसह्याद्रीतलं नंदनवन: करोली घाट, सांधण घळ अन् रतनगड ते हरिश्चंद्रगड\n(प्रकाशचित्रे Credits:: दिनेश अनंतवार, अभिजीत देसले, Discoverसह्याद्री)\n...सह्याद्री, सूर्य अन् मॉन्सून या तुल्यबळ शक्तींनी अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात नितांत सुंदर ‘नंदनवन’ फुलवलंय…\nकळसूबाई - आजोबा - घनचक्कर – न्हापता – मुडा - घोडीशेप - कात्रा असे एकसे बढकर एक असे रौद्र पर्वत,\nप्रवरा – मुळा – मंगळगंगा अश्या वळणवेड्या नद्यांची विलक्षण रम्य खोरी,\nसांधण घळीसारखा अफलातून निसर्ग चमत्कार,\nRead more about सह्याद्रीतलं नंदनवन: करोली घाट, सांधण घळ अन् रतनगड ते हरिश्चंद्रगड\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/9/12/Article-on-Nepal-and-china-relations.html", "date_download": "2018-11-20T11:20:36Z", "digest": "sha1:ZW3X3MIYO5BMJAGDYEM3ZIV23EGYF7IM", "length": 10606, "nlines": 22, "source_domain": "mahamtb.com", "title": " नेपाळनामे चीन दर्शनम् नेपाळनामे चीन दर्शनम्", "raw_content": "\nसन २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर आणि तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने परराष्ट्र धोरणाची अनेकविध उद्दिष्टे निश्चित केली आहेत. त्यानुसार ‘नेबरहूड फर्स्ट’ या धोरणानुसार दक्षिण आशियाई राष्ट्राबरोबर संबंध वाढविण्यावर भर देण्यात आला.\nनेपाळ हे भारताच्या अगदी शेजारचे राष्ट्र. भौगोलिकदृष्ट्या समृद्ध असणारे नेपाळ हे तितकेच परिस्थितीनेही गरीब. स्वतःचा ब्रेडदेखील नेपाळ उत्पादित करू शकत नाही, याची जाणीव खुद्द नेपाळलाही आहे. हिंदुकूश पर्वतमालेच्या कुशीत वसलेल्या नेपाळला आर्थिक चलनवलनासाठी केवळ दोन पर्याय उपलब्ध आहेत. १) पर्यटन आणि २) भारतात प्राप्त होणारा रोजगार. जरी कृषी हा तेथील मुख्य व्यवसाय असला तरी, प्रगतशील आणि आधुनिक शेती यापासून नेपाळ बऱ्याच अंतरावर आहे. या सर्व बाबींचा ऊहापोह लेखाच्या सुरुवातीला करण्याचे प्रयोजन इतकेच की, सध्या नेपाळ चीनच्या दर्शनासाठी कमरेत वाकल्याचे दिसते. याची प्रचिती सध्या पुणे येथे आयोजित ‘बिमस्टेक’ देशांच्या आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त लष्करी कवायतीदरम्यान आली. या कवायतींमध्ये सहभागी होण्यासाठी नेपाळची लष्करी तुकडी भारतात दाखल झाली होती. मात्र, त्यांना नेपाळ सरकारकडून ‘पीछे मूड’ चा आदेश मिळाल्याने ती तुकडी कवायतीत सहभागी झाली नाही. यामुळे या घटनेकडे पाहताना भुवया उंचवल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी नेपाळने आपल्या अंतर्गत राजकीय अस्वस्थतेचे कारण दिले आहे. तसेच, नेपाळ ‘बिमस्टेक’मध्ये सहकार्य वाढविण्यासाठी भारताच्या प्रयत्नांवरही समाधानी नसल्याचे यापूर्वी अनेकदा समोर आले आहे. नेपाळच्या या सर्व भूमिकांमागे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या सिद्धांतानुसार अभ्यास केला तर सहज जाणवते की, चीनची मस्तिष्क शक्ती कार्यान्वित आहे. तसेच, साधारणतः दोन आठवड्यांपूर्वी ‘बिमस्टेक’मधील भारत, बांगलादेश, श्रीलंका, थायलंड, भूतान व नेपाळ हे देश एकत्रित आले होते. यावेळी आयोजित शिखर परिषदेत दहशतवाद मोडीत काढण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे एकमुखाने सर्व देशांनी मान्य केले. मात्र, त्याच वेळी नेपाळचे नवीन लष्करप्रमुख पुरना चंद्र थापा यांनी ‘बिमस्टेक’ राष्ट्रप्रमुखांच्या संमेलनासही उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांची ही कृती दहशतवाद पुरस्कर्त्याच्या भूमिकेतील आहे का, असाच प्रश्न उपस्थित होतो.\nभारतीय तज्ज्ञांनी नेपाळच्या या व अशा भूमिकांवर चिंता व्यक्त केली आहे. या सर्वांबाबत मत व्यक्त करताना माजी विदेश सचिव कंवल सिब्बल म्हणाले की, “नेपाळ जर ‘बिमस्टेक’ कवायतीत सहभागी झाला असता तर ती एक संतुलित कृती ठरली असती.” नेपाळच्या या भूमिकेमुळे केवळ नेपाळच नव्हे, तर ‘बिमस्टेक’देखील असंतुलित होऊ शकते, इतकी प्रगल्भतेची जाणीव नेपाळने ठेवावयास हवी. नेपाळने भारताला खिजविण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम नेपाळला भोगावे लागतील. सन २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर आणि तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने परराष्ट्र धोरणाची अनेकविध उद्दिष्टे निश्चित केली आहेत. त्यानुसार ‘नेबरहूड फर्स्ट’ या धोरणानुसार दक्षिण आशियाई राष्ट्राबरोबर संबंध वाढविण्यावर भर देण्यात आला. तसेच, हिंदू संस्कृती आणि रामायण हा सामायिक केंद्रबिंदू मानून मोदींनी ‘माता सीताचे माहेर ते सासर’ अशी विशेष रेल्वे ही सुरू केली आहे. तरीही, चीनला नमन करत नेपाळचा बव्हंशी व्यापार हा चिनी बंदरातून होत असल्याचे पाहावयास मिळते. आजमितीस नेपाळमध्ये चिनी रेल्वेचेही काम वेगाने सुरू आहे.\nनेपाळमधील व्यापार आणि आणि त्याबाबत नेपाळसाठी आवश्यक असणारी परराष्ट्र निकटता यांचा विचार केला तर दोन बाबी समोर येतात. १) भारतात मुख्यत्वे कोलकाता बंदरात नेपाळसाठी माल उतरविला जातो, काही प्रमाणात ती सोय विशाखापट्टणम् बंदरातही आहे. २) चीनमधील नेपाळच्या दृष्टीने सर्वाधिक जवळचे बंदर २६०० किमी. अंतरावर आहे. तरीही नेपाळला चीनचा पुळका का याचे उत्तर कदाचित नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या चीनधार्जिणे धोरणात दडलेले असावे किंवा समान मंगोलियन वंशात दडलेले असावे. नेपाळचे चीनला ‘ओ शाबजी’ करणे आणि भारताच्या नावाने शिट्या फुंकणे हे नेपाळला खचितच परवडणारे नाही. याची जाणीव नेपाळी जनतेसह तेथील राज्यकर्त्यांनी ठेवावयास हवी. सन २०१५ मध्ये भारताने नेपाळी सीमेवर अभूतपूर्व बंदी आणल्यावर नेपाळमध्ये इंधन, औषधे, अन्न यांचा मोठा तुटवडा जाणविण्यास सुरुवात झाली होती, याचे स्मरण नेपाळने कायम ठेवण्याची गरज आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/mother-s-tears-copardi-result-declerd/", "date_download": "2018-11-20T12:09:51Z", "digest": "sha1:2YQTKBVLDQZKUAOL6AEXHERK74DK7FOM", "length": 11426, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पीडितेच्या मातेला शोकावेग अनावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › पीडितेच्या मातेला शोकावेग अनावर\nपीडितेच्या मातेला शोकावेग अनावर\nनिकालानंतर पीडितेची आई व इतर नातेवाईक महिलांना अश्रूंना आवर घालता आला नाही. न्यायालय इमारतीच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला. निकालामुळे सकाळी साडेआठ वाजल्यापासूनच जिल्हा व सत्र न्यायालय परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सकाळी नऊ वाजल्यापासून न्यायालय परिसरात गर्दी झाली होती. 10 वाजताच न्यायदान कक्ष गर्दीने भरला होता. न्यायदान कक्षातील पहिल्या रांगेत पीडित मुलीची आई व इतर नातेवाईक बसले होते. सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी अ‍ॅड. निकम हे न्यायदान कक्षात दाखल झाले. 11 वाजून 22 मिनिटांनी न्या. केवले या न्यायदान कक्षात दाखल झाल्या.\nनिकम यांनी आरोपींचे वकील येणार नसल्याचा निरोप न्यायालयास दिला. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना समोर बोलावून घेतले. आरोपींची नावे वाचून त्यांना विविध कलमांन्वये तीन वर्षे सक्तमजुरी, दंड, जन्मठेप व मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. आरोपींना उच्च न्यायालयात अपील करता येईल. आरोपींना निकालाची प्रत सायंकाळपर्यंत देण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले. त्यानंतर न्या. केवले या न्यायदान कक्षातून निघून गेल्या. दरम्यान, बुधवारी शिक्षेच्या दिवशी आरोपींचे वकील न्यायालयात अनुपस्थित राहिले. घटनेची पार्श्‍वभूमी कर्जत तालुक्यातील कोपर्डी शिवारातील तुकाई लवणवस्ती परिसरात 13 जुलै 2016 रोजी सायंकाळी नववीत शिकणारी शाळकरी मुलगी आजोबांच्या घरी मसाला आणण्यासाठी गेली होती.\nघरी येत असताना तिला रस्त्यात अडवून पप्पू शिंदे याने सायकलवरून खाली ओढले. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे याने तिला रस्त्यापासून काही अंतरावरील झाडाखाली ओढत नेले. तिची सायकल, मसाला व चपला चारीतच पडल्या होत्या. झाडाखाली तिच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिचे अंग, ओठ, छाती, पाठीवर चावे घेतले. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचे हात मोडून टाकले होते. त्यानंतर पुन्हा पीडितेला नग्न अवस्थेतच उचलून रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली नेले. तेथे शारीरिक अत्याचार करून गळा आवळून तिचा निर्घृण खून केला.\nआरोपी शिंदे हा तेथे उभा असतानाच पीडिता घरी पोहोचलेली नसताना तिची आई, चुलतभाऊ व इतर नातेवाईक तिचा शोध घेत होते. त्यांना पाहताच मुख्य आरोपी शिंदे तेथून पळून जाऊ लागला. पीडितेच्या चुलतभावाने त्याचा पाठलाग केला. परंतु, तो ज्वारीच्या शेतातून पसार झाला. नातेवाईकांनी पीडित मुलीला कुळधरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, ती मृत असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. घटनेच्या दुसर्‍या दिवशी मुख्य आरोपी पप्पू शिंदे याला पोलिसांनी श्रीगोंदा येथून ताब्यात घेतले.\nएकटा आरोपी इतक्या क्रूर पद्धतीने गुन्हा करू शकत नसल्याने या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता. काही साक्षीदारांनी शिंदे याच्यासोबत आणखी दोघांना घटनेच्या दिवशी रस्त्यावर पाळत ठेवताना पाहिले होते. तसेच घटनेच्या दोन दिवस आधीच तिघांनी दुचाकीवरून येऊन पीडितेला रस्त्यावर अडवून तिची छेड काढल्याचे तिच्या वर्गमैत्रिणीने सांगितले होते. त्यावरून पोलिसांनी संतोष भवाळ व नितीन भैलुमे या दोघांनाही अटक केली. पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. तपासात मुख्य आरोपी शिंदे याने पीडितेवर शारीरिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला, तर इतर दोघांनी त्याला प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले होते.\nदुर्मिळातील दुर्मीळ गुन्हा दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपींवर कट रचून बलात्कार व खून केल्याचा आरोप ठेवण्यात यावा, अशी मागणी निकम यांनी केली होती. न्यायालयाने कटाच्या आरोपात तिघांनाही दोषी ठरविले. आरोपींनी केलेला गुन्हा हा दुर्मिळातील दुर्मीळ असल्याने आरोपींना फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी अ‍ॅड. निकम यांनी केली होती. कटातील आरोपींनाही फाशी देता येते, हे स्पष्ट करणार्‍या इंदिरा गांधी हत्या व संसद हल्ल्याच्या खटल्यांचाही संदर्भ न्यायालयात दिला होता.\n'तुकाई चारी' पाणी योजनेसाठी वृद्धाचा सत्याग्रह\nनगर : उस दर आंदोलकांना अटक करणार\nआरोपींच्या गाडी मोबाईलचा होणार लिलाव\nकोपर्डी : तिघांना फाशीच\nमहिलांच्या सन्मानासाठी निकाल महत्त्वपूर्ण\n..अन्यायाचा प्रवास अखेर आरोपींच्या शिक्षेने थांबला\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/petrol-diesel-price-hike-protest-bharat-band-good-response-in-sangamner-ahmadnagar/", "date_download": "2018-11-20T11:30:09Z", "digest": "sha1:JIDYPMKFXAMT2F47U2RFER7XP4WYH5HZ", "length": 3449, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भारत बंद : संगमनेरमध्ये कडकडीत बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › भारत बंद : संगमनेरमध्ये कडकडीत बंद\nभारत बंद : संगमनेरमध्ये कडकडीत बंद\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल भाववाढ आणि महागाईच्या विरोधात भारत बंदची घोषणा केली होती. याचे पडसाद संगमनेमध्येही जाणवले. माजी महसूलमंत्री तसेच काँग्रेसच्या राष्ट्रीय सामीतिचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वातखाली आज भारत बंदला संगमनेरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.\nसंगनेर शहरातील सर्व व्यपार्यांनी आपले व्यवहार बंद ठेवत कडकडीत बंद पळाला. या बंदमध्ये तालुक्यातील घारगाव, बोटा, साकुर, अश्वि, तळेगाव, निमोण, धांदरफळ या गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच सकाळपासून संगमनेर अगरातून एकही बस बाहेर न पडल्यामुळे प्रवाशी वर्गाचे अतोनात हाल झाले आहे.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Daund-Pune-Daund-electric-locale-will-remain-the-dream/", "date_download": "2018-11-20T11:58:59Z", "digest": "sha1:VI5LH4YNF4EWDZK4NB7HA677VZCN7SIB", "length": 8567, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दौंड-पुणे-दौंड विद्युत लोकल स्वप्नच राहणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › दौंड-पुणे-दौंड विद्युत लोकल स्वप्नच राहणार\nदौंड-पुणे-दौंड विद्युत लोकल स्वप्नच राहणार\nदौंड : उमेश कुलकर्णी\nदौंड-पुणे-दौंड विद्युत लोकल हे केवळ दौंडकरांचे स्वप्नच राहणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. जिल्ह्याचे नेतृत्व करणारे बारामतीकर नेते व रेल्वे प्रशासनाने मात्र डेमूचाच पाढा चालू ठेवला आणि त्याला दौंडकर नेत्यांनीही विरोध न करता ‘हा’ला ‘हो’ म्हणत गेले. त्यातच बारामतीकर व रेल्वे प्रशासन यांनी दौंड-पुणे या मार्गावरील मांजरी, कडेठाण, खुटबाव व हडपसर या रेल्वेस्थानकांची उंची कमी असल्याचे कारण सांगत वेळ मारून नेली; परंतु जनता एवढी दूधखुळी नसून या गोष्टीला दीड वर्ष पूर्ण झाले, तरी खुटबाव व हडपसर वगळता इतर रेल्वेस्थानकांची उंची वाढविण्याचे काम जोर रेल्वे प्रशासनाच्या अधिकार्‍यांच्या मनमानी कारभार व अपुर्‍या निधीअभावी अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यांना बारामतीकर कामाला लावण्यात अयशस्वी ठरले आहेत\nदौंड-पुणे लोकल सुरू होण्याकरिता खा. सुप्रिया सुळे यांनी अनेकदा रेल्वे प्रशासनाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठका घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावण्याचा केविलवाणा व असफल प्रयत्न केला. ही विद्युत लोेकल डिसेंबर 2017 अखेर सुरू करण्याचे आश्‍वासन काही रेल्वे अधिकार्‍यांनी खासदारांना दिले होते, परंतु हे आश्‍वासनदेखील हवेतच विरले. आता बारामती-दौंड असे विद्युतीकरणाचे काम सुरू असून, हे काम पूर्ण झाल्यानंतरच पुणे-बारामती विद्युत लोकल सुरू होणार असल्याचे प्रवाशांमध्ये बोलले जात आहे. दौंड-पुणे विद्युत लोकलवरून अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या सोईनुसार एकमेकांवर तोंडसुख घेतले, मात्र ठोस अशी भूमिका कोणीच घेतली नाही. यावरून दौंडच्या राजकीय नेत्यांना शहराच्या विकासाविषयी किती आत्मियता, आस्था आहे, हे दिसून येते.\nरेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये विद्युत लोकलसाठी साडेसात कोटींच्या निधीची तरतूद केली असल्याचे जाहीर केले होते, परंतु या निधीपैकी काही निधी प्राप्त झाला असून, उर्वरित निधी येणे बाकी आहे. 25 मार्च 2017 रोजी विद्युत लोकलच्या नावाखाली डिझेल मल्टिपल युनिट (डेमू) मोठ्या थाटामाटात व गाजावाजा करत प्रवाशांच्या सेवेकरिता चालू करण्यात आले व दौंडकरांच्या तोंडाला राजकीय नेत्यांनी पद्धतशीर पाने पुसली. दौंड-पुणे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर ही डेमू लोकल सुरू करण्यामागे रेल्वे प्रशासन व राजकीय नेत्यांचा दौंडकरांना मुर्खात काढण्याचा प्रयोग, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जर डेमूच सुरू करावयाची होती, तर ती विद्युतीकरणापूर्वीच का सुरू करण्यात आली नाही असा प्रश्‍न दौंडकरांनी केला आहे. डेमू सुरू झाल्यापासून अनेक वेळा आग लागणे, काही वेळा गाडीतून धूर निघणे, डिझेल युनिट मध्येच बंद पडणे, त्यावेळी तिला दुसर्‍या डिझेल इंजिनद्वारे ओढून आणणे, दुरुस्तीच्या नावाखाली एखाद्या दिवशी डेमूच न सोडणे, असे अनेक प्रकार वारंवार घडलेले असताना आणि या डेमूऐवजी पूर्वीचीच शटल रेल्वे सेवा पूर्ववत चालू करण्याची मागणी करूनही पूर्वीची शटल सेवा चालू केली नाही.\n१९८४ शिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण \nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखांचे अर्थसहाय्य\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nस्वीकृत नगरसेवक अतुल चव्हाण यांचा राजीनामा\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Nagpur-at-10-4-degree-Celsius-Temperature/", "date_download": "2018-11-20T11:28:54Z", "digest": "sha1:6MQ2U5DOA6DV5EGFIIGX2AQO3JNRKWHR", "length": 4050, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विदर्भामध्ये थंडीची लाट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › विदर्भामध्ये थंडीची लाट\nविदर्भात गेल्या 2-3 दिवसांपासून हुडहुडी भरवणारी थंडी असून, रविवारी तर थंडीची लाट आल्याचे चित्र दिसले. नागपूर येथे 10.4 अंश सेल्सियस एवढे राज्यातील नीचांकी तापमान होते.\nराज्यात यवतमाळ 11.4, वर्धा 11, गोंदिया 10.6, पुणे 14.2, महाबळेश्‍वर 15.6, सातारा 16, औरंगाबाद 13.4 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील 3-4 दिवसांत विदर्भ, मराठवाड्यात थंडीत आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nसध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून, तेथून राज्याच्या दिशेने अतिथंड व कोरडे वारे वाहत आहेत. त्याच्या जोडीलाच राज्यातील ढगाळ वातावरण आता निवळले असून, आकाश आता निरभ्र बनले आहे.\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस\nपुणे :गुटखा गोदामावर पोलिसांचा छापा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात\n‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट\nदहावी -बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Yamaidevi-Rathotsav-Yatra-In-Satara/", "date_download": "2018-11-20T11:25:30Z", "digest": "sha1:OQVCQQALEN4VJLUSPM63DSQTXYMZ7OUI", "length": 5944, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : श्री यमाईदेवीचा रथोत्सव संपन्न (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : श्री यमाईदेवीचा रथोत्सव संपन्न (Video)\nसातारा : श्री यमाईदेवीचा रथोत्सव संपन्न (Video)\nलाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या औंधच्या श्रीयमाईदेवीच्या पौषी रथोत्सवास \"आई उदे ग अंबे उदेच्या\"जयघोषात गुलाल खोबरे अतिशय उत्साही ,भावपूर्ण वातावरणात लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरूवात झाली. त्या अगोदर बुधवारी सायंकाळी औंध येथील सर्वात उंच दीपमाळ प्रज्वलित करण्यात आली. यावेळी दीपमाळेच्या प्रकाशाने संपूर्ण परिसर तेजोमय झाला होता.\nगुरुवारी दुपारी बारा वाजता येथील ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवीचे पूजन आमदार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर श्रीयमाईदेवी देवस्थानच्या मुख्य विश्वस्त श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते उत्सव मूर्ती गाभाऱ्यात आणण्यात आली.त्यानंतर राजकन्या श्रीमंत हर्षिताराजे यांच्या हस्ते देवीचे गाभार्यात षोडषोपचारे पूजन करण्यात आले. यावेळी मंत्रपठन ,महाआरती व अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले.पौरोहित्यपठन गणेश इंगळे,नंदकुमार जोशी, अनिकेत इंगळे यांनी केले. त्यानंतर प.पू.सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते देवीचे चौपखळयाजवळ पूजन करण्यात आले. त्यानंतर देवीची पालखीत प्रतिष्ठापना करून रथापर्यंत पालखीची फेरी नेण्यात आली. त्याठिकाणी माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांच्या हस्ते रथामध्ये श्रीयमाईदेवीची रथात प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मोठ्या उत्साहात रथोत्सवास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.\nसातारा : श्री यमाईदेवीचा रथोत्सव संपन्न (Video)\nसातारा कडकडीत बंद : प्रवाशांचे हाल\nभीमा-कोरेगाव प्रकरण : कराडात कडकडीत बंद(व्हिडिओ)\nभीमा कोरेगावप्रश्‍नी आज जिल्हा बंद\nतलाठी, कोतवाल लाच मागितल्याबद्दल ‘जाळ्यात\nसामाजिक प्रश्‍नांवर ‘पुढारी’नेच सर्जिकल स्ट्राईक करावा\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-nagar-mobile-blast-courier-office-nagar-maliwada-104358", "date_download": "2018-11-20T12:35:50Z", "digest": "sha1:4REAMTNK2JV2QG5RLNKK2Y3QQI67STUT", "length": 13384, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nagar mobile blast in courier office nagar maliwada बॉम्बस्फोट झालेले 'ते' पार्सल संजय नहारांसाठी | eSakal", "raw_content": "\nबॉम्बस्फोट झालेले 'ते' पार्सल संजय नहारांसाठी\nबुधवार, 21 मार्च 2018\nनगर : शहरातील माळीवाडा भागात असलेल्या कौठीच्या तालमीजवळील मारुती कुरिअरच्या कार्यालयात रात्री उशिरा झालेल्या स्फोटात दोन जण गंभीर जखमी झाले. अज्ञात व्यक्तीने काल (ता. 20) दुपारी एकच्या सुमारास पुण्यातील संजय नहार यांच्या नावाने हे पार्सल दिले होते.\nनगर : शहरातील माळीवाडा भागात असलेल्या कौठीच्या तालमीजवळील मारुती कुरिअरच्या कार्यालयात रात्री उशिरा झालेल्या स्फोटात दोन जण गंभीर जखमी झाले. अज्ञात व्यक्तीने काल (ता. 20) दुपारी एकच्या सुमारास पुण्यातील संजय नहार यांच्या नावाने हे पार्सल दिले होते.\nतथापि, त्याचे वजन जास्त वाटल्याने कुरिअरमधील संदीप भुजबळ यांनी ते उघडले. त्यातील रेडिओसारखी दिसणारी वस्तू त्यांनी विजेला जोडताच तिचा स्फोट झाला. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, त्याच्या तपासासाठी नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चोबे नगरमध्ये पोचले आहेत.\nयाविषयी बोलताना संजय नहार म्हणाले, की काश्मीरचे नागरिकांना जोडण्याचे काम मी करतोय, मी कोणाच्या विरोधात काम करीत नाही. माझ्या कामाला विरोध असणाऱ्यांचा हा प्रयत्न असावा. मला नगर येथील घटनेविषयी काही कल्पना नाही. नगर पोलिसांनी मला माहिती कळविली असुन,ते चौकशी करण्यासाठी येणार आहेत.\nअत्यंत कमी वर्दळीचे ठिकाण शोधून अज्ञातांनी हा कट राबविण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पार्सलसोबत एका मुलीच्या नावाने दिलेले पत्र आहे. त्यात नहार यांनी त्या मुलीस केलेल्या विशेष मदतीविषयी आभार व्यक्त करणारा मजकूर आहे. पार्सल देऊन गेलेल्या व्यक्तीने त्यावर लिहिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केल्यास तो अस्तित्वात नसल्याचे सांगितले जात आहे.\nकोण आहेत संजय नहार\nसंजय नहार हे सरहद या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. पुण्यात त्यांची शैक्षणिक संस्था असून, सरहद या संस्थेच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. काश्मीरमधील नागरिकांशी संवाद, काश्मीरमधील पर्यटनाला चालना यादृष्टीने ते सतत काम करत असतात. नुकतीच त्यांनी कारगिलमध्ये मॅरथॉनचे आयोजन केले होते. त्यांची काश्मीरमधील विषयांवर पुस्तकेही आहेत.\nओडिशात सापडले कापलेले दहा हात\nजाजपूर (ओडिशा): जाजपूर येथील कलिंगा नगर भागात दहा कापलेले हात सापडले असून, यामुळे खळबळ उडाली आहे. 2006 मध्ये या परिसरात एका प्रकल्पाविरोधात आंदोलन...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nपुण्यात पोलिसांकडून दरोडेखोरांना अटक\nपुणे : वाघोली आणि विमाननगर परिसरात दरोडे टाकणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन गोडाऊन...\nकर्जामुळे दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nनांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. या प्रकरणी माळाकोळी व शिवाजीनगर पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/9/Rajasthan-passes-bill-for-death-penalty-for-the-culprits-in-the-rape-cases-involving-girls-below-12-years-of-age.html", "date_download": "2018-11-20T12:13:15Z", "digest": "sha1:ALBT6NVXWMXK6K7F3PZR4EOMSGXVTMHX", "length": 2198, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " १२ वर्षांच्या खालील मुलीवर कुकर्म प्रकरणात आता फाशीची शिक्षा १२ वर्षांच्या खालील मुलीवर कुकर्म प्रकरणात आता फाशीची शिक्षा", "raw_content": "\n१२ वर्षांच्या खालील मुलीवर कुकर्म प्रकरणात आता फाशीची शिक्षा\nराजस्थान विधानसभेत विधेयक पारित\nराजस्थान : राजस्थान विधानसभेने आज मोठे विधेयक पारित केले आहे. १२ वर्षाच्या अथवा त्याखालील मुलीवर कुकर्म प्रकरणात आता फाशीची शिक्षा होणार या संबंधीचे विधेयक आज राजस्थान विधानसभेत पारित करण्यात आले आहे. असे विधेयक पारित करणारे राजस्थान हे दुसरे राज्य आहे.\nयाआधी मध्यप्रदेश या राज्याने हे विधेयक पारित केले होते. या विधेयकामध्ये ३७६ क आणि ३७६ घ या दोन नवीन कलमांना आयपीसीमध्ये जोडण्यात आले आहे. सामूहिक कुकर्म ३७६ घ कलमामध्ये समाविष्ट केले गेले आहे. या विधेयकामध्ये १२ वर्षाखालील मुलीवर कुकर्म केल्यास आता सक्तीने फाशीची शिक्षा दिली जाईल असे नमूद करण्यात आले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/conflict-between-udayanraje-bhosale-shivendraraje-bhosale/", "date_download": "2018-11-20T11:56:24Z", "digest": "sha1:SLAGTSAQB6NWAQJKBLXNUL4PUOZOZGJQ", "length": 9577, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे समर्थकांमध्ये तुफान राडा; हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसाताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे समर्थकांमध्ये तुफान राडा; हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा\nवेबटीम : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील भाऊबंदकी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. याचेच चित्र काल साताऱ्यात पहायला मिळाल. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये मध्यरात्री तुफान राडा झाला आहे. आणेवाडी येथील टोलनाक्यावरून दोन्ही राजेंचे कार्यकर्ते भिडले असल्याची माहिती समोर आली आहे. तर खासदार उदयनराजे यांनी थेट शिवेंद्रराजे भोसलेंच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. दोघांची निवासस्थाने असलेल्या परिसरात कारच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.\nदोन्ही राजेंच्यामध्ये असणारा वाद काही नवीन नाही. मात्र, आता कारण आहे ते आणेवाडी येथील टोल नाक्याचे. गेली १२ वर्षे झाले हा टोलनाका उदयनराजे भोसले यांच्या समर्थकाकडे होता. मात्र रिलायन्स कंपनीने हा टोलनाका आता शिवेंद्रराजेंच्या समर्थकांना दिला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे उदयनराजे हे चांगलेच संतापले होते. काल रात्री हा टोलनाका आमदार शिवेंद्रराजे समर्थकांच्या ताब्यात जाणार असल्याने खा. उदयनराजे भोसले हे स्वत: संध्याकाळी सात वाजल्यापासूनच टोलनाक्यावर थांबले होते. दरम्यान शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते टोलनाक्यावरून जात असताना उदयनराजेंच्या समर्थकांसोबत त्यांची बाचाबाची झाली.\nउदयनराजे भोसले यांनी त्या कार्यकर्त्यांच्या कारचा पाठलाग केला. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थकही होतेच. शिवेंद्रराजे यांच्या सुरुची बंगल्यापर्यंत हा पाठलाग करण्यात आला, ज्यानंतर राडा आणि दगडफेक सुरु झाली आणि वाद आणखी चिघळला. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजेंच्या गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनीही स्वतः दोन्ही गटांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाची स्वतंत्र फिर्याद दाखल केली आहे.\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\nओबीसी-मराठा संघर्ष पेटला,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाचा मराठा…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-no-rain-khandesh-64831", "date_download": "2018-11-20T11:47:53Z", "digest": "sha1:KI4YOECH44X3TWTOOYUJ7W2HVQXF72ZE", "length": 9431, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhule news no rain in khandesh खानदेशात आता धोंडी धोंडी पाणी दे...! | eSakal", "raw_content": "\nखानदेशात आता धोंडी धोंडी पाणी दे...\nरविवार, 6 ऑगस्ट 2017\nपाऊस पडावा म्हणेन महिला मजूर, मुले पाणी मागत आहेत. डोक्यावर मातीची घागर त्यात निमचा पाला असतो. घरासमोर जात त्यात महिला पाणी टाकीत ओवाळणी करीत आहेत. पारंपारीक आवाळणी गीते गात आहेत. डोळ्यांत आसवे उभी राहतात; असा त्यांचा भावार्थ आहे.\nकापडणे (जि.धुळे) : धोंडी धोंडी पाणी दे सायमा पिकू दे. धोंड्याची शेती पाणी आला राती. भाकर देवो माय, पाणी येई ओ माय, आमीन पाणीवाल्या बाया ओ माय आमले पाणी द्या लवकरी, कुणबी राजा गया खेतमा, बिगर पाणीनं परजा व्हयी काय ओ माय आदी प्रकारची गाणी म्हणत शेतमजूर महिला पावसाची आवळणी करीत आहेत. घरोघरी जात पाणी मागत आहेत. असे चित्र आता तालुक्यात गावोगावी दिसू लागले आहे.\nगेल्या एक महिन्यापासून पाऊस नाही. पावसाचे वातावरण आहे. पण पाऊस कोसळत नसल्याची वस्तूस्थिती आहे. शेती शिवारातील पिकांची स्थिती नाजूक झाली आहे. वाढ खुंटली आहे. कडधान्ये पिकांचा हंगाम वाया गेला आहे. कापूस, मका, ज्वारी, बाजरी तग धरुन उभी आहेत. जोरदार पावसाची नितांत गरज आहे. शेती शिवारात पावसा अभावी कामे नाहीत. मजूरांना कामे नाहीत. उपासमारीची वेळ अाली आहे. दररोजच आकाशाकडे बघत दिवस मावळत आहेत. शेतकर्‍यांसह मजूरही चिंतातूर झाले आहेत.\nपाऊस पडावा म्हणेन महिला मजूर, मुले पाणी मागत आहेत. डोक्यावर मातीची घागर त्यात निमचा पाला असतो. घरासमोर जात त्यात महिला पाणी टाकीत ओवाळणी करीत आहेत. पारंपारीक आवाळणी गीते गात आहेत. डोळ्यांत आसवे उभी राहतात; असा त्यांचा भावार्थ आहे.\nदरम्यान धुळे तालुक्यासह शिंदखेडा, शिरपूर व साक्री तालुक्यांमध्ये(पश्चिम पट्याचा अपवाद वगळता) पिकांची स्थिती नाजूकच अाहे. तिन्ही तालुक्यातील प्रकल्पांमध्ये मृत जलसाठा आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rain-178-congregations-marathwada-belowe-50-percente-11606", "date_download": "2018-11-20T12:17:02Z", "digest": "sha1:PTKKBAEXL64DZKQU76EK4HYDYJWQLI4O", "length": 16512, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Rain in 178 congregations in Marathwada belowe 50 percente | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्यात १७ मंडळांत ५० टक्‍के पेक्षाही कमी पाऊस\nमराठवाड्यात १७ मंडळांत ५० टक्‍के पेक्षाही कमी पाऊस\nशुक्रवार, 24 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण ४२१ मंडळांपैकी १७ मंडळात अजूनही अपेक्षेच्या ५० टक्‍केही पाऊस झाला नाही. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या धर्मापूरी मंडळात तर अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ २४ टक्‍केच पाऊस झाला आहे.\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण ४२१ मंडळांपैकी १७ मंडळात अजूनही अपेक्षेच्या ५० टक्‍केही पाऊस झाला नाही. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या धर्मापूरी मंडळात तर अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ २४ टक्‍केच पाऊस झाला आहे.\nमराठवाड्यातील अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस न झालेल्या मंडळांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील चार, जालन्यातील एक, नांदेडमधील तीन, बीडमधील आठ तर उस्मानाबादमधील एका मंडळाचा समावेश आहे. मराठवाड्यातील १६४ मंडळांतच २२ ऑगस्टपर्यंतच्या अहवालानुसार अपेक्षेच्या पुढे जाऊन पाऊस झाला आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १६, जालना, हिंगोलीतील प्रत्येकी १९, परभणीतील १३, बीडमधील १७, लातूरमधील २२ व उस्मानाबादमधील ८ मंडळांचा समावेश आहे.\nबीड जिल्ह्यातील परळी तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या धर्मापूरी मंडळात २२ ऑगस्टअखेरपर्यंत ४३२ मिलिमीटर पाऊस पडने अपेक्षित होते. प्रत्यक्षात या मंडळात केवळ २४ टक्‍के म्हणजेच केवळ १०४ मिलिमीटरच पाऊस झाला. मंडळात अजूनही अपेक्षेच्या २५ टक्‍केही पाऊस झाला नाही. औरंगाबादमधील विहामांडवा मंडळात अपेक्षेच्या ४७.८० टक्‍के, निल्लोडमध्ये ३९.७९ टक्‍के, बोरगाव बाजार मंडळात ४७.३० टक्‍के, वेरूळ मंडळात अपेक्षेच्या ४९.८६ टक्‍केच पाऊस झाला.\nजालना जिल्ह्यातील धावडा मंडळात अपेक्षेच्या ४३.११ टक्‍के पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्‍यात कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील मरखेल मंडळात ४२.९६ टक्‍के, हनेगाव मंडळात ३२.८७ टक्‍के, मालेगाव मंडळात ३७.२२ टक्‍केच पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील आठ मंडळात अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस झाला नाही. त्यामध्ये राजूरीत ३३.७७ टक्‍के, पेंडगाव ४४.४१ टक्‍के, धर्मापूरीत सर्वात कमी २४.०२ टक्‍केच पाऊस झाला.\n१३२ मंडळांत ७५ ते १०० टक्‍के पाऊस\nउस्मानाबाद जिल्ह्यातील अम्बी मंडळात अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ४१.०१ टक्‍केच पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील १३२ मंडळांत अपेक्षेच्या ७५ ते १०० टक्‍के पाऊस झाला आहे. मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंत असलेला पावसाचा जोर बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत ओसरला होता. गुरुवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांतही पावसाच जोर ओसरल्याचेच चित्र होते.\nऔरंगाबाद aurangabad ऊस पाऊस बीड beed पूर उस्मानाबाद usmanabad हिंगोली नांदेड nanded मालेगाव malegaon\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nखरेदी केंद्रांएेवजी सोयाबीनची बाजारात...जळगाव : जिल्ह्यात मका व ज्वारी खरेदीसंबंधी शासकीय...\nदुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आससिन्नर, जि. नाशिक : पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nसोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषण सुरूचसोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...\nकृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/daily-horoscope-for-8th-november-2018-5979336.html", "date_download": "2018-11-20T12:22:11Z", "digest": "sha1:KY5Q54Z2RSZOM4WXBTFUYEAN4S74PXZK", "length": 10520, "nlines": 206, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Daily horoscope for 8th November 2018 | राशीभविष्य : दिवाळीच्या पाडव्याला कसा असेल तुमचा दिवस, जाणून घ्या आजचे राशीफळ", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nराशीभविष्य : दिवाळीच्या पाडव्याला कसा असेल तुमचा दिवस, जाणून घ्या आजचे राशीफळ\nअत्यंत शुभ असलेला आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल हे आपण आज जाणून घेणार आहोत.\nआज बलिप्रतिपदा. म्हणजेच दीपावली पाडवा. हिंदु परंपरेनुसार वर्षातील सर्वात शुभ समजल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा आजचा दिवस असतो. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा मुहूर्त अत्यंत उत्तम समजला जातो. तसेच विविध वस्तुंच्या खरेदीही आजच्या मुहूर्तावर केली जाते. असा हा अत्यंत शुभ असलेला आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल हे आपण आज जाणून घेणार आहोत. पाहुयात कसा असेल तुमचा आजचा दिवस.\nपुढील स्लाइड्सवर वाचा 12 राशींचे राशीफळ...\nहातचे काम सोडून इतर काही कामे तुम्हाला आकर्षित करतील. एक ना धड भाराभर चिंध्या अशी गत होईल. विनाकारण इतरांच्या भानगडीत डोकवाल.\nशुभ रंग : मरुन, अंक, -६\nआज तुमचे मनोबल उत्तम असून आत्मविश्वास वाढेल. धंद्यातील अडचणींना खंबीरपणे तोंड द्याल. काही शुभ समाचार कळतील. आशादायी दिवस.\nशुभ रंग: मोरपंखी, अंक- २.\nआज एखादी हवलेली वस्तू परत शोधल्याने सापडू शकेल. काही अनुत्तरीत प्रश्नांचीही अाज उत्तरे मिळतील. काही दूरावलेली नाती आज जवळ येतील.\nशुभ रंग : सोनेरी, अंक-१.\nविपरीत परीस्थितीशी झुंज द्यावी लागणार आहे. जमाखर्चाचा ताळमेळ ही तारेवरची कसरत असणार आहे. फार विचार न करता आजचा दिवस जगून घ्या.\nशुभ रंग : चंदेरी, अंक-९.\nनवे उपक्रम सुरु करायचे असतील तर आजचा दिवस अनुकूूल आहे. प्रतिष्ठीतांशी असलेल्या ओळखी योग्य वेळी कामी येतील व क्लीष्ट कामे सोपी होतील.\nशुभ रंग : क्रिम, अंक-८.\nरीकामटेकडया मंडळींच्या नादी न लागता आज कर्मास प्राधान्य द्याल तर यश हात जोडून उभे राहील. आज कर्तव्यपूर्तीचा आनंद घेऊ शकाल.\nशुभ रंग : अबोली, अंक- ३.\nनोकरी व्यवसायात काहीसे तणावाचे वातावरण असेल. पूर्वीच्या काही चुकाही निस्तराव्या लागतील. आज घरात थोरांच्या वयाचा मान राखावा लागेल.\nशुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक- २.\nकाही कौटुंबिक कटकटी अाज तुम्हाला त्रस्त करतील. नोकरीच्या ठीकाणी डोके व मन शांत ठऊन काम करा. आज घराबाहेर वावरताना क्रोधावर नियंत्रण हवे.\nशुभ रंग : पिस्ता, अंक, -५\nमहत्वाच्या चर्चा, बैठकीत आज आपले विचार इतरांना पटवून देता येतील. अंगी असलेल्या नेतृत्वगुणांस वाव मिळेल. परिवारातील सामंजस्य ही जमेची बाजू असेल.\nशुभ रंग : गुलाबी, अंक-७\nकाही कुवतीबाहेरची कामे करावी लागतील. दुसऱ्यावर अवलंबून कोणतेही निर्णय घेऊ नका. आक्रमकता टाळून सामंजस्याचे धोरण स्वीकारा.\nशुभ रंग : निळा, अंक-४.\nम्हणेन ती पूर्व असा आजचा दिवस. अथक परिश्रमांना आज दैव साथ देईल. सणासुदीच्या निमित्ताने काही प्रिय मित्रमंडळींचा सहवास लाभेल. छान दिवस.\nशुभ रंग: पांढरा, अंक-४.\nआपल्या नम्र वागणूकीने थोरामोठयांचे अशिर्वाद मिळवाल. उद्योग व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. गृहीणींचे कष्ट कारणी लागतील.\nशुभ रंग: मोरपंखी, अंक- १.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार\nघरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा कायम ठेवण्यासाठी नियमितपणे करत राहावेत हे काम\nवास्तूच्या 10 गोष्टी, यामुळे दूर होऊ शकते नकारात्मकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/karan-johar-ranvir-sing-deepika-304945.html", "date_download": "2018-11-20T11:32:03Z", "digest": "sha1:ZZCVZOLESVA2KUWTMB5TAFIFZVLGELTU", "length": 13388, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "करण जोहरनं रणवीर-दीपिकाच्या लग्नाबद्दल नक्की काय सांगितलं?", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nकरण जोहरनं रणवीर-दीपिकाच्या लग्नाबद्दल नक्की काय सांगितलं\nअगदी काहींनी 20 नोव्हेंबरला या दोघांचं लग्न होणार असंही जाहीर केलं. पण नक्की काय हे कळत नव्हतं. आणि ते गुपित उलगडलं दिग्दर्शक करण जोहरनं.\nमुंबई, 13 सप्टेंबर : बाॅलिवूडचं हाॅट कपल रणबीर कपूर आणि दीपिका. या दोघांच्या लग्नाची चर्चा सगळीकडेच आहे. पण दोघं काही स्पष्ट बोलत नाहीत. अगदी काहींनी 20 नोव्हेंबरला या दोघांचं लग्न होणार असंही जाहीर केलं. पण नक्की काय हे कळत नव्हतं. आणि ते गुपित उलगडलं दिग्दर्शक करण जोहरनं.\nकरण जोहरचा कॉलिंग करण हा शो सध्या खूप लोकप्रिय झालाय. सर्वसामान्य करणला याबद्दल विचारत असतात. तसाच एक प्रश्न विचारला गेला तो दीपिका-रणवीर सिंगबद्दल. दीपिका-रणवीर लग्न करणार की नाही असा थेटच प्रश्न विचारला. तेव्हा करणनं उत्तर दिलं, 'मी हे नाकारत नाही.' झालंच की सगळं क्लियर.\nअसं म्हणतात, हे शाही लग्न इटलीला आहे. लेक कोमा शहरात हे लग्न आहे. दीपिकाच्या आईनं लग्नाआधी बेंगलुरूच्या एका मंदिरात एक पूजा ठेवलीय. त्यासाठी रणवीरच्या घरच्यांना बोलावलंय.रणवीर- दीपिकाच्या या ग्रॅण्ड वेडिंगची तयारी सुरु झाली आहे. या लग्नात फक्त जवळच्या ३० जणांना आमंत्रण देण्यात येणार आहे.\nडीएनए वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रणवीर- दीपिकाच्या लग्नात पाहुण्यांना मोबाईल, कॅमेरा आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सोनम आणि अनुष्काच्या लग्नामधून धडा घेत दीपिकाने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.\nदीपिकाला तिच्या लग्नाचे कुठलेच खासगी फोटो लगेच सोशल मीडियावर व्हायरल होऊ द्यायचे नाहीयेत. रणवीर- दीपिकाला त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या लग्नाचे शाही फोटो सर्वांसोबत शेअर करायचे आहेत. त्यामळे दीपिकाचा हा निर्णय कितपत यशस्वी होतोय ते आता वेळ आल्यावरच कळेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nदीपिका-रणवीरच्या पहिल्या रिसेप्शन पार्टीसाठी बॉलिवूडला आमंत्रण नाही\nनिलेश साबळेचे 'श्रीयुत टिपरे' आणि श्रेयाची 'श्यामल' येतायत हसवायला\nPhotos : इटलीत रंगलेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्यात का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/modi-cabinet-approves-promulgation-of-fugitive-economic-offenders-ordinance-287911.html", "date_download": "2018-11-20T11:35:52Z", "digest": "sha1:AVIO5HE7REN4CTH6LYIMAM3X4YR5POFD", "length": 11624, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त,अध्यादेशाच्या प्रस्तावाला मंजुरी", "raw_content": "\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nमल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त,अध्यादेशाच्या प्रस्तावाला मंजुरी\nनवी दिल्ली, 21 एप्रिल : विजय मल्ल्या, निरव मोदी आणि मेहुल चोक्सी सारख्या पळकुट्या आर्थिक गुन्हेगारांची संपत्ती जप्त करण्यासाठी सरकारने कडक पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने फ्यूजिटिव इकोनॉमिक ऑफेंडर्स बिल 2018 ला कॅबिनेटनं मंजुरी दिली आहेय.\n100 कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या प्रकरणात निर्णयाआधीच संपत्ती जप्त करता येवू शकते अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. जुन्या प्रकरणांमध्येही या विधेयका अंतर्गत कारवाई होऊ शकते.\nया विधेयकानुसार आर्थिक गुन्हे केलेल्यांची संपत्ती जप्त होवू शकेल .यामुळे नीरव मोदी, विजय मल्ल्या सारख्या गुन्हेगारांची संपत्ती जप्त करणं सोप होईल. हे विधेयक सरकार बजेट सत्रामध्ये पास करू इच्छित होती पण अपयशी ठरली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: fugitive economic offendersनीरव मोदीफ्यूजिटिव इकोनॉमिक ऑफेंडर्स बिलमेहुल चोक्सीविजय मल्ल्या\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nछत्तीसगडमध्ये अखेरच्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात, १२ लाख पोलीस तैनात\nया आहेत आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/bsp/news/", "date_download": "2018-11-20T11:34:26Z", "digest": "sha1:VRK7YWKJW56ZD3Q3BO7CJ7Y3TY3MC6DW", "length": 10950, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bsp- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nहॉटेलच्या लेडीज टॉयलेटमध्ये घुसला BSP नेत्याचा मुलगा, विरोध केल्यावर रोखली बंदूक\nआशिष पांडे असं या आरोपी मुलाचं नाव आहे. तो उत्तर प्रदेशमधील नेता आणि माजी खासदार राकेश पांडे यांचा मुलगा असल्याचं सांगण्यात येत आहे.\nकाँग्रेसला आणखी एक धक्का, महाआघाडीसाठी 'सीपीएम'चाही 'लाल झेंडा'\n कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसशी युती नाही - मायावती\nयोगी महाराष्ट्रात जिंकले, युपीत हरले\n'एनडीए'त राहायचं की नाही याचा निर्णय घेण्यास शिवसेना स्वतंत्र - अमित शहा\nशपथविधी समारंभात लक्ष वेधलं ते मायावती-सोनियांच्या केमेस्ट्रिने\nउत्तर प्रदेशात आंबेडकरांच्या भगव्या पुतळ्याला बसपा कार्यकर्त्यांनी लावला निळा रंग\nभीमा कोरेगाव प्रकरणामागे संघ-भाजपचा हात -मायावती\nमहाराष्ट्र Jan 2, 2018\nकोरेगाव भीमा प्रकरण : कोण काय म्हणालं\nयूपी महापालिका निवडणुकीत 'हाथी'ची धडाकेबाज एंट्री, 'सायकल' पंक्चर \nमायावतींनी दिला राज्यसभा खासदारकीचा राजीनामा\n'ईव्हीएम'मध्ये भाजपकडून फेरफार, निकाल थांबवा -मायावती\nदयाशंकर सिंहला अटक करा, बसपा कार्यकर्ते उतरले रस्त्यावर \nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-old-man-death-chaundi-kund-105832", "date_download": "2018-11-20T12:06:27Z", "digest": "sha1:22LKSOJO4S5IQ3NG2XMBVGY6BENT6Q2A", "length": 10162, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news old man death in chaundi kund चौंडी कुंडात पाय घसरून पडलेल्या वृद्धाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nचौंडी कुंडात पाय घसरून पडलेल्या वृद्धाचा मृत्यू\nबुधवार, 28 मार्च 2018\nनाशिक - घायटीपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील पासष्टवर्षीय वृद्ध चौंडी कुंडात अंघोळीसाठी गेले असता, पाय घसरून पडले. त्यांना हरसूल रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हरसूल पोलिसांत नोंद करण्यात आली. लक्ष्मण मावजी घुटे (वय 65, रा. मु. घायटीपाडा) रविवारी दुपारी चारच्या सुमारास घायटीपाडा येथील चौंडी कुंडामध्ये अंघोळीसाठी गेले, त्या वेळी त्यांचा पाय घसरून कुंडात पडले. यात ते जखमी झाले होते. त्यांना मुलगा पांडू घुटे याने हरसूलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी (ता. 27) दुपारी बाराच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\nसुट्यांमुळे दोन लाख भाविक\nवणी - दिवाळी संपताच आदिमाया सप्तशृंगीच्या दर्शनासाठी दिवाळीच्या सुट्यांचा योग साधत गडावर भाविकांची गर्दी उसळली असून चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव व...\nनाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेमोसमी पाऊस\nनाशिक - हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत रविवारी (ता. 4) जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावत दिवाळीच्या सणावर नाराजीचा...\nपॉस यंत्राद्वारे सहा लाख १७ हजार टन खतवाटप\nनाशिक - रासायनिक खत वितरणातील गैरव्यवहार संपविण्यासाठी शासनाने ई-पॉस मशिनद्वारे खतवाटप केले. त्याअंतर्गत जिल्ह्यात वर्षात ई-पॉस मशिनद्वारे सहा लाख १७...\nनाशिक - सर्वत्र दिवाळीनिमित्त उत्साहाचे वातावरण असताना त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील पांगूळघरासाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंद घेऊन आली आहे....\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nनिवडणूकीच्या तोंडावर प्रचाराचे पॅकेज\nनाशिक - लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच राज्यात 'इलेक्‍शन फंडा'ची सुरवात सत्ताधाऱ्यांकडून झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/The-bullock-cart-morcha-on-the-District-Collectorate-Shiv-Sena/", "date_download": "2018-11-20T11:25:24Z", "digest": "sha1:6YEG2W7H7QAVHFDPTKMPKWSJBA7PIM5S", "length": 7056, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " केंद्रात गाजर, राज्यात लॉलीपॉप (video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › केंद्रात गाजर, राज्यात लॉलीपॉप (video)\nकेंद्रात गाजर, राज्यात लॉलीपॉप (video)\nदिवसेंदिवस इंधनाच्या वाढत्या दराच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात घोषणाबाजी करत केंद्रातील मोदी सरकार जनतेला गाजर, तर राज्यात चंद्रकांत पाटील लॉलीपॉप दाखवून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आले.\nआंदोलकांनी बैलगाडीमध्ये बसून शिवाजी चौक येथून मोर्चाला प्रारंभ केला. लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नरमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाने पेट्रोल व डिझेलच्या किमतीत भरमसाट वाढ केली आहे. राज्य शासन त्यावर विविध प्रकारचे कर आकारत आहे. यामुळे अप्रत्यक्षरीत्या महागाईत वाढ होत आहे. गेल्या पाच वर्षांत कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरल 110 डॉलर्स होत्या.\nतेव्हा पेट्रोल व डिझेलचे दर 60 ते 65 रुपये होते. आज कच्च्या तेलाच्या किमती 25 ते 28 डॉलर्सने उतरल्या आहेत. तर इंधनाचे दर 80 रुपये झाला आहे. अशाच पद्धतीने वाढ होत गेल्यास इंधनाचे दर 100 रुपयांच्या आसपास जातील. केंद्र व राज्य सरकारकडून दुपटीने दर आकारणी केली जात आहे. राज्य शासनाने पेट्रोलवर 9 रुपये जादा अधिभार लावला आहे. तसेच 25 टक्के व्हॅट आकारत आहे. त्यामुळे इंधनाच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. मेट्रोसारखे प्रकल्प राज्यावर लादून जनतेवर कर लादला जात आहे. शासनाने हा वाढीव कर त्वरित रद्द करावा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.\nदरम्यान, आंदोलकांनी हातात गाजर घेऊन केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना कशा फसव्या आहेत, हे सांगितले. मोदी सरकार म्हणजे केवळ गाजर दाखवणारे सरकार आहे. या सरकारने आतापर्यंत दिलेले कोणतेही आश्‍वासन पूर्ण केले नाही. केवळ अच्छे दिन येणार, असे स्वप्न दाखवले. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार, असे सांगितले; पण तसे काही झाले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहून केंद्र व राज्यातील सरकार हद्दपार करून टाकेल, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.\nया आंदोलनात नगरसेवक नियाज खान, प्रतिज्ञा उत्तुरे, अभिजित चव्हाण, राहुल चव्हाण, रविकिरण इंगवले, दिगंबर फराकटे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Water-shortage-in-Sengao-taluka/", "date_download": "2018-11-20T11:25:46Z", "digest": "sha1:RT4ONJKBEWBIRNB3GNVI2XMZVDWEAJGU", "length": 7282, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सेनगाव तालुक्यात पाणीटंचाईचे सावट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › सेनगाव तालुक्यात पाणीटंचाईचे सावट\nसेनगाव तालुक्यात पाणीटंचाईचे सावट\nसेनगाव : जगन्‍नाथ पुरी\nसेनगाव तालुक्यातील विविध गावांतील निर्माण होणार्‍या पाणीटंचाई निवारण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने चार कोटी रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्या आला होता. पहिला टप्पा जानेवारी ते मार्च या कालावधीत तीन कोटी रुपयांच्या उपाययोजनाचा समावेश होता. समिती प्रशासनाने उन्हाळा लागण्यापूर्वी आमसभा घेणे आवश्यक होते. मात्र असे झाले नाही. त्यामुळे आमसभेची औपचारिकता वरातीमागून घोडे नाचविण्यागत प्रकार होतो की काय असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.\nतालुक्यातील 107 ग्रामपंचायती अंतर्गत 130 गावांचा कारभार पाहिल्या जातो. मागील काही वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण जेमतेम राहत असल्यामुळे जमिनीतील पाणीपातळीत वाढ होत नसून पाणी पातळी खालावत चालली आहे. दरम्यान, पावसाळ्यात पडणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन लावून साठवणुकीसंदर्भात विशेष प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे सातत्याने पाणी प्रश्‍न गंभीर रूप धारण करत आहे.\nपूर्वी उन्हाळा सरते शेवटी काही गावांत पाणीटंचाई उद्भवत होती. मात्र मागील काही वर्षांपासून उन्हाळा लागण्या आधीच पाणीटंचाईचा प्रश्‍न निर्माण होऊ लागला आहे. पंचायत समिती प्रशासनाकडून चार महिन्यांच्या कालावधी ऐवजी सहा महिन्यांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करावा लागत आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत पहिल्या टप्प्यात दोन कोटी 97 लाख रुपयांच्या विविध उपाय योजनाचा आराखडा तर एप्रिल ते जून या कालावधीत दुसरा टप्पा 1 कोटी 1 लाख रुपये उपाययोजनाचा समावेश यावर्षीच्या आराखड्यात करण्यात आला होता.\nउन्हाळ्या पुर्वीच समिती प्रशासनाकडून आमसभा घेणे आवश्यक आहे. मात्र अर्धा उन्हाळा संपत आला कृती आराखड्याचा पहिला टप्प्याचा कालावधी मार्चमध्ये संपला. मात्र अद्याप समिती प्रशासनाकडून आमसभा घेण्याबाबत विशेष प्रयत्न झाले नाहीत. आमसभेमध्ये तालुक्यातील विविध गावांतील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित राहून आवश्यक त्या उपाय योजनांची मागणी केली जाते. त्यामुळे पाणी टंचाईच्या प्रश्‍नाची दाहकता काही प्रमाणात कमी करण्यास मोठी मदत मिळते.\nजिल्हाभरात शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन\nधानोरा येथील मजुरांचे रास्ता रोको आंदोलन\nपोलिसांच्या एनओसीनंतरच फटाके लायसन्सचे नूतनीकरण\nअपघात विमा योजनेतून 175 शेतकर्‍यांना मदत\nडिजिटल महाराष्ट्र, पेपरलेस ग्रामपंचायती कागदावर\nश्रीगोंद्यात दोन हरणांचा मृत्यू\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Election-of-Thane-District-Council/", "date_download": "2018-11-20T11:56:04Z", "digest": "sha1:IBIOW4CMOR2IBDSUM3WNI4FK6Q5WET42", "length": 7080, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेना बहुमतात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेना बहुमतात\nठाणे जिल्हा परिषदेत शिवसेना बहुमतात\nठाणे : खास प्रतिनिधी\nठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने संघटनात्मक ताकदीच्या बळावर सत्तेपर्यंत मजल मारली. मात्र स्पष्ट बहुमत मिळाले नाही. अखेर भाजप पुरस्कृत एका सदस्याने शिवसेनेत प्रवेश केल्याने सेनेने बहुमताचा 27 हा जादूई आकडा पूर्ण केला आणि जिल्हा परिषदेवरील भगवा झेंडा फडकण्याचा मार्ग मोकळा केला. या पराभवातून भाजपमधील अंतर्गत वाद सुरू झाल्याचे बोलले जाते.\nठाणे जिल्हा परिषदेच्या 53 सदस्यांपैकी 26 जागा जिंकून शिवसेनेने बाजी मारली. भाजपाला 14 , राष्ट्रवादी 10 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस आणि अपक्षाला प्रत्येक एक जागा मिळाली. एका गटात फेरमतदान होणार आहे.\nबहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी सेनेला एक सदस्य कमी पडला. ती कसर त्यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष सदस्य अशोक घरत यांना शिवसेनेत प्रवेश देऊन भरून काढली. त्यामुळे सेनेला अन्य कुणाच्याही कुबड्यांची गरज भासणार नाही. असे असले तरी शिवसेनेने निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोबत घेतले असल्याने सत्तेत त्यांनाही वाटा मिळेल. त्यामुळे शिवसेनेकडे 52 पैकी 37 सदस्यांचे संख्याबळ असेल.\nशिवसेना-राष्ट्रवादी तसेच काही ठिकाणी काँग्रेस ही युती भाजपला रोखण्यासाठी झाली होती. भाजपचे खा. कपिल पाटील यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्रित आले आणि पाटील यांचा पाडाव केला. पाटील यांना स्वगृहीत फटका बसला. त्यांना मतदारांनी नाकारले. श्रमजीवी संघटनेला ऐन निवडणुकीच्या वेळी सोबत घेतली नसती तर भिवंडीतही भाजपाचे पानिपत झाले असते. भाजपच्या 14 सदस्यांपैकी एक सदस्य हा श्रमजीवी संघटनेचा आहे. या निवडणुकीत भाजपने श्रमजीवी संघटनेच्या उमेदवारांना मदत केली नसल्याचा सूर त्यांच्या पदाधिकार्‍यांमधून उमटत आहे. त्याचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला बसू शकतो. खासदारांविरोधातील वाढणारे नाराजीचे सूर हे भाजपामधूनही वाढू लागले आहे. त्याचा परिपाक म्हणजे झेडपीमधील भाजपची सुमार कामगिरी होय, अशी जोरदार चर्चा भाजप वर्तुळात सुरू आहे.\nजव्हार, वाड्यात शिवसेनेचा झेंडा\nशेलारांनी वाजवला ‘सामना’चा ढोल\nआंबेडकर स्मारक कंत्राट; अंतिम निर्णय उद्या होणार\nठाणे जिल्हा परिषदेत शिवसेना बहुमतात\nसात वर्षांपूर्वी मुलीला दिलेला फ्लाईंग किस भोवला\n१९८४ शिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखांचे अर्थसहाय्य\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nस्वीकृत नगरसेवक अतुल चव्हाण यांचा राजीनामा\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Waiting-for-eight-corporators-of-Sangli-Corporation/", "date_download": "2018-11-20T11:28:51Z", "digest": "sha1:23ZUCMF6AMQWAK72ILT6ENQ7LIYBAOQB", "length": 8391, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगली महानगरपालिकेचे आठ नगरसेवक वेटिंगवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगली महानगरपालिकेचे आठ नगरसेवक वेटिंगवर\nसांगली महानगरपालिकेचे आठ नगरसेवक वेटिंगवर\nमहापालिकेच्या नूतन नगरसेवकांपैकी राखीव प्रवर्गातील नगरसेवकांपैकी आठजणांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाचे ‘टोकन’ अर्जासोबत जोडले आहे. त्यांना सहा महिन्यांच्या आत मूळ प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. अन्यथा, कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांप्रमाणे अपात्रतेच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रमाणपत्र सादर होईपर्यंत अपात्रतेची टांगती तलवार राहणार आहे. या नगरसेवकांमध्ये भाजपच्या पाच आणि काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचा समावेश आहे.\nअनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटातून निवडणूक लढविताना संबंधित उमेदवारांना जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक असते. तसे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. मात्र, समाजकल्याण विभागात अपुरे कर्मचारी व निवडणूक काळातील कामाचा ताण यामुळे वेळेत ही प्रमाणपत्रे मिळत नाहीत. परिणामी, अनेकांना निवडणुकीला उभे राहता येत नाही.\nही अडचण लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीत अर्ज दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथिल केली. त्यामुळे अर्ज भरताना उमेदवारांना केवळ जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी दिलेला पुरावा सादर करण्याची अट आहे. त्यानुसार त्याला आरक्षित प्रभागातून उमेदवारीस पात्र ठरविले जाते. मात्र उमेदवार निवडून आल्यानंतर त्याला सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यास संबंधित नगरसेवकाचे पद रद्द केले जाते.\nकोल्हापूर महापालिकेत अशाच पद्धतीने 19 नगरसेवकांनी जात वैधता प्रमाणपत्राचे टोकण देऊन निवडणूक लढविली होती. मात्र, जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने त्यांचे पद सर्वोच्च न्यायालयाने रद्द रद्दबातल ठरविले आहे.\nसांगली, मिरज व कुपवाड महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीतही नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, जमाती गटातून 33 जण निवडून आले आहेत. या नगरसेवकांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. त्यामध्ये 25 नगरसेवकांनी जात वैधता प्रमाणपत्रे सादर केली आहेत. मात्र, आठ नगरसेवकांनी ती सादर केलेली नाहीत.\nया आठ नगरसेवकांनी अर्ज दाखल करताना केवळ जात वैधता प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी दिलेल्या प्रस्तावाचे टोकन नंबर नमूद केले आहे. त्यांना फेब्रुवारी 2019 पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र प्रशासनाला सादर करावे लागेल. अन्यथा त्यांचे नगरसेवकपद रद्द होणार आहे. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र सादर होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार राहणार आहे.\nहे आहेत ते आठ नगरसेवक\nभाजप : अस्मिता सरगर (प्रभाग 4 -मिरज), सोनाली सागरे (प्रभाग 8- कुपवाड) , गीता सुतार (प्रभाग 17 -सांगली) नसिमा नाईक (प्रभाग 18-सांगली), अप्सरा वायदंडे (प्रभाग 19- सांगली), काँग्रेस : मनोज सरगर (प्रभाग 11- सांगली), फिरोज पठाण व आरती वळवडे (प्रभाग 15- सांगली),\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Due-to-Drama-Parishad-the-villagers-in-rural-areas-have-a-platform-Mohan-Joshi/", "date_download": "2018-11-20T11:29:18Z", "digest": "sha1:GPONYHSRCLONZ6BLUA6STSV6NNOA7IPW", "length": 6330, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाट्यपरिषदेमुळे ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ : मोहन जोशी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › नाट्यपरिषदेमुळे ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ : मोहन जोशी\nनाट्यपरिषदेमुळे ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ : मोहन जोशी\nजिल्ह्यातील ग्रामीण भागातील कलाकारांना नाट्य परिषदेच्या महाबळेश्‍वर शाखेने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठावरून आपला अभिनय सादर करण्याची संधी त्यांना द्यावी, असे मत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्‍त केले.\nअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या महाबळेश्‍वर शाखेचे उद्घाटन मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कार्यवाह दिपक करंजीकर, नियामक मंडळाचे सदस्य सुनिल महाजन, डी. एम. बावळेकर, संतोष शिंदे, रवींद्र कुंभारदरे, राजेश कुंभारदरे, पदाधिकारी उपस्थित होते.यानिमित्त काढण्यात आलेल्या नाट्यदिंडीमध्ये पारंपारिक वेशातील महिला, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक सहभागी झाले होते. फुलांनी सजविलेल्या पालखीत नटराज मूर्ती व विविध विषयांवरील नाटकांची पुस्तके ठेवली होती. याचे पूजन मोहन जोशी यांच्या हस्ते करून दिंडीची सुरूवात करण्यात आली. ही दिंडी छ. शिवाजी चौकातून बाजारपेठ मार्गे, सुभाष चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रे गार्डन बसस्थानकमार्गे सभागृहात पोहचली.\nयावेळी झालेल्या मुलाखतीत जोशी यांनी आपल्या अभिनयाच्या वाटेतील अनेक टप्पे रसिकांसमोर मांडले. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, अजय देवगण, आशा काळे यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव कथन केले. रसिकांकडून विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना जोशी म्हणाले, नट म्हणून कलाकाराचा नाटकामध्ये काम करताना कस लागतो. इतर प्रकारात चुक सुधारण्याची संधी असते. परंतु नाटकात ती संधी तुम्हाला मिळत नाही.\nतळ्यांवरील खर्चाचा हिशेब द्या\nवाईत शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न\nकोल्हापूर, रत्नागिरीचे एकतर्फी विजय\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकास अटक\nपोकलेनच्या धक्क्याने निढळचा वृद्ध जागीच ठार\nदिग्गजांची साथ अन् त्यांचे योगदान\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Governments-Science-Lab-In-Solapur/", "date_download": "2018-11-20T12:28:55Z", "digest": "sha1:AHNSCKYF4OPUEAKULOYKQX2Q7PPQYPBP", "length": 6568, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापुरात शासनाची वैज्ञानिक प्रयोगशाळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापुरात शासनाची वैज्ञानिक प्रयोगशाळा\nसोलापुरात शासनाची वैज्ञानिक प्रयोगशाळा\nसोलापूर : महेश पांढरे\nसमाजात घडणार्‍या निरनिराळ्या गुन्ह्यातील जप्त नमुन्यांचे शास्त्रीय पध्दतीने विश्‍लेषण करुन त्याबाबतचा अहवाल विहीत कालावधीत तपासी यंत्रणा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने आता सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सोलापुरात न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तपासकामाला गती येणार आहे.\nविविध गुन्ह्यातील तपास करण्यासाठी व गुन्हा सिध्द करण्यासाठी न्यायालयात वैज्ञानिक पुरावा सादर करण्यासाठी अशा प्रयोगशाळांची भूमिका महत्त्वाची असते. फौजदारी खटल्यातील आरोपी सिध्द करण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी अशा प्रयोगशाळा महत्त्वाच्या असतात. त्यासाठी अशा न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रधान सचिव गृह विभाग यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. यावेळी गठीत करण्यात आलेल्या समितीने शासनाला अहवाल सादर केला असून यामध्ये नव्याने 5 प्रयोगशाळा निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच याठिकाणी अद्ययावत यंत्रसामुग्री व साधनसामुग्री उपलब्ध करुन देण्याबाबतची शिफारस केली आहे. यापूर्वी राज्यात न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिपत्याखाली मुंबई येथे मुख्यालय असून नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड व कोल्हापूर येथे आठ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मात्र याठिकाणी येणार्‍या प्रकरणांची संख्या अधिक असल्याने सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातून तपासी यंत्रणांना आणि पर्यायाने न्यायदान यंत्रणेला वैज्ञानिक पुरावा वेळेवर उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने नव्याने प्रयोगशाळा कार्यान्वित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.\nत्यामुळे फौजदारी खटल्यातील सिध्दपराध प्रमाण वाढविण्यासाठी जीवशास्त्र व विषशास्त्र हे दोन विभाग समाविष्ट असलेली अद्ययावत प्रयोगशाळा आता सोलापुरात निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 1 कोटी 62 लाख रुपयांच्या खर्चालाही आता शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे लवकरच सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभी राहणार आहे.\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nओबीसी मधील आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/top-funny-pictures-from-pakistan-which-shows-funny-image-of-that-side-5977153.html", "date_download": "2018-11-20T11:48:38Z", "digest": "sha1:L66ICBVIABKYAMBXM2UTIWRKSLMC52QW", "length": 6357, "nlines": 162, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Top Funny Pictures From Pakistan Which Shows Funny Image Of That Side. | पाकिस्तानच्या विचित्र लोकांचे विचित्र कारनाम, बघितल्‍यानंतर तुम्‍हाला हसू आवरणार नाही", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपाकिस्तानच्या विचित्र लोकांचे विचित्र कारनाम, बघितल्‍यानंतर तुम्‍हाला हसू आवरणार नाही\nहे सर्व बोलके फोटो सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्हायरल होत आहेत.\nपाकिस्तानमधील वाहतूक व्यवस्थेविषयी अनेक किस्से समोर येत असतात. एकाच मोटारसायकलवर पाच जण प्रवास प्रवास करणे ही येथे सामान्यबाब झाली आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानचे काही फनी फोटोज दाखवणार आहोत जे सोशल साइट्सवर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून तुम्ही पोटधरुन हसाल. मात्र काही फोटो फोटोशॉपमध्‍ये तयार करण्‍यात आले आहेत.\nपाहा पाकिस्तानचे विचित्र फनी फोटो...\nपाकिस्तानचे अनेक चित्र-विचित्र कृत्य कॅमे-याने टिपले आहेत, जे तुम्हाला लोटपोट करतील. हे सर्व बोलके फोटो सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्हायरल होत आहेत.\nपुढील स्लाइड्सवर पाहा पाकिस्तानच्या विचित्र लोकांचे विचित्र कारनामे, जे पाहून तुम्ही व्हाल लोटपोट...\nदिपवीर यांच्या ग्रँड विवाह सोहळ्यात घागऱ्यापासून तर मंगळसूत्रापर्यंत सर्व काही होते ग्रँडच...\nलिंबाच्या झाडातून वाहत आहे दुधाच्या धारा, लोकांच्या भक्तीचे केंद्र बनले झाड; पंचक्रोशीतील लोक करत आहेत दर्शनासाठी गर्दी\nपती कंडोमला का नको म्हणतो, महिलांनी सांगितली ही कारणे; बहाणे तर वाचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/lal-krishna-advani-lauds-pranabs-rss-visit-says-it-will-help-create-much-needed-atmosphere-of-tolerance-292072.html", "date_download": "2018-11-20T11:22:38Z", "digest": "sha1:GRCVAZFYU5DK44VDEL56CGU5MA5D6DCP", "length": 5111, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - प्रणवदांच्या भाषणाचं लालकृष्ण अडवाणींकडून कौतुक–News18 Lokmat", "raw_content": "\nप्रणवदांच्या भाषणाचं लालकृष्ण अडवाणींकडून कौतुक\nप्रणव मुखर्जी यांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी निमंत्रित केलं आणि हे निमंत्रण प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारले या दोन्ही गोष्टी कौतुकास्पद आहेत\nनवी दिल्ली, 08 जून : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष समारोप वर्गाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या भाषणाने देशात सहिष्णुतेचे वातावरण वाढीला लागण्यास मदत होईल असं वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केलंय.प्रणव मुखर्जी यांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी निमंत्रित केलं आणि हे निमंत्रण प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारले या दोन्ही गोष्टी कौतुकास्पद आहेत. मोहन भागवत यांनी वेगळ्या विचारांच्या ज्ञानी माणसाला संघाच्या मंचावर आणले. या दोघांनी संघाच्या मंचावर केलेली भाषणं देशाला दिशा देणारी ठरली आहेत. अशा शब्दात लालकृष्ण अडवाणी यांनी कौतूक केलं.प्रणव मुखर्जी आणि आणि मोहन भागवत या दोघांनी मतभेद बाजूला ठेवून देशाच्या संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले. आपल्या देशात विविधेतून कशी एकता आहे आणि त्यातूनच राष्ट्रवाद कसा वाढवला पाहिजे हे सांगणारी दोघांचीही भाषणे होती. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार आणि विचार देशापर्यंत पोहचवला.\nअडवाणींची स्तुतीसुमनं -लालकृष्ण अडवाणींकडून मोहन भागवत, प्रवण मुखर्जींचं कौतूक-भागवतांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला मुखर्जींना बोलावणं कौतुकास्पद-भागवतांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला मुखर्जींना बोलावणं कौतुकास्पद-दोघांनी संघाच्या मंचावरून केलेली भाषणं देशाला दिशा देणारी ठरली-त्यांच्या भाषणाने देशात सहिष्णुतेचं वातावरण वाढीस लागण्यास मदत होईल\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nपृथ्वीवरचा स्वर्ग, थंडीत 'या' ठिकाणी एकदा जाऊन याच\nअवनीच्या बछड्यांनी 'अशी' भागवली भूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-robbery-of-expensive-delivery-items-from-amazon-workers-282433.html", "date_download": "2018-11-20T11:23:21Z", "digest": "sha1:VBD6BXGU3CREMVBS4C6CHLV7ECOIJRA6", "length": 12319, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डिलिव्हरीसाठी पाठवलेल्या महागड्या वस्तू अमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनी केल्या लंपास!", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nडिलिव्हरीसाठी पाठवलेल्या महागड्या वस्तू अमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनी केल्या लंपास\nया प्रकरणात भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यत चार जणांना अटक केली आहे.\n16 फेब्रुवारी : अमेझॉन ऑनलाईन कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना डिलिव्हरीसाठी पाठवलेले महागडे मोबाईल, लॅपटॉपवर लाखोंचा डल्ला मारण्यात आला आहे. अमेझॉन आणि डिलिव्हरी डॉट कॉम कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपसात संगनमत करून लाखोंच्या मोबाईल, लॅपटॉपवर डल्ला मारल्याचे भिवंडी गुन्हे शाखेने उघड केल्याने या दोन्ही कंपनीच्या कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.\nया प्रकरणात भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यत चार जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी डिलिव्हरी डॉट कॉममधील कर्मचारी उमेश गुळवी, टेम्पो चालक हुसैन रफिकुद्दीन, अमेझॉन कंपनीचे माजी कर्मचारी संदीप सराफ, सचिन पटाळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यामुळे आता ऑनलाईन शॉपिंग तरी करावी का असा सवाल आता ग्राहकांकडे आहे.\nपोलिसांनी या सगळ्या भामट्यांकडून ५७ मोबाईल, ३ लॅपटॉप असा पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे ग्राहकांचीही यातून फसवणूक केली जातेय का हे बघणं महत्त्वाचं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: amazon workersexpensive delivery itemsRobberyअमेझॉन ऑनलाईन कंपनीडिलिव्हरी डॉट कॉम कंपनीडिलिव्हरीसाठी पाठवलेले महागडे मोबाईलमोबाईललॅपटॉपलॅपटॉपवर लाखोंचा डल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/2064-sanjay-nirupam-protest-at-doorstep-of-hsg-min-of-m-rashtra-who-is-facing-serious-corruption-charges", "date_download": "2018-11-20T11:56:08Z", "digest": "sha1:PSA6AAKOK24KKLB65STG4EEDUKIK5ZNB", "length": 6305, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nघाटकोपरमध्ये काँग्रेसच्या वतीने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. विधीमंडळात प्रकाश मेहता यांच्यावर FSIR घोटाळ्यासंदर्भात आरोप झाले.\nप्रकाश मेहता यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी संजय निरुपम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहता यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांनी संजय निरूपम, सचिन सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nदादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू\n9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू\nयुवक काँग्रेसचे कलिना विद्यापीठासमोर आंदोलन\nअंगणवाडी सेविकांचा संप मागे,मानधनात 5 टक्के वाढ\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/7130-one-die-after-lift-collapse-at-bandra-near-holy-family-hospital", "date_download": "2018-11-20T11:11:37Z", "digest": "sha1:5WVY6C2NV7MPNZU2J3SJ6J3WEIS22HUE", "length": 7859, "nlines": 146, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "लिफ्टने घेतला बळी, तुम्ही वापरता ती लिफ्ट आहे का सुरक्षित ? - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nलिफ्टने घेतला बळी, तुम्ही वापरता ती लिफ्ट आहे का सुरक्षित \nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nघाटकोपर येथील शांतीसागर पोलिस हाऊसिंग सोसायटीत इमारतीची लिफ्ट कोसळून 4 जण जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली असताना नुकताच मंगळवारी वांद्रे येथे इमारतीची लिफ्ट कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.\nराधेशाम हरिजैन असं या व्यक्तीचं नाव असून राधेशाम हे वांद्रे पश्चिम येथील हॉली फॅमीली रुग्णालयाजवळील एव्हरेस्ट अपार्टमेंट या इमारतीमध्ये राहत होते. मंगळवारी सकाळी या इमारतीची लिफ्ट अचानक कोसळली, आणि या लिफ्टमध्ये असलेले राधेशाम गंभीर जखमी झाले.\nत्यानंतर राधेशाम यांना तातडीने वांद्र्यातील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानचं त्यांचा मृत्यू झाला. मुंबईत लिफ्टच्या दुर्घटेनं 2 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला याबाबत आपण कोणालाही जबाबदार ठरवू शकतं नाही म्हणूनंच तांत्रिक गोष्टींना गृहीत धरणे चुकीचंच आहे. त्या कधीही बिघडू शकतात हे लक्षात ठेवायलाचं हवं.\nसोसायटी असेल तर बैठकांमधून लिफ्टच्या चेकलिस्टची तपासणी करा\nलहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना एकट्याने लिफ्ट वापरू देऊ नका\nलिफ्टमन ठेवता आला तर अधिक सोयीचे\nलिफ्टमध्ये दिलेल्या सूचना कटाक्षाने पाळा\nअधिक क्षमतेपेक्षा माणसे, वजन लिफ्टने नेऊ नका\nलिफ्ट बंद पडली तर मदतीचे बटण दाबा, फोनचा वापर करा\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-crop-loan-distribution-status-solapur-11449", "date_download": "2018-11-20T12:18:47Z", "digest": "sha1:U7UXG64M4HUT5Z7SU7VT3HJMSEIEEM3B", "length": 14611, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, crop loan distribution status, solapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापूरातील अवघ्या ५० हजार शेतकऱ्यांना कर्जवाटप\nसोलापूरातील अवघ्या ५० हजार शेतकऱ्यांना कर्जवाटप\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nओटीएस पात्र खातेदारांनी पैसे भरल्याने कर्जवाटप जून-जुलै महिन्यात कर्जवाटप अधिक होते; परंतु ओटीएसला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने दीड लाखावरील थकबाकीदारांकडून पैसे भरले जात नाहीत. त्यामुळे कर्जवाटप कमी झाले आहे.\n- अविनाश देशमुख, प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सोलापूर.\nसोलापूर : कर्जमाफीची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाल्याने त्याचा परिणाम नव्या कर्जवाटपावर होत आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा अग्रणी बॅंकेने सर्व बॅंकांना देऊनही आतापर्यंत फक्‍त ५० हजार शेतकऱ्यांनाच कर्ज मिळाले आहे.\nगेल्या महिन्यापासून जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे कर्जवाटप मंदावले असून, जून-जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात बॅंकेने केवळ सहा कोटी रुपयांचेच कर्जवाटप केले आहे. वास्तविकपणे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून कर्जाची मागणी मोठ्या प्रमाणावर होते; परंतु जिल्हा बॅंकेची आर्थिक परिस्थिती आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांची उदासीनता या पेचात आता जिल्ह्यातील शेतकरी अडकल्याचे चित्र आहे. १३ जुलैपर्यंत जिल्हा बॅंकेने १७० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले; परंतु त्यानंतर आतापर्यंत फक्‍त पाच कोटी रुपयांचेच कर्जवाटप केल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.\nयंदाच्या खरीप हंगामात जिल्हा बॅंकेसह ग्रामीण, राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकांना जिल्हा अग्रणी बॅंकेकडून एक हजार ३८६ कोटी ८७ लाख रुपयांचे कर्ज जिल्ह्यातील एक लाख ५० हजार ५५० शेतकऱ्यांना वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले; परंतु खरीप संपत आला तरीही आतापर्यंत फक्‍त ५४ हजार शेतकऱ्यांनाच कर्ज मिळाले आहे. आणखी तब्बल एक लाख शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेतच आहेत.\nकर्ज सोलापूर कर्जमाफी खरीप\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/sports/7110-fifa-world-cup-2018-germany-beat-sweden-toni-kroos", "date_download": "2018-11-20T12:04:46Z", "digest": "sha1:DMLX7AMTRAG6FO6V3ZBUQDWCGDD32V6H", "length": 5180, "nlines": 124, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "#FifaWorldCup2018 जर्मनीचा स्वीडनवर 2-1 ने विजय... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#FifaWorldCup2018 जर्मनीचा स्वीडनवर 2-1 ने विजय...\nफिफा विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात जर्मनीने स्वीडनला 2-1 ने पराभूत केलं आहे. अखेरच्या क्षणांत निर्णायक गोल करणाऱ्या टोनी क्रूसने जर्मनीच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. टोनीच्या या निर्णायक गोलमूळेच फिफा विश्वचषकातील जर्मनीचे आव्हान टिकून राहीले.\nया सामन्यात ओला टॉयवोनन याने 32 व्या मिनिटाला स्वीडनचं खातं उघडून जर्मनीच्या संघाला धक्का दिला. तर 48व्या मिनिटाला गोल मारून मार्को रूसनं जर्मनीला बरोबरी साधून दिली.\nया सामन्यात टोनी क्रूसनं केलेल्या गोलनं जर्मनीला दमदार विजय मिळवून दिला. तर या विजयी गोलनं जर्मनीचे बाद फेरीतील आव्हान कायम राहीले आहे.\nभारतीय कबड्डी मास्टर्सने पाकिस्तानवर मिळवला दणदणीत विजय...\n#FifaWorldCup2018 ब्राझीलने कोस्टा रिकाला 2-0 ने पराभूत केले...\n#Fifaworldcup2018 नायजेरियाचा आईसलॅँडवर 2-0 ने विजय...\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nफुटबॉलच्या धर्तीवर आता क्रिकेटच्या नियमातदेखील महत्वाचा बदल\nभारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज\nभारताचा विजय, 203 धावांनी फायनलमध्ये प्रवेश\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-urea-scarcity-jalgaon-maharashtra-11471", "date_download": "2018-11-20T12:36:16Z", "digest": "sha1:QDHEOHR5YFPBTWP4HXZBKLHS6GUK22YG", "length": 15145, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, urea scarcity in jalgaon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे\nनेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nखते मागील दोन तीन दिवसांत अनेक कंपन्यांनी पाठविली आहे. जेथे टंचाई आहे तेथे ती पोचविण्याची कार्यवाही झाली आहे. पण मोठी टंचाई कुठेही नाही. युरियाही पुरेशा प्रमाणात मिळाला आहे.\n- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.\nजळगाव ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला पाऊस झाल्याने सरळ खतांची मागणी वाढली आहे. परंतु युरिया पुरेशा प्रमाणात मिळत नाही. शिवाय अनेक खत विक्रेते ई-पॉसचा वापर करीत नाहीत. तसेच जादा दरात युरियाची विक्री करीत असल्याचे प्रकार सुरू आहेत. गरज असते त्या वेळी नेमका युरिया उपलब्ध होत नाहीत, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.\nजिल्ह्यात सुमारे १००० खत विक्रेते आहेत. यातील सर्वांनाच ई-पॉस मशिनचे वितरण केले आहे. या मशिनमध्ये खते विक्रीची नोंद करून विक्री बंधनकारक आहे. याच मशिनमधून आलेले बिलही शेतकऱ्यांना द्यायच्या सूचना आहेत. परंतु जळगाव, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, चोपडा, रावेर, यावल भागात अनेक खत विक्रेते फक्त प्रयोग म्हणून या मशिनचा वापर करतात.\nपाच-दहा व्यवहार या मशिनचा वापर करून करतात. परंतु एरवी सर्रास खतांची विक्री करून पुस्तकातील पावत्यांच्या स्वरूपातील बिल शेतकऱ्यांना दिले जात आहे. युरियावर जामनेर, चाळीसगाव, अमळनेर भागात लिंकिंग सुरू आहे. १० गोण्यांवर एक ३०० ते ४०० रुपयांचे विद्राव्य खत किंवा इतर अन्नद्रव्ये शेतकऱ्यांच्या माथी मारतात.\nयुरिया वाहतुकीसाठी काही ठिकाणी पाच रुपये, काही ठिकाणी दहा तर रावेर, चाळीसगाव, अमळनेरसाठी १५ रुपयांपर्यंत खर्च येतो. या भागात हे वाहतूक भाडे शेतकऱ्यांकडून वसूल केले जात आहे. बिलावर मात्र त्याची नोंद नसते. जिल्ह्यात काही कंपन्यांनी खतपुरवठा केला आहे. परंतु ग्रामीण भागापर्यंत अजून पुरेसा युरिया पोचला नाही. युरियाचा ५० टक्केच पुरवठा झाल्याची माहिती आहे, तर संयुक्त खतांचा मिळून ६४ टक्‍क्‍यांपर्यंत पुरवठा झाला आहे. सुपर फॉस्फेट, पोटॅशचा पुरवठा ५० टक्‍क्‍यांवर झाला आहे, अशी माहिती मिळाली.\nखत युरिया जिल्हा परिषद ऊस पाऊस खत विक्रेते चाळीसगाव\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/5901-thanes-broadband-internet-speed-connection-low-than-mumbai", "date_download": "2018-11-20T11:29:04Z", "digest": "sha1:IUUOIJLNROVAX7RYYJ5FRLHCEZK6OU5E", "length": 6377, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मुंबईत ब्रॉडबँड इंटनेटचा वेग इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत कमी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबईत ब्रॉडबँड इंटनेटचा वेग इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत कमी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nदेशातील अडीच लाख गावे ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून इंटरनेटशी जोडण्यासाठी सरकारी पातळीवरून विशेष प्रयत्न केले जात असतानाच देशातील आर्थिक राजधानीत मात्र ब्रॉडबँड इंटनेटचा वेग इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत कमी आहे.\nया वेगाला राज्यातील ठाणे जिल्ह्यानेही मागे टाकले आहे.\nमुंबईत ब्रॉडबँड इंटरनेटचा वेग सरासरी १२.०६ एमबीपीएस इतकाच मिळतो आहे. तर, ठाण्यात हा वेग १३.६० इतका मिळतो आहे.\nराज्यातील शहरांमधील इंटरनेटच्या वेगात ठाण्याने बाजी मारली आहे. या यादीत देशभरात चेन्नईने बाजी मारली असून तेथे सरासरी २७.७ एमबीपीएस इतक्या वेगाने इंटरनेट उपलब्ध होत आहे.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Central-Environment-Department-approves-Sonavade-Ghat-road-says-Vaibhav-Naik/", "date_download": "2018-11-20T11:26:16Z", "digest": "sha1:6TJ46BPMD67ARD5NLXWJMMDRNW3OVC35", "length": 7366, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोनवडे घाटमार्गाला केंद्रीय पर्यावरण खात्याचा हिरवा कंदील : वैभव नाईक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सोनवडे घाटमार्गाला केंद्रीय पर्यावरण खात्याचा हिरवा कंदील : वैभव नाईक\nसोनवडे घाटमार्गाला केंद्रीय पर्यावरण खात्याचा हिरवा कंदील : वैभव नाईक\nकोल्हापूर आणि कोकण जोडणार्‍या सोनवडे घाटमार्गाची अलिकडेच केंद्रीय पर्यावरण खात्याच्या तज्ञांनी पाहणी केली होती. पाहणीनंतर या घाटासंबंधी अलिकडेच दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत या घाटमार्गाला पर्यावरण खात्याचा अंतिम दाखला देण्याबाबत तज्ज्ञांच्या समितीने सकारात्मकता दर्शविली आहे. लवकरच हा दाखला सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त होणार आहे. केंद्रीय पर्यावरण खात्याच्या या सकारात्मक भूमिकेमुळे सोनवडे घाटमार्गाच्या कामाला गती मिळेल, अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली.\nगतवर्षी केंद्रीय वन आणि वन्यजीव विभागाने सोनवडे घाटमार्गाच्या वनेत्तर कामाला तत्वता मान्यता देताना 35 अटी घातल्या होत्या. त्यामध्ये वन्यजीवांच्या सुरक्षेविषयी कोणत्या उपाययोजना आखल्या जाणार आहेत, हवा, पाणी, आवाज, प्रदूषण होणार नाही याची दक्षता त्याचबरोबर केंद्रीय पर्यावरण खात्याचा दाखला या घाटमार्गाला मिळणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाने आवाज, हवा आणि पाण्याचे प्रदुषण होणार नाही यासाठी काही सॅम्पलही घेतले होते. तसेच इतर बाबींचीही पूर्तता केली होती. तर केंद्रीय पर्यावरण खात्याचा दाखला मिळावा या करिता खा. विनायक राऊत आणि आ. वैभव नाईक हे सातत्याने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरावा करत होते.\nत्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आणि अलिकडेच केंद्रीय पर्यावरण खात्याची सहा जणांची तज्ञांची टीम सोनवडे घाटमार्गाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आली होती. या समितीची दिल्लीत त्यानंतर बैठक झाली. या बैठकीत या घाटमार्गाला पर्यावरण खात्याचा ‘ना हरकत दाखला’ देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच हा दाखला सा. बां. विभागाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे सोनवडे घाटमार्गाच्या कामाला गती मिळेल, असा विश्‍वास आ. वैभव नाईक यांनी व्यक्त केला.\nयाबाबत सा. बां. विभागाचे सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता श्री. बच्चे यांच्याशी संपर्क साधला असता, सोनवडे घाटमार्गाच्या अलायमेंटला सा. बां. विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी मान्यता दिली आहे. आम्ही अंतिम अंदाजपत्रक करण्यास घेतले आहे, असे सांगितले. तर कोल्हापूर विभागाचे उपअभियंता श्री. इंगवले यांनीही केंद्रीय पर्यावरण खात्याच्या समितीने पर्यावरणाचा ना हरकत दाखला देण्याबाबत सकारात्मकता दर्शविल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/criminal-arrested-in-pimpri/", "date_download": "2018-11-20T11:55:08Z", "digest": "sha1:5XBNWPVQOHZJM6Y3PCZEC7VKXDJN7F5L", "length": 3757, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nपिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nविनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी निगडी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला सापळा रचून अटक केली. रात्री आकाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सागर उर्फ एसपी अनुनाथ पोटभरे ( २९,रा.मोरेवस्ती,चिखली) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर देहूरोड व निगडी पोलिस ठाण्यात खून, मारहाण अशा एकूण सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.\nरात्री हद्दीत गस्त घालत असताना तपास पथकाचे कर्मचारी संदीप पाटील यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार पोटभरे मोरेवस्तीतील टॉवर लाईन चौकात आला असून त्याच्या कंबरेला गावठी पिस्तुल आहे. त्यांनी तात्काळ जाऊन त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली. निगडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.\n१९८४ शिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखांचे अर्थसहाय्य\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nस्वीकृत नगरसेवक अतुल चव्हाण यांचा राजीनामा\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Thirty-four-million-people-in-India-are-thalesamiaa/", "date_download": "2018-11-20T11:41:59Z", "digest": "sha1:Y5UHABIWTGPPMIBUGYJIZG227WWOCVXC", "length": 7455, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भारतात चार कोटी जनता थॅलेसेमियाग्रस्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › भारतात चार कोटी जनता थॅलेसेमियाग्रस्त\nभारतात चार कोटी जनता थॅलेसेमियाग्रस्त\nसोलापूर : इरफान शेख\nभारतामध्ये चार कोटींपर्यंत जनता थॅलेसेमिया आजारने ग्रस्त आहे. दरवर्षी हजारांहून बालके थॅलेसेमिया मेजर हे आजार घेऊन जन्म घेत आहेत.सोलापुरातसुध्दा थॅलेसेमिया मेजर आजाराने ग्रस्त असलेल्या 250 रुग्णांची नोंद रक्तपेढीमध्ये झालेली आहे. आई व वडिलांच्या रक्तामध्ये थॅलेसेमिया आजाराची वाहतका असेल तर पुढच्या पिढीलासुध्दा थॅलेसेमिया मेजर हा आजार होतो.\nथॅलेसेमिया हा एकप्रकारचा अ‍ॅनेमिया आहे. थॅलेसेमिया आजाराची वाहकता असललेली व्यक्ती सर्वसाधारण आयुष्य जगत असते.परंतु जेव्हा दोन थॅलेसेमिया वाहकता असलेल्या स्त्री-पुरुषाचे लग्न होते तेव्हा त्यांच्या होणार्‍या बालकांमध्ये थॅलेसेमिया मेजर हा आजार निर्माण होतो. थॅलेसेमिया मेजर आजाराने ग्रस्त व्यक्तीला दर 20 ते 25 दिवसांनी शरीरातील पूर्ण रक्त बदलावे लागते.\nथॅलेसेमिया मेजर आजाराने ग्रस्त रुग्ण आयुष्यभर रक्तसंक्रमणावर अवलंबून असतो. थॅलेसेमिया मेजर आजारग्रस्त रुग्णांच्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढत जाते व ते कमी करण्यासाठी आयर्न-चिलेशन थेरेपी घ्यावी लागते. बदललेल्या लोहप्रमाणामुळे लिव्हर, प्लिहा, थॉयरॉईड यासारख्या अवयवांवर परिणाम होऊ लागतो. शरीराची वाढ खुंटते, हाडे विकृत होतात.प्लिहा मोठी होत जाते. बर्‍याचदा ती काढण्यासाटी शस्त्रक्रिया करावी लागते. या सर्व प्रकारांमुळे आयुष्यमान कमी होते.\nथॅलेसेमिया मेजर या आजाराला एकच उपाय म्हणजे ‘बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट’ होय जे अत्यंत खर्चिक आहे. एखाद्या गरीब रुग्णास परवडण्यासारखे नाही. थॅलेसेमिया आजाराची वाहकता शोधून काढता येऊ शकते. ‘हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस’ या तपासणीद्वारे अत्यंत अल्पदरात निदान होऊ शकते.\nप्रत्येक विवाहपूर्व मुलाने व मुलीने विवाहाअगोदर ही तपासणी करुन थॅलेसेमिया मायनर आजाराची तपासणी करुन घ्यावी. ज्यामुळे पुढच्या पिढीला थॅलेसेमिया मेजर हा आजार होऊ शकणार नाही. दोन थॅलेसेमिया वाहकता असलेल्या जोडप्यांचे विवाह रोखले पाहिजेत. प्रसूतीपूर्व तपासणी (एएनसी स्क्रनिंग) हा एक मार्ग आहे.प्रत्येक गरोदरस्त्रीची गर्भधारणेच्या पहिल्या दोन ते अडीच महिन्यात ही तपासणी आवश्यक आहे. जर गरोदर स्त्रीच्या रक्तामध्ये थॅलेसेमिया वाहकता असेल व पतीच्या रक्तामध्ये वाहकता असेल तर ही सर्व तपासणी करुन गर्भवती स्त्रीवर योग्य औषधोपचार करुन थॅलेसेमिया मेजर आजार टाळता येऊ शकतो.\nथॅलेसेमिया मेजर आजारग्रस्त रुग्णांस दर दोन आठवड्यांनी किंवा एक महिन्याने रक्तपुरवठा न केल्यास मृत्यू अटळ आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/top-10-bronze+cameras-price-list.html", "date_download": "2018-11-20T11:49:18Z", "digest": "sha1:6T5GPF57Y7LDWTLQUOG3A2TIMZLGSE5C", "length": 11897, "nlines": 265, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 ब्रॉंझ कॅमेरास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 ब्रॉंझ कॅमेरास Indiaकिंमत\nशीर्ष 10 ब्रॉंझ कॅमेरास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 ब्रॉंझ कॅमेरास म्हणून 20 Nov 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग ब्रॉंझ कॅमेरास India मध्ये निकॉन कूलपिक्स स्४१५० पॉईंट & शूट कॅमेरा ब्रॉंझ Rs. 7,950 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nनिकॉन कूलपिक्स स्४१५० पॉईंट & शूट कॅमेरा ब्रॉंझ\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14 Megapixels\nनिकॉन द५२०० विथ 18 ५५म्म लेन्स ब्रॉंझ\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 inch inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24.1 Megapixels MP\nनिकॉन कूलपिक्स ल८१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्रॉंझ\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.1 MP\nनिकॉन कूलपिक्स ल१२० ब्रॉंझ\nनिकॉन कूलपिक्स स्४००० ब्रॉंझ\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/tag/jobs/", "date_download": "2018-11-20T11:26:45Z", "digest": "sha1:ZUPHOI2X6M2KMTCHFF5IPHTWGXJKE44S", "length": 8871, "nlines": 193, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "jobs | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nरेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागा\nरेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागा रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड…\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागा\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [Tribal Research and…\nवर्धा पोलीस [Wardha Police] विभागामार्फत ‘पोलिस शिपाई’ पदांच्या ५६ जागा\nवर्धा पोलीस [Wardha Police] विभागामार्फत ‘पोलिस शिपाई’ पदांच्या ५६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/famous-porn-stars-who-committed-suicide-5977524.html", "date_download": "2018-11-20T11:42:39Z", "digest": "sha1:TJX3H2FDI6DLVOSJCJAWZQBZ6DWZH75U", "length": 12595, "nlines": 186, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Famous Porn Stars Who Committed Suicide | 10 पोर्न स्टार्स: कुणी वयाच्या 32 व्या तर कुणी 21 वर्षी केले Suicide, ही होती कारणे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n10 पोर्न स्टार्स: कुणी वयाच्या 32 व्या तर कुणी 21 वर्षी केले Suicide, ही होती कारणे\nया इंडस्ट्रीत काम करणा-या अनेक जणींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.\nवेस्टर्न कंट्रीजमध्ये पोर्न हा बिझनेस खूप यशस्वी आहे. मात्र या इंडस्ट्रीशी निगडीत एक सत्य म्हणजे, या इंडस्ट्रीत काम करणा-या अनेक जणींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. यामागची कारणे वेगवेगळी आहेत. या पॅकेजमधून एक नजर टाकुयात, अशाच काही पोर्न स्टार्सवर ज्यांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली. कुणी वयाच्या 32 व्या तर कुणी 21 व्या वर्षी उचलले टोकाचे पाऊल...\nफ्रान्सच्या या पोर्न स्टारने वयाच्या 17 व्या वर्षी सेक्सचा पहिल्यांदा अनुभव घेतला होता. त्यानंतर तिने अनेक पोर्न सिनेमांमध्ये काम केले. वयाच्या 32 व्या वर्षी करेनने पेरिसमध्ये तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या अपार्टमेंटमधअये अल्कोहोलचा ओवरडोज घेऊन आत्महत्या केली होती.\nशोना ग्रांट अमेरिकन न्यूड मॉडेल आणि पोर्न स्टार म्हणून प्रसिद्ध होती. 1963 साली कॅलिफोर्नियात जन्मलेल्या शोनाने मार्च 1984 मध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. तिच्या पार्टनरला अटक झाल्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले होते. दोन वर्षांच्या करिअरमध्ये शोनाने 30 हून अधिक पोर्न सिनेमांमध्ये काम केले होते. त्याकाळा तिने 100000 डॉलरची कमाई केली होती.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या अशाच आणखी काही पोर्न स्टार्सविषयी...\n31 जुलै 2002 च्या संध्याकाळी पाचच्या सुमारास पॉलिनने तिच्या अपार्टमेंटच्या 24 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. तिने तिच्या सुसाइड नोटमध्ये डिप्रेशनमुळे हे पाऊल उचलत असल्याचे नमूद करुन ठेवले होते.\n29 डिसेंबर 2002 रोजी जन्मलेल्या या प्रसिद्ध पोर्न अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला होता. अद्याप तिच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.\n7 नोव्हेंबर 1964 रोजी जन्मलेली 34 वर्षीय डाना 8 मे 1999 रोजी कार पार्किंगमध्ये संदिग्धावस्थेत मृत आढळून आली होती. पोस्टमार्टममध्ये ड्रग्सच्या ओवरडोजमुळे तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. 1992 साली व्हिडिओ गेममध्ये झळकणारी डाना पहिली अभिनेत्री होती. डानाचा अनेकांनी पोर्न अॅक्ट्रेस म्हणून स्वीकार करण्यास नकार दिला होता.\n19 जुलै 2008 रोजी या अॅक्ट्रेसने आत्महत्या केली होती. तिने टाइलेनॉल नावाच्या ड्रगच्या ओवरडोज घेतला होता. त्यामुळे तिला हृद्यविकाराचा झटका आला होता. त्यामुळे अकाली तिचा मृत्यू झाला.\n12 मार्च 2009 रोजी या पोर्न अॅक्ट्रेसचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. मात्र पोलिसांना तिचे सुसाइड नोट आणि तिच्या शरीरात ड्रग्सचा ओवरडोज आढळला होता.\nअॅलेक्स अमेरिकन पोर्न स्टार होती. तिने 166 पोर्न फिल्म्समध्ये काम केले होते. 1995 साली वयाच्या 31 व्या वर्षी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह कॅलिफोर्नियात आढळला होता.\nमेगन अमेरिकेची सुपरस्टार आणि अॅडल्ट व्हिडिओजची अॅक्ट्रेस होती. 1990 साली वयाच्या 26 वर्षी कॅलिफोर्नियास्थित तिच्या घरी ती मृतावस्थेत आढळून आली होती. तिने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.\nओहियोमध्ये 19 डिसेंबर 2010 रोजी वयाच्या 35 व्या वर्षी वायोलेटचा मृत्यू झाला होता. वायोलेटने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 1 जुलै 1975 रोजी क्लीवलँड ओहियोमध्ये तिचा जन्म झाला होता. फराह डान हे तिचे खरे नाव होते. अॅडल्ट वेबसाइट बिग नॅचुरल्ससाठी वयाच्या 32 व्या वर्षी तिने पहिले हार्डकोर शूट केले होते.\n41 वर्षीय या पोर्न अॅक्ट्रेसचा 17 सप्टेंबर 2000 रोजी हेरोईनच्या ओवरडोजमुळे मृत्यू झाला होता. डॉक्टर आणि पोलिसांच्या मते, तिने आत्महत्या केली नव्हती, तर हेरोइनच्या ओवरडोजमुळे तिची प्राणज्योत मालवली होती.\nस्पायडर मॅन, हल्क या सुपरहिरोच्या पात्रांची निर्मिती करणारे स्टेन ली यांचे निधन, दीर्घकाळापासून होते आजारी\n​जेव्हा हिंदीत डब झाल्या या हॉलिवूड मुव्हीज, समोर आले असे विचित्र Titles\nहॉटेलात वेट्रेस होती, चपलांच्या दुकानातही काम केले; अभिनय केला तर थेट सुपरस्टारच झाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/hit-list-gauri-lankesh-murder-case-police-recover-diary-suspects-girish-karnads-name-on-top-lankesh-second-297519.html", "date_download": "2018-11-20T11:55:34Z", "digest": "sha1:CBQHF4Y4L2Q2F5YB3G2JWGURETP7C7ZD", "length": 13582, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गौरी लंकेश हत्या प्रकरण : 'हिट लिस्ट'वर पहिलं नाव गिरीश कर्नाडांचं", "raw_content": "\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nगौरी लंकेश हत्या प्रकरण : 'हिट लिस्ट'वर पहिलं नाव गिरीश कर्नाडांचं\nसंशयिताकडून डायरी मिळाली असून त्यात काही मान्यवरांची नावं आहेत. त्यात गिरीष कर्नाड क्रमांक एकवर असून गौरी लंकेश यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.\nबंगळूरू,ता.26 जुलै : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी एसआयटीने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. सुरेश असं त्याचं नाव असून हल्ल्याचा संशय असलेल्या परशुराम वाघमारे आणि त्यांच्या सहकार्यांना त्याने भाड्याने घरं उपलब्ध करून दिलं होत असा पोलीसांचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलीसांनी धक्कादायक खुलासाही केला आहे. अटकेतील एका आरोपीकडून एक डायरी मिळाली असून त्यात काही मान्यवरांची नावं आहेत. त्यात गिरीष कर्नाड क्रमांक एकवर असून गौरी लंकेश यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही यादी देवनागरीत लिहिली असून त्यात साहित्यिक बी.टी. ललिता नाईक, निदुम्मिदी मठाचे पुजारी वीरभद्र चन्नामलाल स्वामी आणि पुरोगमी कार्यकर्ते व्दारकनाथ यांचा समावेश आहे.\nमाझ्या टेबलावर फाईल असती,तर मीच आरक्षण दिलं असतं -पंकजा मुंडे\nमराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनामा\nहे सर्व मान्यवर डाव्या विचारांचे, पुरोगमी चळवळीचे असून कट्टरतावाद्यांवर त्यांनी सातत्याने टीका केली होती. या सर्व मान्यवरांना संपवण्याचा डाव होता अशी माहितीही पोलीसांनी दिली आहे.\nगौरी लंकेश हत्या प्रकरणात आत्तापर्यंत 11 जणांना पोलीसांनी अटक केलीय. गुरूवारी अटक केलेला आरोपी सुरेश हा 36 वर्षांचा असून तुमकूरचा रहिवासी आहे.\nशिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांना उद्धव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्री जवळचे - रवी राणा\n'मराठी' तरूणांनो जीव गमावू नका, तुमची वाट पाहणारं घरी कुणीतरी आहे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: (एसआयटी)Gauri Lankeshgirish-karnadshit-listSITगिरीष कर्नाडगौरी लंकेशहिट लीस्ट\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nछत्तीसगडमध्ये अखेरच्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात, १२ लाख पोलीस तैनात\nया आहेत आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-197265.html", "date_download": "2018-11-20T11:21:55Z", "digest": "sha1:GTF3MQN6NCC4F5PE4G2JIJCKBDWNFIKG", "length": 11423, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंतप्रधान मोदींनी घेतली पुतीन यांची भेट, हेलिकॉप्टरचा मुद्दा केला उपस्थित", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nपंतप्रधान मोदींनी घेतली पुतीन यांची भेट, हेलिकॉप्टरचा मुद्दा केला उपस्थित\n24 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौर्‍यावर आहे. बुधवारी रात्री त्यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली आणि व्दिपक्षीय मुद्यांवर चर्चा केली.\nरशिया पाकिस्तानला काही लढाऊ हेलिकॉप्टर देण्याची शक्यता आहे. त्यावर भारतानं चिंता व्यक्त केली असून तो मुद्दाही पंतप्रधान उपस्थित केलाय.\nतर पुतीन यांनी पंतप्रधानांसाठी खास मेजवानीचं आयोजन केलं होतं. आज भारत-रशियाची वार्षिक शिखर परिषद होणार आहे. दोन्ही देशांमध्ये महत्वाच्या संरक्षण करारांवर स्वाक्षर्‍या होण्याची चिन्हं आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: PMPM narendra modirussiyaपंतप्रधान नरेंद्र मोदीरशिया\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\n'हा' अभिनेता आहे सई ताम्हणकरचा नवा बॉयफ्रेंड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%AA/", "date_download": "2018-11-20T11:52:30Z", "digest": "sha1:ZIDAQ3K6SB3TA5VT3TINQG73BLTQNPY5", "length": 8647, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फुटबाॅल वर्ल्डकप- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nFIFA WORLD CUP 2018 : फ्रान्सची आॅस्ट्रेलियावर 2-1नं मात\nफिफा वर्ल्डकप स्पर्धेत 'क' गटातील बलाढ्य फ्रान्सनं ऑस्ट्रेलियाला 2-1 असं पराभूत करत विजयी सलामी दिलीय.\nफुटबाॅल वर्ल्डकपला सचिनच्या शुभेच्छा\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F/", "date_download": "2018-11-20T11:33:54Z", "digest": "sha1:G6BCPIUP2D3D4Q7RZYOTFMBFWLOR7FA4", "length": 11215, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "यूपीए- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nएअरसेल-मॅक्सिस प्रकरणी चिदंबरम यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल\nयाआधी ईडीने माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन आणि त्यांचा भाऊ कलानिधी मारन यांच्यासह इतर जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.\nसेवाग्राममध्ये नाही तर सेवा संघ कार्यालयात होणार काँग्रेसची कार्यकारिणी बैठक\nकाँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार\nगांधी जयंतीला सेवाग्राममध्ये काँग्रेस कार्यकारणीची बैठक, सोनिया गांधीही राहणार उपस्थित\nपेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतींवर लवकरच तोडगा काढू - अमित शहा\nइंधनाचे दर काँग्रेसच्या काळात वाढले की मोदी सरकारच्या , हे आहे सत्य\n,लोकांचं लक्ष वळवण्यासाठी विचारवंतांना अटक-चिदंबरम\nIndependence Day 2018: २०१३ सारखं काम करत राहिलो तर १०० वर्ष लागतील, मोदींनी भाजप- काँग्रेस सरकारची केली तुलना\nपटकथा लेखक ते मुख्यमंत्री, करुणानिधींचा जीवनप्रवास\nएका पर्वाचा अस्त, एम. करूणानिधी यांचं निधन\nपंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\nआणि म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती नाही तर राज्यपाल राजवट लागू होते \nजुन्या पोस्टमुळे अक्षय कुमार झाला ट्रोल, गपचूप ट्विट केलं डिलीट\nPhotos : इटलीत रंगलेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्यात का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/murder-love-story/", "date_download": "2018-11-20T12:22:39Z", "digest": "sha1:N2I6AA3PA5XW432YBOOXPLIQO6IFASFQ", "length": 8734, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Murder Love Story- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'माझ्या पृथ्वीला सांभाळा' : सुपरहीरोंच्या जनकाला राज ठाकरेंनी वाहिली अनोखी आदरांजली\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nपुण्यात प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या, धडापासून शीर केलं वेगळं\nप्रेमसंबंधातून उमेश इंगळे या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तींनी उमेशची हत्या केल्यानंतर त्याचं शीर धडापासून वेगळं केलं.\n'माझ्या पृथ्वीला सांभाळा' : सुपरहीरोंच्या जनकाला राज ठाकरेंनी वाहिली अनोखी आदरांजली\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-20T11:22:18Z", "digest": "sha1:5SLJUCNLK3ZVJ7JXY3D3W67DOQJVW3I4", "length": 12030, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अल्पवयीनांमधील वाढती व्यसनाधीनता(भाग एक) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअल्पवयीनांमधील वाढती व्यसनाधीनता(भाग एक)\nमृणाल घोळे – मापुस्कर\nआजच्या या धकाधकीच्या व विज्ञानक्षम काळात अल्पवयीन मुलांमधील व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढताना दिसून येत आहे. व्यसनाधीनता म्हणजे एखाद्या पदार्थाच्या अथवा गोष्टीच्या आत्यंतिक आहारी जाणे होय. आजच्या काळामध्ये जग हे अधिकाधिक प्रगतमय होत चालले आहे; परंतु त्याचबरोबर व्यक्तींमधील सहनशक्ती, आत्मशक्ती या सर्व गोष्टींचा ऱ्हास होताना दिसून येत आहे.\nलहान मुलांमधील व्यसनाधीनता वाढण्याची बरीच कारणे आहेत. व्यसनाधीनता ही दारिद्य्र रेषेखालील मुलांमध्येच नाही, तर धनिक कुटुंबातील मुलांमध्ये देखील अधिकाधिक दिसून येते. दारिद्य्र रेषेखालील मुले ज्या ठिकाणी वास्तव्यास असतात, तेथील जीवनशैली खूप वेगळी असते. उदा. आई ही काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असते तर बहुतांशी अशा परिस्थितीत वडील हे मद्यपान करून घरातील बायका-मुलींना मारहाण करीत असतात. त्यामुळे स्वतःच्या घरीच हे चित्र बघावयास मिळत असेल तर अल्पवयातील मुलांच्या मानसिकतेवर त्याचे गंभीर परिणाम होतात.\nत्यांची मानसिकता अशी होते की, आपले वडील व्यसन करीत आहेत, तर आपणही करून बघावे व उत्सुकतेपोटी मद्यपान केल्यानंतर त्यात हळूहळू वाढ होऊन व्यसन करणे, ही गोष्ट सवयीची होते, त्याचबरोबर घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे आलेला ताण देखील मद्यपान केल्याने कमी होतो हे लक्षात आल्यावर, ही मुले जास्त प्रमाणात व्यसनांच्या आधीन होतात.\nधनिक कुटुंबातील मुलांच्या अडचणी या तर आणखीनच निराळ्या असतात. त्यांना कुटुंबीयांकडून हव्या असलेल्या सर्व गोष्टी अगदी सहज प्राप्त होत असतात व पैसेदेखील खूपच सोप्या पद्धतीने मिळतात. त्याचबरोबर आई-वडील बहुतांशी कामाच्या व्यापात गर्क झालेले असतात. त्यामुळे त्यांचे अनावधानाने मुलांकडे दुर्लक्षच होते. म्हणून आपला एकटेपणा कमी करण्यासाठी तर कधी बाह्यपरिस्थितीकडे आकर्षित होऊन ही मुले व्यसनाधीनतेकडे वळतात.\nतसेच या मुलांचे व्यसनाधीनतेकडे वळण्याचे खूप महत्त्वाचे कारण म्हणजे मित्र परिवारात जर कोणी व्यसन करणारे असतील तर मित्रांकडून मद्यपानासाठी तसेच इतरही अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी उद्युक्त केले जाते तर कधी, ‘आपला मित्र व्यसन करतो आणि आपण करत नाही; म्हणजे आपण कोठेतरी त्याच्यापेक्षा कमी आहोत,’ या भावनेने ही मुले व्यसन करू लागतात. कधीकाळी मजा म्हणून केलेल्या गोष्टींच्या सेवनाचे रूपांतर व्यसनाधीनतेमध्ये कधी होते ते या मुलांना उमगत नाही. अल्पवयीन अथवा तरुण्यावस्थेतील मुलांमध्ये खूप वेगवेगळ्या पदार्थांचे व्यसन असलेले आढळून येते. त्यामध्ये अगदी देशी दारूपासून अफूची विविध रूपे व त्याचबरोबर व्हाईटनर, नेलपेंट रिमूव्हर, फेविबॉण्ड, थिनर, गुटखा, भांग, पेट्रोल इत्यादींचा समावेश होतो. तर बहुतांशी शाळकरी मुलींमध्ये भाजकी माती खाण्याचेही व्यसन दिसून येते.\nव्यसनांमुळे मुलांमध्ये हिंस्त्र भावना व गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. व्यसन करायला मिळावे व त्यासाठी पैशांची नड भागली जावी यासाठी ही मुले चोऱ्या व घरफोड्यांपासून खुनापर्यंत कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे समाजातील गुन्हेगारीचे प्रमाणदेखील वाढत चालले आहे. तसेच अमली पदार्थांच्या अतिसेवनाने या मुलांमध्ये मानसिक आजार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंगमनेर : घारगावमध्ये चोरी; ५४ हजारांचा ऐवज घेऊन चोरट्यांचा पोबारा\nNext articleनवनाथ गाढवे यांना आदर्श लिपीक पुरस्कार जाहीर\nजाणून घ्या तांदूळजाचे (चवराई भाजी) औषधी उपयोग\nनाळेतील रक्‍तामधल्या मूळ पेशी : अम्बिलिकल कॉर्ड ब्लड स्टेम सेल्स\n मग ‘हे’ आसन करून पहाच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%82/", "date_download": "2018-11-20T11:06:42Z", "digest": "sha1:WSGLREW3WUMHKDKSQ2DBC5IEOPAPYXIJ", "length": 6672, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जान्हवी पोहोचली भन्साळींच्या ऑफिसमध्ये | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजान्हवी पोहोचली भन्साळींच्या ऑफिसमध्ये\nअभिनेत्री जान्हवी कपूर सध्या धडक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतेच तिचे इशान खट्टरसोबतचे शूटिंगचे फोटो व्हायरल झाले होते. याच दरम्यान जान्हवीने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची भेट घेतली आहे.\nजान्हवी आणि खुशी कपूरने भन्साळी यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. ही मिटिंग कदाचित जान्हवीच्या पुढच्या प्रोजेक्‍ट संदर्भात असू शकते, अशी चर्चा सुरू आहे. जान्हवी सध्या धडकच्या कामात व्यस्त आहे. याशिवाय तिच्याकडे सध्या कोणताच प्रोजेक्‍ट नाही. यामुळे तिची ही भेट तिच्या आगामी चित्रपटाचा इशारा देते आहे. मात्र अजूनपर्यंत तरी जान्हवीने कोणताच नवा प्रोजेक्‍ट साईन केलेला नाही. परंतु, ती भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात असण्याची शक्‍यता आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनवज्योतसिंग सिद्धू प्राप्तीकर विभागाच्या कचाट्यात…\nNext articleमराठा समाजाची 7 एप्रिलला कोल्हापुरात गोलमेज परिषद\nमुळशी पॅटर्न चित्रपटाच्या दिग्दर्शकास मारहाण\nगॅट मॅट सिनेमानिमित्य अवधूत गुप्ते यांच्याशी केलेली खास बातचीत \n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nबाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही\nआयुष्मान खुरानाच्या लग्नाचा वाढदिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-20T12:03:20Z", "digest": "sha1:47FUVRGZE6HV22F5OPIWQI4KRM7BMAFB", "length": 7746, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विराट कोहलीकडून मुंबईतील आलिशान घराचा व्यवहार रद्द | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविराट कोहलीकडून मुंबईतील आलिशान घराचा व्यवहार रद्द\nमुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने मुंबईच्या वरळीमधल्या आलिशान घराचा व्यवहार रद्द केला असल्याचे सांगण्यात येत आहे. विराट हे घर आपल्या मनाप्रमाणे तयार करत होता. पण आता हे घर खरेदी करण्याचा विचार त्याने बदलल्याचे वृत्त समोर आहे.\nविराट कोहलीने 2016 मध्ये ओमकार रिअल्टर्स अँड डेव्हलपर्सच्या ओमकार 1973 प्रोजेक्टमधील 34 कोटी रुपयांचे आलिशान घर खरेदी केले होते. टॉवर Cच्या 35 व्या मजल्यावरील या 7000 चौरस फुटांच्या फ्लॅटमध्ये सुपर लक्झरियस सुविधा असाव्यात, असे विराटची इच्छा होती. या घरासाठी चार गाड्यांचे पार्किंगही होते. परंतु आता हे घर खरेदी करण्यात त्याला इंटरेस्ट नसल्याचे समोर आले आहे.\nया घराचे बांधकाम अद्याप सुरु आहे. या फ्लॅटचा व्यवहार तीन दिवसांपूर्वी अर्थात 20 मार्च रोजी रद्द करण्यात आला आहे. प्रॉपर्टी मार्केटच्या सूत्रांच्या माहितीनुसार, विराट आता एक पेंटहाऊस शोधत आहे. वांद्रे आणि वर्सोवा या ठिकाणी अशाप्रकारचे घर खरेदी करण्याचा विराट कोहलीचा प्रयत्न आहे. विराट सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत वरळीमध्ये भाड्याने राहत आहे. वरळीत भाड्यावर घेतलेल्या घरासाठी कोहली महिन्याकाठी 15 लाख रुपये मोजत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुण्याचे पाणी कमी होणार नाही : किरण गित्ते\nNext articleशारीरिक व मानसिक प्रगतीसाठी त्रिबंधात्मक प्राणायाम\nमहिला टी20 क्रिकेट विश्वचषक : उपांत्य फेरीत ‘भारत-इंग्लंड’ आमने सामने\nजागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धा : मेरी कोमची उपांत्य फेरीत धडक\nपाकिस्तान क्रिकेट बोर्डावर बीसीसीआयचा मोठा विजय, आयसीसीने पीसीबीची याचिका फेटाळली\n#INDvAUS T20 : पहिल्या सामन्यासाठी भारताचा 12 खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर\nविराट शांत राहिला तर नवलच – कमिन्स\nभारत ‘अ’ वि. न्यूझीलंड ‘अ’ कसोटी सामना अनिर्णित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/marathi-news?start=234", "date_download": "2018-11-20T11:08:08Z", "digest": "sha1:SG2NWVVZZ26Y5M6DRRPXY7LJPTOIMHEP", "length": 5207, "nlines": 164, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "News - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहाबळेश्वरला जाताय... आधी 'ही' बातमी वाचा\nअखेर151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर\nसर्वसामान्यांची दिवाळी होणार 'अशी' गोडगोड\nऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मेगाब्लॉकचा फटका\nबचतगटांच्या महिला थेट अमेरिकेतील 'फेसबुक', 'व्हॉट्सअॅप'च्या कार्यालयात\nमुलानेच केली आईची हत्या, घरातच जाळला मृतदेह\nबुलढाण्यात फटाक्यामुळे 6 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू\nमाधुरी पाठोपाठ आता संजूचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण\n'स्टेच्यू आॅफ युनिटी'चा शिल्पकार मराठमोळा; पाटीवर मराठी भाषेलाच वगळले\nदिवाळीत फक्त 2 तासच फोडता येणार फटाके\n'हे' आहेत रडण्याचे फायदे\nअनुपम खेर यांचा FTIIच्या अध्यक्षपदाचा राजीनामा\n#StatueOfUnity Live: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं मोदींच्या हस्ते लोकार्पण\n'वडिलांचं स्मारक बांधलं नाही आणि चालले राम मंदिर बांधायला'- नारायण राणे\nवडिलांना हौदात सापडल्या आपल्या चिमुकल्या 'या' अवस्थेत\nअभिनेत्री श्वेता साळवे बोल्ड फोटोमुळे झाली ट्रोल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/haircut-agitation-95-eps-pensioners-125463", "date_download": "2018-11-20T12:48:48Z", "digest": "sha1:UOKEJBMRTHMCT67WC5FP4OPLAKSBGZAF", "length": 8355, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "haircut agitation of 95 eps pensioners ईपीएस 95 निवृत कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन | eSakal", "raw_content": "\nईपीएस 95 निवृत कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन\nशुक्रवार, 22 जून 2018\nपरभणी : ईपीएस 1995 निवृत कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्था, अखिल भारतीय ईपीएस 1995 संघर्ष समितीने मासिक पेन्शन वाढीच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता.22) परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करुन लाक्षणीक उपोषण केले.\nपरभणी : ईपीएस 1995 निवृत कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्था, अखिल भारतीय ईपीएस 1995 संघर्ष समितीने मासिक पेन्शन वाढीच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता.22) परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करुन लाक्षणीक उपोषण केले.\nकर्मचारी पेन्शन योजना 1995 (ईपीएस) मधील निवृत कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन 7 हजार 500 रुपये व महागाई भत्ता लागु करावा, ता.31 मार्च 2017 रोजी ईपीएफओने काढलेले परिपत्रक रद्द करुन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे पूर्ण वेतनावर पेन्शन निवडीची संधी द्यावी, पेन्शन मिळत नसलेल्या कामगांराना 1995 चच्या योजनेत समाविष्ठ करुन घ्यावे,या तिन्ही मागण्या मान्य होईपर्यंत खासदार भगतसिंग कोशीयारीच्या अहवालानुसार 5 हजार रुपये पेन्शन व महागाई भत्ता द्यावा अशा मागण्यांसाठी ईपीएस 1995 संघर्ष समितीने शुक्रवारी दुपारी एक वाजता मुंडन आंदोलन केले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/microwave-oven/faber-fbio-65l-8f-65l-oven-stainless-steel-white-black-price-pk3qj3.html", "date_download": "2018-11-20T12:01:16Z", "digest": "sha1:LJSXZQTII5QBHQY6AJDKTHMCTFS6TJDH", "length": 13876, "nlines": 298, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फबेर फाबिओ ६५ल ८फ ६५ल ओव्हन स्टेनलेस स्टील व्हाईट & ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफबेर फाबिओ ६५ल ८फ ६५ल ओव्हन स्टेनलेस स्टील व्हाईट & ब्लॅक\nफबेर फाबिओ ६५ल ८फ ६५ल ओव्हन स्टेनलेस स्टील व्हाईट & ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफबेर फाबिओ ६५ल ८फ ६५ल ओव्हन स्टेनलेस स्टील व्हाईट & ब्लॅक\nफबेर फाबिओ ६५ल ८फ ६५ल ओव्हन स्टेनलेस स्टील व्हाईट & ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फबेर फाबिओ ६५ल ८फ ६५ल ओव्हन स्टेनलेस स्टील व्हाईट & ब्लॅक किंमत ## आहे.\nफबेर फाबिओ ६५ल ८फ ६५ल ओव्हन स्टेनलेस स्टील व्हाईट & ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nफबेर फाबिओ ६५ल ८फ ६५ल ओव्हन स्टेनलेस स्टील व्हाईट & ब्लॅकक्रोम उपलब्ध आहे.\nफबेर फाबिओ ६५ल ८फ ६५ल ओव्हन स्टेनलेस स्टील व्हाईट & ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे क्रोम ( 33,490)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफबेर फाबिओ ६५ल ८फ ६५ल ओव्हन स्टेनलेस स्टील व्हाईट & ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया फबेर फाबिओ ६५ल ८फ ६५ल ओव्हन स्टेनलेस स्टील व्हाईट & ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफबेर फाबिओ ६५ल ८फ ६५ल ओव्हन स्टेनलेस स्टील व्हाईट & ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफबेर फाबिओ ६५ल ८फ ६५ल ओव्हन स्टेनलेस स्टील व्हाईट & ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nफबेर फाबिओ ६५ल ८फ ६५ल ओव्हन स्टेनलेस स्टील व्हाईट & ब्लॅक वैशिष्ट्य\nमिक्रोवावे कॅपॅसिटी 65 Litres\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 42 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nफबेर फाबिओ ६५ल ८फ ६५ल ओव्हन स्टेनलेस स्टील व्हाईट & ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/google-android/", "date_download": "2018-11-20T11:44:39Z", "digest": "sha1:3DRP6KNNHXJUH2OB3ODFNNESVQOM2BOC", "length": 8436, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Google Android- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nतरुणांसाठी गुगलची खास सेवा 'गुगल फॉर जॉब्स'\nबेरोजगार तरुणांसाठी आता गुगलने खास सेवा सुरू केली आहे. 'गुगल फॉर जॉब्स' असं या फीचरचं नाव आहे.\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/shanaya/news/", "date_download": "2018-11-20T11:21:13Z", "digest": "sha1:FR7FPDFRNAV747B7FRZ3WOJGRRPW2LWJ", "length": 10154, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shanaya- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nशनायाचं बिंग फुटलं, गुरूला धक्का, राधिकाची नवी खेळी\nप्रेक्षकांचा कौल काय आहे, यानुसार बऱ्याचदा मालिकेत बदल केले जातात. तसा आताही एक बदल होतोय.\nअशी कळली शनायाला प्रेमाची किंमत\n...म्हणून शनाया तुमच्या शुभेच्छांच्या मेसेजना उत्तर देणार नाही\nखूशखबर, जुनी शनाया परत येतेय\nTRP मीटर : 'माझ्या नवऱ्याची बायको' नंबर वनवर, नव्या शनायाची चालली जादू\nकसं केलं नव्या शनायासाठी शाॅपिंग\nशनायाची नवी खेळी गुरूला पडणार महाग\nशनाया अमेरिकेत, राधिका कोमात, नवा ट्विस्ट काय साधणार\nनवी शनाया पास की नापास 'असा' आहे प्रेक्षकांचा कौल\nगुरूच्या नव्या बच्चाबद्दल काय म्हणतेय राधिका\nजुन्या शनायानं नवीला काय दिला सल्ला\nशनाया आणि ईशाचा नवा प्लॅन तुम्हाला माहितीय\nराधिकाच्या आयुष्यात येणार मोठं वळण, मग शनायाचं काय होणार\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/11/Article-about-caste-and-Movie-industry-by-Niharika-Pole-.html", "date_download": "2018-11-20T11:36:32Z", "digest": "sha1:TNQSZ6RKPNHWRMY3OHKVVYLQY4MLUUXV", "length": 13942, "nlines": 27, "source_domain": "mahamtb.com", "title": " आडनावात काय ठेवलंय? आडनावात काय ठेवलंय?", "raw_content": "\nआपल्या देशात माणसाच्या ओळखीसाठी त्याचे नाव खूप महत्वाचे असते. मात्र त्याहून महत्वाचे असते आडनाव. त्याचे कारण कदाचित जात, धर्म किंवा बरच काही महत्वाचं असल्यानं हे आडनाव खूप महत्वाचं असतं. आपल्या येथे अनेक असे दिग्गज कलाकार आहेत ज्यांची ओळख त्यांच्या कतृत्वामुळेच इतकी अधिक समृद्ध आहे की, त्यांना आडनावाची गरज भासली नाही.\nहा विषय आत्ता चर्चेला घेण्याचे कारण म्हणजे नुकतेच या बाबतीत अमृता सुभाष या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने फेसबुकच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. आडनाव लावल्याने लोक लगेच आपल्या जातीविषयी मत बनवतात. \"गरज संपली तेव्हा माणसाची शेपटी गळून पडली, तशीच ‘जात’ गळून पडायची वेळ केव्हाच आलेली आहे. ही काही एका दिवसात होणारी गोष्ट नाही. पण ती हळूहळू व्हायला हवी.\" अशा भावना तिने आपल्या या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत. तसेच तिने तिच्या आयुष्यात आडनावामुळे आलेले अनेक अनुभव यामधून सांगितले आहे. आपले आडनाव न लावल्याने व्यक्तिच्या नावाने, त्याच्या कामाने लोक त्याला ओळखतात तसेच त्याबद्दल कुठलेही \"जजमेंट\" करत नाही हे मात्र खरे.\nआपल्या सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे आपल्या नावात आडनावाच्या प्रयोग करत नाहीत. त्यामागे कारणे वेगवेगळी आहेत. कुणी काही वैयक्तिक कारणांमुळे तर कुणी ज्योतिषाने सांगितले म्हणून हे आडनाव लावत नसेल. मात्र आडनाव प्रसिद्ध नसल्याने त्यांच्या कतृत्वाला कुठल्याही प्रकारच्या जातीची, धर्माची, पंथाची, संप्रदायाची किनार उरत नाही.\nधर्मेंद्र, जीतेंद्र, रेखा, श्रीदेवी, काजोल, गोविंदा, तब्बू, रजनीकांत, व्ही. शांताराम, अजय - अतुल, ललित प्रभाकर, प्राण अशी कितीतरी नावे आहेत ज्यांनी कधीच आपले आडनाव लावले नाही. मात्र त्यांचे कतृत्वच काय ते बोलून गेले. आपल्या सिनेसृष्टीतही \"काम मिळावं\" आणि आडनावावरुन कोणी आपल्याला काम नाकारू नये यासाठी आपली नावं बदलणारी लोकं देखील आहेत. अक्षय कुमार, दिलीप कुमार हे कलाकार याचीच ठळक उदाहरणे आहेत. अक्षय कुमारचे खरे नाव राजीव भाटिया आहे, तर दिलीप कुमारचे खरे नाव युसुफ खान आहे.\nया सर्वांच्या यादीत जरी नाव बदलण्याचं किवा आडनाव गाळण्याचं कारण स्पष्ट नसले तरी त्यांच्या कतृत्वासाठी त्यांना त्यांच्या आडनावाची गरज कधीच भासली नाही. रजनीकांतचे खरे नाव शिवाजी राव गायकवाड आहे, मात्र त्याचे नाव रजनीकांत हेच अजरामर झाले आहे.\nकास्टिंग काऊच सारखंच कास्ट काऊच :\nकाही महिन्यांपूर्वी भाऊ कदम या प्रसिद्ध मराठी कलाकाराच्या घरी गणपती बसवण्यात आले आणि अचानक समजले की भाऊ कदम बौद्ध धर्माचे आहेत. बौद्ध धर्मातील काही लोकांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले. त्यांनी घरी गणपती बसवले याविरोधात त्यांनी निषेध व्यक्त केला. खरं तर कलावंत हा कलावंत असतो, त्याची कला कुठल्याही धर्म, जाती यांच्याशी निगडित नसते. त्यामुळे आडनावावरुन जरी कळत नसले तरी एखाद्या घटनेवरुन एखाद्या कलाकाराचा धर्म, त्याची जात उघड होते, आणि मग कास्टिंग काऊच प्रमाणे या \"कास्ट काऊच\"ला त्याला सामोरे जावे लागते.\nअमृता सुभाषची पोस्ट खूप बोलकी आहे. आपल्या समाजात प्रसिद्ध कलाकारांच्या दिग्गजांच्या नावावरुन तो अमुक एका समाजाचा आहे असे ठरवून त्या त्या समाजातील लोक त्यांच्या नावावर आपापली पोळी भाजून घेतात. \" हा आमच्यातला आहे.\" किंवा \" हा सिनेमा बघितला का आपल्या हीरोने काय काम केलंय.\" असे संवाद आपल्याला हमखास ऐकायला मिळतात. त्यांच्या नावावरुन सिनेसृष्टीतही राजकारण खेळलं जातं.\nआपल्याला \"मी शिवाजी राजे भोसले बोलतोय\" हा चित्रपट आठवतो का त्यात प्रिया बापट शशिकलाच्या भूमिकेत आहे. तिचा एक संवाद असतो \"भोसले आडनावाच्या मुलीला फिल्म इंडस्ट्रीत काम मिळणार का त्यात प्रिया बापट शशिकलाच्या भूमिकेत आहे. तिचा एक संवाद असतो \"भोसले आडनावाच्या मुलीला फिल्म इंडस्ट्रीत काम मिळणार का मला नको ते नाव मी बी. शशिकला असं नाव लावणार.\" तिचा हा संवाद खूप काही बोलून जातो. चित्रपट सृष्टीत अमुक एका आडनावाचा व्यक्ती म्हणून काम मिळाले नाही, असे देखील अनेकांसोबत होते. फक्त प्रत्येक वेळीच ही बाब समोर येते असे नाही.\nनाण्याची दुसरी बाजू :\nअसे म्हणतात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. सिनेसृष्टीतील या नाण्याला देखील दोन बाजू आहेत. सिने सृष्टीतील अनेक कलाकार असेही आहेत ज्यांच्यात जात, धर्म, संप्रदाय, परिवार हे काहीच आड येत नाही. आता \"महेश कोठारे, सचिन पिळगांवकर, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे\" या धम्माल गटालाच बघा. या चौघांनी अजरामर असे चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीला दिले आहेत. आजही प्रेक्षकांना यांच्या जात, धर्माबद्दल उत्सुकता नाही, तसेच कुणाला याविषयी काही माहिती असायचे कारणही नाही. प्रिया बापट, सई ताम्हणकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, स्वप्निल जोशी, नागराज मंजुळे, सोनाली कुलकर्णी नाहीतर उमेश कामत. सिने सृष्टीतील आजच्या या कलाकारांना बघितलं तर त्यांची जात आणि धर्म यांच्याशी कुणालाच घेणे देणे नाही. त्यांनी आडनाव लावले जरी असले तरी देखील त्यांच्या कामावरुनच सगळे त्यांना ओळखतात. एकत्र, एकमेकांच्या कलेची कदर करत नांदणारी चित्रपट सृष्टी देखील रसिक प्रेक्षकांनी बघितलीच आहे.\nप्रसिद्ध आडनाव पाठीशी घेवून जन्माला आलेल्यांनी आपलं कतृत्व गाजवंल, तसंच आपलं कतृत्व सिद्ध करत आपलं आडनाव प्रसिद्ध करणारे कलाकार देखील याच सिनेसृष्टीत आहेत.\n असे म्हणतात पण खरा प्रश्न हा आहे आडनावात काय ठेवलंय आडनाव आपल्या हातात नसतं, मात्र कतृत्व.. ते आपल्याच हातात असतं. सामान्य माणसाच्या आयुष्यात समाजातील काही घटकांमुळे जात, धर्म, संप्रदायाची पाळं मुळं खूप घट्ट झाली आहेत. ती हळू हळू सैल करणंही आवश्यक आहे. मात्र ज्या सिनेसृष्टीतील कलाकारंकडे समाजातील प्रत्येक घटकातील लोक बघतात, ज्यांचा प्रभाव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांवर असतो त्या सिनेसृष्टीतील कलाकारांना या जात, धर्माच्या कचाट्यात अडकावं लागणं हीच मोठी शोकांतिका आहे. त्यांना समाज माध्यमांवरुन याविषयी आपलं मत व्यक्त करावं लागणं दुर्दैवी आहे. कलाकार हा कलेने मोठा असतो, त्यामुळे त्याच्या कलेची टीका ही कलेच्या दृष्टीकोनातून व्हावी, जात धर्माच्या नाही. कलाकाराला खऱ्या अर्थाने कलाकाराचा दर्जा दिला तरच समाजात घट्ट रोवलेली ही जात धर्माची पाळंमुळं सैल होतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/7/30/Article-on-Problem-of-Milk-center-operator.html", "date_download": "2018-11-20T11:28:58Z", "digest": "sha1:NMJH5XHZOHESQLMA2C27DJS3KX4TAI5H", "length": 16209, "nlines": 25, "source_domain": "mahamtb.com", "title": " दूध केंद्रचालक वार्‍यावर, मनपा तोर्‍यावर दूध केंद्रचालक वार्‍यावर, मनपा तोर्‍यावर", "raw_content": "\nजळगाव मनपा महासंग्राम २०१८\nदूध केंद्रचालक वार्‍यावर, मनपा तोर्‍यावर\nजळगाव शहरात ७०० कोटींची उलाढाल ३२० कोटी शेतकर्‍यांसाठी\nशहरात आज विविध ठिकाणी महापालिकेच्या परवानगीने दूध केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे. आज जळगाव शहरात कंपन्या नसल्याने जळगाववासी हे व्यवसायाला प्राधान्य देत असून जळगावकर वेगवेगळे व्यवसाय करत असल्याचे दिसून येते. त्यात दैनंदिन गरज असलेल्या दुधाला नागरिक हे प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. नागरिकांच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक म्हणून आज दुधाला पाहिले जाते. महापालिकेच्या परवानगीने शहरात कॉलन्यांच्या परिसरात विविध दुधाचे केंद्र मिळालेल्या दूध केंद्रांना महापालिकेच्याच अतिक्रमण विभागाकडून त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.\nगेल्या २५ वर्षांपासून चालत असलेल्या या व्यवसायाला आता भौगोलिक परिस्थितीनुसार मान्यता मिळायला हवी. जळगाव शहर हे आत खूप फोफावले असून त्यासाठी विकास दूध केंद्राने महापालिकेला प्रत्येक वेळी विविध ठिकाणी केंद्र टाकण्यासाठी गळ घातली, जेणेकरून ग्राहकांना सकस आणि भेसळविरहित दूध मिळेल. पण महापालिकेने स्थानिक राजकारण वापरून परवानगी नाकारली असल्याचे सूज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे.\nमहापालिकेच्या परवानगीने अनेक व्यावसायिक हे आपल्या कॉलन्यांमध्ये मनपाने दिलेल्या जागेत आपले केंद्र चालवत आहेत. परंतु, मनपाकडून केंद्रांना मिळणारी जागा ही गटारीच्या बाजूला किंवा अडगळीत मिळत असल्याने याचा व्यावसायिकांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याची स्थिती आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेकडून मिळालेल्या परवानगीला महापालिकाच हरताळ फासत याच दूध केंद्रांच्या व्यावसायिकांवर अतिक्रमणाच्या नावाखाली कारवाईचा बडगा उगारत असल्याने दूध केंद्रचालक मेटाकुटीला आलेले आहेत.\nदुग्धव्यवसायाची प्रगती ही प्रामुख्याने जमिनीची उपलब्धता, गुरांची संख्या त्यांच्या उत्पादन क्षमता, लोकसंख्या, लोकांची क्रयशक्ती आणि भांडवलाची उपलब्धता या घटकांवर अवलंबून आहे. आपल्याकडील मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या, गुरांची कमी प्रमाणातील उत्पादनक्षमता तसेच बहुसंख्य उत्पादनांकडे मर्यादित प्रमाणात असलेली जमीन यामुळे दुग्धव्यवसायाच्या प्रगतीस मर्यादा आहेत, ही बाब महापालिका जाणूनदेखील याचा मागचा-पुढचा विचार न करता बिनधास्त अतिक्रमणाचे कारण सांगून दूध केंद्राच्या मालकांना वेठीस धरत असल्याचे तरूण भारतशी बोलताना एका केंद्रचालकाने सांगितले. महापालिकेने उगारलेल्या या बडग्यामुळे नकळत दूध केंद्रचालक हे हा व्यवसाय बंद करण्याच्या मनःस्थितीत येऊन दुसरा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात आहेत. या जाचाला कंटाळून तर काही व्यावसायिकांनी हा व्यवसाय बंद करून दुसरे काम हाती घेतल्याचेही केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. सुरू असलेले केंद्र अचानक महापालिकेच्या कारवाईमुळे दुसरीकडे स्थलांतरित होते, तेव्हा व्यावसायिकांचे बांधलेले ग्राहकही तुटून केंद्रचालकाला आर्थिक फटका बसत असल्याचे समजते. आधीच महापालिकेकडून अडगळीच्या ठिकाणी मिळालेल्या जागेमुळे ग्राहक वैतागलेले असताना, केंद्र स्थलांतर झाल्यास केंद्रचालकांना याचा भुर्दंंड भोगावा लागतो. केंद्रचालकांना मिळालेल्या रोजच्या कोट्यानुसार जर काही दूध शिल्लक राहिले तर ते नासले जाऊन त्याचाही फटका हा दूध केंद्रचालकांना भोगावा लागतो. दरम्यान, मोक्याच्या ठिकाणी महापालिकेच्या भूखंडांवर परवानगी देण्यात आली तर कुठल्याही अतिक्रमणाचा त्रास न होता दूध केंद्रचालक आपला व्यवसाय व्यवस्थितरीत्या चालवू शकतात, यात शंका नाही.\nज्या नागरिकाला हा व्यवसाय करण्याची इच्छा असेल त्यांनी आधी महानगरपालिकेची परवानगी घ्यावी. परवानगी घेतल्यानंतर महापालिकेचा बांधकाम विभाग हा ज्याठिकाणी केंद्र सुरू करायचे आहे, त्या जागेची चौकशी करून ते पत्र अतिक्रमण विभागाकडे हस्तांतरीत करतो. नंतर हे पत्र शहर वाहतूक शाखा यांच्याकडे जाऊन त्यांची चौकशी झाल्यानंतर कुठलाही अडथळा नसल्याचे पत्र मिळाल्यानंतर व्यावसायिकाला हे पत्र दूध संघाकडे सुपूर्द केल्यानंतर या व्यवसायाची व्यावसायिकाला परवानगी महापालिकेकडून देण्यात येते. दरम्यान, एवढ्या चौकश्या झाल्यानंतर अतिक्रमणाच्या गोंडस कारवाईखाली दूध केंद्र का येते, असा सवाल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.\nशहरात या व्यवसायातून ७०० कोटींचा नफा मिळत असतो. दरम्यान यातून ३२० कोटी हे शेतकर्‍यांना मिळून ते त्यांचा चरितार्थ चालवत असतात. परंतु, महापालिकेकडून जर अशा प्रकारची कारवाई होत असेल तर शेतकर्‍यांच्या होणार्‍या आत्महत्या कशा थांबतील, हाही प्रश्‍न अंधातरीच आहे. दरम्यान, महापालिकेने जर मोकळ्या हाताने कारवाई न करता या व्यवसायाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला तर अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, त्याचप्रमाणे तो आपले जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करेल, याचाही विचार महापालिकेने करायला हवा.\nदूध संघ हे शेतकर्‍यांचे दूध नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असून यात शेतकर्‍यांचा फायदा बघत असते. गरीब, होतकरू बेरोजगारांना अतिशय कमी वेळेत काही पैसे कमावण्यासाठी दूध केंद्र उत्तम साधन आहे. परंतु, महापालिकेच्या अतिक्रमणाच्या कारवाईमुळे तसेच खुल्या भूखंडावर जागा न दिल्यामुळे शहराच्या अर्थव्यवस्थेला खिंडार पडत असल्याचे दिसून येत आहे.\nदूध संघ हे आपले काम करत असून शहराची अर्थव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, शहराची अर्थव्यवस्था चांगली झाली तर विकासालाही चालना मिळेल. मात्र, गेल्या २५ वर्षांपासून परवानगी मिळत असलेल्या दूध केंद्रांना आता परवानगी का नाकारली जाते, हा अनुत्तरीत प्रश्‍न आहे. महापालिका कोणत्या राजकीय दबावाखाली तर नाही ना, का महापालिकेला जळगाव शहराचा विकासच होऊ द्यायचा नाही, असे एक ना अनेक प्रश्‍न जळगाव शहरातील नागरिकांना सतावत आहेत. शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या महापालिकेने यावर आता लवकरात लवकर उपाययोजना करून अतिक्रमणाची कारवाई थांबवून केेंद्रचालकांना दिलासा द्यावा.\nराजेंद्र वाणी, दूध केंद्रचालक\nतीन वर्षांपासून टेंडर रिनिव्हल नाही\n२०१५-१६ पासून महापालिकेला दूध संघाकडून टेंडर रिनिव्हल करावे लागते. पण गेल्या तीन वर्षांपासून टेंडर रिनिव्हलच करण्यात न आल्याने आश्‍चर्याचा धक्का बसला. महापालिका हे स्थानिक लोकप्रतिनिधींचे वजन वापरून राजकारण करत असल्याचा आता आरोप होत आहे. स्थानिक जिल्हा दूध वितरण विभागाने महापालिकेकडे वारंवार रिनिव्हलसाठी प्रयत्न केले, परंंतु ते आजही याबाबत कुठलेही उत्तर देण्यास सक्षम नसल्याने महापालिकेला नेमकं काय करायचंय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दूध संघ हे दूध शेतकर्‍यांचेच विकत असून यात शेतकर्‍यांचाच फायदा झाला तर काय गैर आहे, त्याचप्रमाणे परवानगी देऊन पुन्हा अतिक्रमणाच्या नावाखाली व्यावसायिकांना त्रास देण्यात महापालिकेला काय धन्यता वाटते, अशी माहिती एका सूज्ञ नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/marathi-reader-app-faces-trouble/articleshow/66277559.cms", "date_download": "2018-11-20T12:47:09Z", "digest": "sha1:VLSN5GK34GSDLL4SBQRLAPQT526YFMDV", "length": 15890, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "marathi reader app: marathi reader app faces trouble - मराठी रीडर अॅप अडचणीत | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्यWATCH LIVE TV\nमराठी रीडर अॅप अडचणीत\n​​मराठीतील सहा प्रकाशकांनी एकत्र येऊन सुरू केलेले मराठी रीडर अॅप सध्या अडचणीत आले आहे. चांगल्या आणि दर्जेदार ई-बुकच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठी वाचकांसमोर हे अॅप अचानक बंद पडल्याने प्रश्न निर्माण झाले आहेत. मराठी रीडर सध्या तांत्रिक अडचणींचा सामना करत असून हे अॅप पूर्ण बंद पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.\nमराठी रीडर अॅप अडचणीत\nमराठीतील सहा प्रकाशकांनी एकत्र येऊन सुरू केलेले मराठी रीडर अॅप सध्या अडचणीत आले आहे. चांगल्या आणि दर्जेदार ई-बुकच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठी वाचकांसमोर हे अॅप अचानक बंद पडल्याने प्रश्न निर्माण झाले आहेत. मराठी रीडर सध्या तांत्रिक अडचणींचा सामना करत असून हे अॅप पूर्ण बंद पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.\nडोंबिवली येथील साहित्य संमेलनात मराठी रीडर अॅप दिमाखात लाँच झाले. पु. ल. देशपांडेंपासून अनेक वैज्ञानिक पुस्तकांची सहज उपलब्धता मराठी वाचकांसाठी या व्यासपीठाच्या माध्यमातून झाल्याने आजच्या पिढीतील अनेक वाचक आनंदी होते. यात परदेशस्थ मराठी वाचकांचाही समावेश होता. मात्र सप्टेंबरपासून या अॅपवर लॉग इनसुद्धा करणे कठीण झाले आहे. राजहंस, ज्योत्स्ना, कॉन्टिनेंटल, मौज, पॉप्युलर, रोहन या सहाही प्रकाशकांची नवनवीन पुस्तके सातत्याने अपलोड केली जातील, हे आश्वासन गेल्या सुमारे दीड वर्षांहून अधिक काळात निभावण्यात यश आले नसल्याचेही या निमित्ताने समोर येत आहे.\nतांत्रिक अडचणींचा सामना आणि आर्थिक तोल सांभाळताना हे अॅप कदाचित बंद होऊ शकते, अशी चर्चा मराठी प्रकाशकांकडून ऐकू येते. या सहा प्रकाशकांमध्ये अॅप सुरू ठेवायचे की नाही यावरून मतभेद आहेत. काही प्रकाशक हे व्यासपीठ बंद करण्याच्या मताचे आहेत, तर काही प्रकाशक अजूनही प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशा मताचे आहेत अशी माहिती कळते. यामध्ये अजूनही मराठी लोकांची मानसिकता हातात पुस्तक घेऊन वाचण्याचीच आहे, असेही सांगण्यात येते.\nमराठीतील सहा प्रकाशकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या मराठी रीडर अॅपवर जुनी लोकप्रिय पुस्तके अपलोड करण्यात आली. मात्र ही पुस्तके कदाचित अजूनही लोकांच्या घरी असल्याने याला प्रतिसाद मिळाला नसेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. नाव उघड न करण्याच्या अटीवर यातील एका प्रकाशकांनी आम्ही लोकांपर्यंत अपेक्षित पद्धतीने पोहोचू शकलो नाही, असे मत व्यक्त केले.\nकाही प्रकाशकांनी इतर ई-बुक रिडरच्या व्यासपीठावर आपली पुस्तके आणण्याचा प्रवास सुरू केला आहे, तर काही पुस्तके इतर ई-बुक रिडर व्यासपीठावर दिसूही लागली आहेत. या सहा प्रकाशकांपैकी एकाने वाचकांना त्यांनी विकत घेतलेली पुस्तके त्यांच्या फोनच्या लायब्ररीमध्ये दिसू शकतील, असे स्पष्ट केले. मात्र लॉग इनच होत नसल्याने ही पुस्तके कशी उपलब्ध होतील, हा प्रश्न आहे.\nया अडचणीसंदर्भात काही प्रकाशकांनी या विषयावर अजून सहा प्रकाशकांची एकत्रित बैठक झालेली नाही त्यामुळे भाष्य करण्यास नकार दिला. मात्र सगळ्याच प्रकाशकांची ई-बुक्स पैसे देऊन वाचकांनी विकत घेतली असल्याने हे प्रकाशक वाचकांना सध्या होणाऱ्या पुस्तकांच्या अनुपलब्धतेबद्दल बांधील आहेत. यात केवळ तीनच प्रकाशकांची मोठ्या संख्येने पुस्तके उपलब्ध झाली. सहाही प्रकाशकांनी समसमान प्रयत्न केले असते आणि अॅपवर सातत्याने नवनव्या पुस्तकांची भर पडली असती तर वाचकवर्ग नक्की वाढला असता, असा आशावाद काहींनी व्यक्त केला. सहाही प्रकाशकांची दिवाळीपूर्वी बैठक होऊन या अडचणीसंदर्भात तोडगा काढण्यात येईल, असे सध्या सांगण्यात येत आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रोको\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृतीयपंथी उमेदवार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्टासमोर शरणागती\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित केले 'मन्नत-ए-अमन'\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\nisha ambani: लग्नानंतर ईशा अंबानी ४५२ कोटींच्या बंगल्यात राह...\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nभाजप-मनसेत रंगलं कार्टून वॉर\nMaratha Reservation: मागासलेपण सिद्ध करण्याची कसोटी\nत्याचा पुतळा होतो तेव्हा...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमराठी रीडर अॅप अडचणीत...\nकेईएममधील ३ कामगार जखमी...\nमुंबईत ढगांच्या गडगडाटासह पाऊस...\nउद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार...\nशिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मोदींविरोधी घोषणा...\nभारतात वर्षभरात वाढले ७,३०० कोट्यधीश\n BMC हॉस्पिटलमध्ये रुग्ण ८ तास अम्बू बॅगवर...\nमुंबई विद्यापीठ राज्यात अव्वल...\nएसटीच्या हजार थांब्यांचे नूतनीकरण...\nहाज हाऊसवर सर्वात उंच तिरंगा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/college-students-participated-in-clothless-photography-for-college-calendar-5977431.html", "date_download": "2018-11-20T11:25:46Z", "digest": "sha1:UG6ZMHBYEIH5QMK3FSLCBYUSBADRCHRD", "length": 6152, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "College Students Participated In Clothless Photography For College Calendar | ​कॉलेज स्टुडंट्सने काढले असे-असे Photos, हे आहे त्यामागचे कारण", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n​कॉलेज स्टुडंट्सने काढले असे-असे Photos, हे आहे त्यामागचे कारण\n2018 च्या कॅलेंडरमध्ये वापरण्यात आले हे फोटोज\nस्कॉटलँडमधील एका कॉलेज स्टुडंट्सच्या ग्रुपने एक अनोखे फोटोशूट केले होते. जे मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर व्हायरल झाले. या विद्यार्थ्यांनी स्कॉटलँडच्या सुंदर-सुंदर लोकशन्सवर न्यूड पोज देऊन फोटोग्राफी केली. हे फोटो कॉलेजच्या 2018 या वर्षाच्या कॅलेंडरसाठी वापरले गेले आहेत.\n- कॉलेजच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कॉलेजचे विद्यार्थी एक चॅरिटी प्रोग्राम करतात. त्यासाठी हे कॅलेंडर तयार करण्यात आले आहे. या वर्षी ते पब्लिश झाले.\n- कॅलेंडर विक्रीतून जमा होणारा पैसा विद्यार्थी All4Paws या संस्थेला देणार आहेत. हा सर्व निधी प्राण्यांच्या संगोपनासाठी त्यांच्या देखभालीसाठी खर्च केला जाणार आहे.\nपुढील स्लाइडमध्ये पाहा पूर्ण फोटोशूट..\nदिपवीर यांच्या ग्रँड विवाह सोहळ्यात घागऱ्यापासून तर मंगळसूत्रापर्यंत सर्व काही होते ग्रँडच...\nलिंबाच्या झाडातून वाहत आहे दुधाच्या धारा, लोकांच्या भक्तीचे केंद्र बनले झाड; पंचक्रोशीतील लोक करत आहेत दर्शनासाठी गर्दी\nपती कंडोमला का नको म्हणतो, महिलांनी सांगितली ही कारणे; बहाणे तर वाचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/good-news-farmers-14-seeds-benefits-128222", "date_download": "2018-11-20T12:04:16Z", "digest": "sha1:5GRFV7LU2HAP6DQLB4LUL7BJZSBGV6IS", "length": 11167, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Good news for farmers 14 Seeds Benefits शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव\nबुधवार, 4 जुलै 2018\nकेंद्र सरकारच्या या निर्णयाचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. देशातील 25 कोटी लोक शेतीशी निगडित आहेत. 10 वर्षांनंतर याच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 12 हजार कोटींचा बोजा पडणार आहे.\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरवात केली असून, आज (बुधवार) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरिप पिकांसाठी दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली. सरकारने 2018-19 साठी 14 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.\nकापूस 5150, 5450 (लांब धागा), भात 1750, तूर 5675, मूग 6975, उडीद 5600 रुपये झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे. तर 14 पिकांचा हमीभाव दीडपटीने वाढविण्यासही मंजूर देण्यात आली आहे. या निर्णयामुळे धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली असून, 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात त्यांच्या निर्मिती खर्चापेक्षा जास्त देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. आर्थिक व्यवहारासंबंधी निर्णय घेणारी मंत्रिमंडळ समितीमध्ये या निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे.\nयापूर्वी धानासाठी 1550 किंमत देण्यात येत होती, तर आता यामध्ये वाढ होऊन 1750 रुपये करण्यात आली आहे. मूग 5575 वरून आता 6975 तर उडीदची आता 5400 किंमत होती ती 5600 करण्यात आली आहे. तूरदाळ 5450 वरून आता 5675 याची किंमत देण्यात आली आहे.\nकेंद्र सरकारच्या या निर्णयाचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. देशातील 25 कोटी लोक शेतीशी निगडित आहेत. 10 वर्षांनंतर याच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 12 हजार कोटींचा बोजा पडणार आहे.\n2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शेतकऱ्यांना दीडपट किंमत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता याबाबतची घोषणा मोदी सरकारच्या शेवटच्या वर्षी पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली जाणार आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/14/Article-on-No-reservation-in-Bangladesh-by-Tushar-Ovhal.html", "date_download": "2018-11-20T12:20:41Z", "digest": "sha1:JHDQRRPZ5SU53S76KZ36YAM7QBON46ZR", "length": 9396, "nlines": 9, "source_domain": "mahamtb.com", "title": " बांगलादेश आता अनारक्षित बांगलादेश आता अनारक्षित", "raw_content": "\nपूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान विभक्त होण्यासाठी कारणीभूत ठरली ती भाषा. पाकिस्तानची अधिकृत भाषा ही उर्दू असावी, असा फतवा जिनांनी काढला. त्यामुळे तेव्हाच्या पूर्व पाकिस्तान म्हणजेच आजच्या बांगलादेशात असंतोष उफाळून आला. तिथल्या विद्यार्थ्यांनी या फतव्याविरोधात बंड पुकारले. १९७१ च्या युद्धामागे हेही एक कारण होतेच. भारताच्या मदतीने बांगलादेश स्वतंत्र झाला आणि त्याची अधिकृत भाषा ही बंगाली आहे. नुकतेच बांगलादेशात विद्यार्थ्यांनीच सरकारी नोकर्‍यांतील आरक्षणाविरोधात आंदोलन केले आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना हे आरक्षण गुंडाळावे लागले. तशी त्यांनी अधिकृत घोषणाही केली. खरंतर बांगलादेशातील आरक्षण पद्धतच जुनी आणि विचित्र होती. १९७१ साली बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख मुजबीर रेहमान यांनी या आरक्षणास सुरुवात केली. पाकिस्तानच्या अत्याचारामुळे बंगाली लोक त्रस्त झाले होते. त्यांना स्वातंत्र्य मिळाले होते, पण समाजात मात्र कमालीचे दारिद्र होते. ढाका सोडून इतर भागात विकास पोहोचला नव्हता. मुजबीर यांनी मागास जिल्ह्यांसाठी सरकारी नोकरीत ४० टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या, तर बांगलादेशमुक्तीसाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांसाठी ३० टक्के आणि युद्धामुळे ज्या महिलांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, त्यांना १० टक्के आरक्षण दिले गेले. केवळ २० टक्के जागा ही गुणवत्तेवर आधारित लोकांसाठी ठेवली गेली. १९७६ साली एक आयोग नेमला गेला आणि या आयोगाने गुणवत्तेचा टक्का २० टक्क्यांवरून थेट ४० टक्क्यांवर नेला आणि जिल्ह्यांसाठी जो ४० टक्के होता, तो २० टक्क्यांपर्यंत नेण्याची सूचना केली. युद्धात हानी पोहोचलेल्या महिलांसाठी जे आरक्षण होते, ते १९८५ साली बंद केले. कारण, त्या जागा जरी राखीव असल्या तरी त्यासाठी उमेदवार मिळत नव्हत्या. त्याऐवजी मूलनिवासी वांंशिक अल्पसंख्याकांसाठी ५ टक्के राखीव जागा ठेवण्यात आल्या. १९९६ साली अवामी पक्षाचे सरकार आले. त्यांनी बांगलादेशच्या प्रशासकीय सुधारणेसाठी काही पावले उचलली. त्यापैकी एक म्हणजे लोकप्रशासन सुधार आयोगाची स्थापना. या आयोगाने गुणवत्तेचा टक्का ४५ हून ५५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची शिफारस केली.\nया सगळ्या आरक्षणात मेख अशी होती की, मोठ्या प्रमाणावर जागा राखीव ठेवल्या गेल्या, पण त्या प्रमाणात उमेदवारच मिळत नव्हते. १९८२-९० या आठ वर्षांच्या काळात स्वातंत्र्यसैनिकांसाठी जेवढ्या जागा राखीव ठेवल्या होत्या, त्याही जागा पुरेशा भरल्या गेल्या नाहीत. परिणामी, बर्‍याच रिक्त राहिल्या. यामुळे प्रशासकीय कामांवरही साहजिकपणे ताण आला. हे प्रमाण कमी करण्याऐवजी १९९७ साली तत्कालीन सरकारने स्वातंत्र्यसैनिकांसाठीचे आरक्षण कमी करण्याऐवजी आणखीन ७ टक्क्यांनी वाढवले. परिणामी, प्रशासनासमोर कामकाजाच्या दृष्टीने अधिक गंभीर निर्माण झाला. पुढे या आरक्षणातून जे मुख्य प्रवाहात सामील झाले, त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी या आरक्षणाची खरं तर गरज नव्हती. पण, तरीही या पुढच्या पिढीने या आरक्षणाचे लाभ घेतले. २००८च्या एका अभ्यासानुसार, सरकारी नोकर्‍यांसाठी बांगलादेशात तब्बल २५७ प्रकारची आरक्षणं होती. बांगलादेशसारख्या देशात आधीच खाजगी उद्योगधंद्यांची वानवा आहे, तसेच परकीय गुंतवणुकीचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे जनतेचे उत्पन्नही कमी आहे. म्हणून बहुसंख्य लोक सरकारी नोकर्‍यांवर अवलंबून असतात. विद्यार्थ्यांनी म्हणूनच या आरक्षणाविरोधात जोरदार लढा दिला. या लढ्याला हिंसक वळणही लागले. काही प्राध्यापकांवर हल्लेही झाले, जे निश्चितच निंदनीय आहेत. पण, त्यांचा लढा यशस्वी झाला. यामुळे बर्‍याच जणांना भारतातील आरक्षणावर भाष्य करण्याची हुक्की येईल. पण, भारतातील आरक्षण हे सामाजिक न्यायावर आधारलेले आहे. भारताची आणि बांगलादेशाची स्थिती अगदी वेगळी आहे. म्हणून जे निकष बांगलादेशला लागतात ते भारताला लागू होतीलच असे नाही. पण, आरक्षणमुक्त समाजाची निर्मिती तेव्हाच होईल, जेव्हा खर्‍या अर्थाने देशात आर्थिक आणि सामाजिक लोकशाही निर्माण होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/16/protesting-against-Kadua-Unnao-incident-by-Bollywood-.html", "date_download": "2018-11-20T11:18:13Z", "digest": "sha1:6OUW5TVO5HY4YLMKXNINF26LVS4CMED3", "length": 2552, "nlines": 10, "source_domain": "mahamtb.com", "title": " कठुआ-उन्नाव घटनेच्या निषेधार्थ सर्वसामान्य नागरिकांसह बॉलिवूड उतरलं रस्त्यावर कठुआ-उन्नाव घटनेच्या निषेधार्थ सर्वसामान्य नागरिकांसह बॉलिवूड उतरलं रस्त्यावर", "raw_content": "\nकठुआ-उन्नाव घटनेच्या निषेधार्थ सर्वसामान्य नागरिकांसह बॉलिवूड उतरलं रस्त्यावर\nमुंबई : संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या कठुआ-उन्नाव घटनेच्या निषेधार्थ काल मुंबई येथील कार्टर रस्त्यावर सर्वसामान्यांसह बॉलीवूड कलाकारांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. यावेळी बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार उपस्थित होते. अमानुष अत्याचार झालेल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी हे सगळे बॉलीवूडकर काल संध्याकाळी रस्त्यावर उतरले होते.\nअभिनेता राजकुमार राव, अभिनेत्री आणि नृत्यांगणा हेलन, अभिनेत्री अदिती राव हैदरी, अभिनेत्री कल्की कोचलीन, दिग्दर्शक किरण रावसहित अनेक सिनेकलाकार यावेळी उपस्थित होते. सगळ्यांनी हातात निषेधाचे पोस्टर घेवून या घटनेला विरोध केला आहे. या मुलीला लवकर न्याय मिळावा तसेच त्या नराधमांना लवकर शिक्षा मिळावी यासाठी हे सगळे काल रस्त्यावर उतरले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-publicly-declared-bhandardara-technically-filled-11292", "date_download": "2018-11-20T12:27:25Z", "digest": "sha1:GIE4HILK4GVLQA43AHKQCVEBWGPYAXT6", "length": 15706, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Publicly declared 'Bhandardara' technically filled | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जाहीर\n‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जाहीर\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nनगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी महत्त्वाच्या असलेल्या भंडारदरा धरण (रविवारी) दुपारी एक वाजता तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले. आज (सोमवारी) सकाळी सहा वाजता धरणात १० हजार ७४९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. काल (रविवार) घाटघर व रतनवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने धरणात वेगाने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे जलाशयातून अम्ब्रेला फॉल, व्हॉल्व्हमधून ८१९ क्‍यूसेकने पाणी सोडले जात आहे.\nनगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी महत्त्वाच्या असलेल्या भंडारदरा धरण (रविवारी) दुपारी एक वाजता तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले. आज (सोमवारी) सकाळी सहा वाजता धरणात १० हजार ७४९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. काल (रविवार) घाटघर व रतनवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने धरणात वेगाने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे जलाशयातून अम्ब्रेला फॉल, व्हॉल्व्हमधून ८१९ क्‍यूसेकने पाणी सोडले जात आहे.\nनगर जिल्ह्याच्या उत्तर भागासाठी भंडारदरा धरण महत्त्वाचे आहे. दरवर्षी हे धरण स्वातंत्र्य दिनाआधीच भरते. यंदाही ते दोन दिवस आधीच भरल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले. सध्या या भागात पर्यटकांची आज मोठी गर्दी होत आहे.\nअकोल्याच्या पश्‍चिम भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस बंद होता. मात्र भंडारदरा, मुळा पाणलोट क्षेत्रात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर कालपासून (शनिवार) पावसाचे जोरदार पुनरागमन झाले.\nघाटघर, रतनवाडी, पांजरे साम्रट या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. भंडारदरा धरण तसे गेल्या वीस दिवसांपूर्वीच भरलेले आहे. मात्र ऑगस्टमध्ये भरल्याचे तांत्रिकदृष्ट्या जाहीर केले जाते. त्यानुसार काल (रविवारी) दुपारी जलसंपदा विभागाने धरण भरल्याचे जाहीर केले आणि `जलसंपदा''च्या कर्मचाऱ्यांनी जल्लोष करीत जलाशयात साडी-चोळी, श्रीफळ अर्पण करून पूजन केले.\nभंडारदरा भरल्यामुळे आता निळवंडे, मुळामध्ये पाण्याची आवक होत आहे. निळवंडे धरणही भरण्याच्या मार्गावर असून सध्या धरणात ७८. ७१ टक्के पाणीसाठा झाला आहे. निळवंडेतून सध्या १५५० क्‍युसेकने पाण्याचा खरिपासाठी विसर्ग सुरू आहे. २६ टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणात सोळा टीएमसी पाणीसाठा झाला आहे.\nनगर धरण जलसंपदा विभाग विभाग sections सकाळ पाणी water ऊस पाऊस पर्यटक\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/tmt-bus-terminal-in-diva-mumbra/", "date_download": "2018-11-20T12:29:30Z", "digest": "sha1:6JYZ2W2EUNAQHBE7KNKVFCMKJ4MSR5NE", "length": 17523, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "दिवा, मुंब्रा येथे टीएमटीचे टर्मिनस उभारा! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात नांदेडच्या स्वरालीने उडवली धमाल\nशिवसेनेचा दणका,दुरावस्था झालेल्या रस्त्याची डागडुजी\nएमआयडीसीतील अग्निशमन केंद्राचे उद्घाटन रखडले\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nदिवा, मुंब्रा येथे टीएमटीचे टर्मिनस उभारा\nठाणे– दिवा व मुंब्रा येथे दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून दोन्ही ठिकाणी परिवहन सेवेचे टर्मिनस उभारण्यात यावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे. महानगरपालिकेच्या राखीव भूखंडावर हे टर्मिनस उभारल्यास त्याचा लाखो प्रवाशांना फायदा होणार आहे. याबाबत परिवहन व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले असून प्रकल्प अहवाल लवकरात लवकर तयार करावा अशी विनंती केली आहे.\nदिवा शहर झपाट्याने विकसित होत असून या भागातून हजारो विद्यार्थी प्रवास करीत असतात. दिवा हे रेल्वेचे जंक्शन स्थानक असून या भागातून ठाणे स्टेशन, डोंबिवली, वाशी, पनवेल आदी मार्गांवर परिवहनची सेवा सुरू करता येणे शक्य होणार आहे. याबाबत प्रशासनाने प्रवाशांची गरज लक्षात घेऊन दिवा तसेच मुंब्रा येथे टर्मिनस उभारावे अशी लाखो प्रवाशांची मागणी आहे. मुंब्रादेखील दिवसेंदिवस विकसित होत असून परिवहन अधिकार्‍यांनी भविष्यकाळाची गरज लक्षात घेऊन आतापासूनच टर्मिनस उभारण्याबाबत कार्यवाही सुरू करावी अशी मागणी शिवसेनेचे परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक यांनीं केली आहे. परिवहनच्या बैठकीतदेखील त्यांनी टर्मिनस उभारण्याबाबत आग्रह धरला असून त्यास काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यांनीदेखील पाठिंबा दिला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपरिवहनच्या ५१० कर्मचार्‍यांना मिळणार दीड कोटीचा थकीत महागाई भत्ता\nपुढीलपाच राज्यातील निवडणुकांचा तारखा जाहीर,११ मार्चला होणार मतमोजणी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nउल्हासनगरात शिवसेनेची पोलीस ठाण्यावर धडक\nपेढीच्या स्तुतीला सराफ भुलला; 55 हजारांच्या चेनला मुकला\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://samvedg.blogspot.com/2007/04/blog-post_03.html", "date_download": "2018-11-20T12:35:52Z", "digest": "sha1:QTUV5T7H2SU65OHUHZCQKUVH5FZR3DPR", "length": 11487, "nlines": 204, "source_domain": "samvedg.blogspot.com", "title": "संदिग्ध अर्थाचे उखाणे: वास्तुपुरुष", "raw_content": "\nफ्लॅटमधे राहाणारया आपण मंडळींनां वास्तुपुरुष ही संकल्पना माहीत असण्याचं काही काम नाही. कदाचित शब्दःश अर्थ माहीत असेलही पण त्याची intensity कळायचं काही कारण नाही. सिनेमे बघुन असं काही जाणवू शकेल हे मला काही वर्षांपुर्वी सांगीतलं असतं, तर मी खुप हसलो असतो. पण सुमित्रा भावेंचा वास्तुपुरुष पाहीला आणि संदर्भाच्या सारया चौकटीच बदलुन गेल्या.\nसिनेमा रिलीज होण्याआधीच त्याची चर्चा ऎकली होती की रिलीज डेट मुळे कसलंसं award हुकलं वगैरे (असं काही ऎकलं की मला या सगळ्याशी जी एं चा काही काळीजबंध असेलसं नेहमीच वाटतं.) हे तितकसं महत्वाचं नाही. Star Attraction होते एलकुंचवार त्यांच्या लिखाणावर (नंतर मौनरागात त्याचे बरेच संदर्भ सापडले) पिक्चर, शिवाय त्यांनी त्यात काम केलेलं.\nसिनेमाची स्टोरी मोठी touching आहे आणि साधीही. बडा घर पोकळ वासा असं वतनदार देशपांडेंच घर, गांधी भक्तीत वाया गेलेला निकम्मा बाप, छंदी-फंदी, पीळ न गेलेला पण प्रेमळ काका, प्रेमात पारच फसलेला भाऊ आणि शिक्षणासाठी सर्वस्व त्यागु शकणारी भास्करची आई. पुर्ण सिनेमा भास्करची तगमग, खचलेल्या घराला बाहेर काढण्याचा ताण आणि आईचा सिनेमाव्यापून उरणारं माणूसपण यांच्या भोवती फिरत राहातो.\nअप्रतिम दिग्दर्शन, intellgent photography, amazing editiing आणि सहज सुंदर अभिनय या मुळे हा सिनेमा is must see छोटा भास्कर ते मोठा भास्कर (एलकुंचवार) यांचा गोष्ट पुढे नेण्यासाठी जो to and fro होणारा वापर सिनेमात केलेला आहे तो अप्रतिम आहे.\nनंतर आईशी बोलताना जाणवलं की खर तर ही गोष्ट शिक्षणाची तळमळ असणारया स्वातंत्र्यानंतर लगेचच्या कोणत्याही ब्राम्हण कुटुंबाची आहे, भास्कर फक्त त्यांचं प्रतिनिधीत्व करतोय. कोणा कोणाच्या हाकांना ओ देऊन शिक्षण अर्धवट सोडून स्वातंत्र्यलढ्यात सामिल झालेली एक आख्खी पिढी, प्रचंड वेगाने बदललेली परिस्थिती आणि झालेला अपेक्षाभंग, बुडलेल्या वतनदारी याची ही गोष्ट आहे. या सगळ्या निराशाजनक परिस्थितीला एक लखलखती किनार आहे ती शिक्षणाच्या तळमळीची.\nभीक मागा, माधुकरी मागा, वार लावा हवं ते करा पण शिका, भास्करची आई मनापासून सांगते. भास्कर परत वाड्यात आलाय ते वास्तुपुरुषाची शांत करायला आणि तिथेच राहून आईचं स्वप्न पुर्ण करायला. या नोट वर सिनेमा संपतो. पडद्याआडून उमराणीकरांचा वास्तुपुरुषावरचा एक संस्कॄत piece आपल्याला भारुन टाकत असतो.\nकरतो update. पण एक सांग, फक्त दुसरया देशात आहेस म्हणून चांगलं वाटतय की general पण चांगलं वाटतयं\nशमा - ए - महफ़िल\nअवघा रंग एक झाला...\nकाही क्षण ... काही आठवणी .. काही विचार\nसंदिग्ध अर्थाचे उखाणे कधी तरी उलगडतील, स्पर्शातून, गाण्यातून,वा कवितेतून; तुझ्या अस्तित्वाचे पुरावे मी शोधत नाही पण तू आहेस एव्हडया आशेवर मांडू देत मला हा प्रपंच...\nहमामा रे पोरा हमामा रे\nNo, everybody's gotta learn, nobody's born knowin' ... झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्...\nतू नसताना गावात तुझ्या बैरागी भगव्या कपड्यांत विरागी ओळखीचे ऊन भाळी मळतांना हरवतो घरी जाताना कधी डोळ्यांनी आ...\n\"मंद्र\"च्या निमित्ताने: सोनुबाई आणि कथलाचा वाळा- नवा खो खो\nपरत एकदा हिंमत दाखवुन नवा खो खो सुरु करत आहे. हिंमत अश्यासाठी की गेले २-३ खो खो साफ फसले आहेत. कारणं माहीत नाही. कधी ब्लॉगे हो म्हणाले पण ल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-20T11:07:47Z", "digest": "sha1:CNON76EKD4US4BIKHSLAAV5BHRRZA33P", "length": 7499, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बॉलीवुडमध्ये ईसाबेल करणार पर्दापण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबॉलीवुडमध्ये ईसाबेल करणार पर्दापण\nअभिनेत्री कैटरीना कैफची छोटी बहिण ईसाबेल कैफ लवकरच बॉलुवडमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. बॉलीवुडमधील तिच्या पर्दापणाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, आता अभिनेता सूरज पांचोली यांना आपल्या इंस्टाग्रामवर ईसाबेलचे फोटो शेयर करून ईसाबेलच्या बॉलीवुड पर्दापणाची अधिकृत घोषणा केली.\nसूरजने माहिती दिली की, ईसाबेलसोबत तो “टाइम टू डान्स’ चित्रपटात काम करणार आहे. माझी को-स्टार ईसाबेल कैफचे आता जोरदार स्वागत करा. आमचा चित्रपट “टाइम टू डान्स’ लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. मीही ईसाबेलसोबत काम करण्यासाठी उत्सूक आहे, अशी माहिती त्याने इंस्टाग्रामद्वारे दिली आहे.\n“टाइम टू डान्स’चित्रपटात डान्सला प्राधान्य देण्यात आले असून यात पुन्हा एकदा सूरजच्या सर्वोत्कृष्ट डान्स मूव्स प्रेक्षकांना पाहण्यास मिळणार आहे. तसेच ईसाबेलही एक उत्कृष्ट डान्सर असल्याचे समजते. त्यामुळे निश्‍चितच सूरज-ईसाबेलच्या चाहत्यांसाठी “टाइम टू न्डास’च्या प्रदर्शनाची उत्सूकता कायम राहणार आहे.\nया चित्रपटाचे शुटिंग एप्रिल महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. यात ईसाबेल मूळ लॅटीनमधील बॉलरूम डान्सरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजाचा सहाय्यक स्टॅनली डि-कोस्टा हा करणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगुन्हेगारांना मानवाधिकार नसतो – चौहान\nNext articleसर्पोद्यानचा “मेक ओव्हर’\nमुळशी पॅटर्न चित्रपटाच्या दिग्दर्शकास मारहाण\nईशा गुप्ताचे फोटोशूट व्हायरल\nश्रेयस तळपदे पुन्हा मराठीत चित्रपटात\nबॉलिवूडमध्ये लवकरच अहान शेट्टीची एन्ट्री\nमलायका-अर्जुनने दिली प्रेमाची कबुली\nश्रीदेवीच्या गाण्यावर परफॉर्म करणार माधुरी दीक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/sports/7062-brazil-s-neymar-was-fouled-more-than-any-other-player-at-the-world-cup-in-20-years", "date_download": "2018-11-20T12:14:22Z", "digest": "sha1:5B627O6G5X4ITXNGVLLU7ATMTP3JZJII", "length": 4284, "nlines": 117, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "#FifaWorldCup2018 स्वित्झर्लंड आणि ब्राझीलमध्ये रंगला बरोबरीचा सामना... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#FifaWorldCup2018 स्वित्झर्लंड आणि ब्राझीलमध्ये रंगला बरोबरीचा सामना...\nफिफा विश्वचषक स्पर्धेत स्वित्झर्लंड आणि ब्राझीलमध्ये बरोबरीचा सामना रंगला या सामन्यात ब्राझील आणि स्वित्झर्लंड यांच्यातील सामना 1-1 बरोबरीत राहिला. ब्राझीलनं 1 - 0 अशी आघाडी मध्यंतरापर्यंत टिकवून ठेवली होती. मात्र उत्तरार्धात 50व्या मिनिटाला स्टीव्हन झुबेरनं स्वित्झर्लंडला बरोबरी साधून दिली. फुटबॉलविश्वातला सर्वात लोकप्रिय संघ अशी ब्राझील संघाची ओळख आहे. त्यामुळे या स्पर्धेत सर्वांचे लक्ष ब्राझीलच्या कामगिरीकडे होते.\nलिफ्टने घेतला बळी, तुम्ही वापरता ती लिफ्ट आहे का सुरक्षित \nवैयक्तिक वादातून भाजप नगरसेवक बालाजी कांबळेंची हत्या..\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/father-in-law-rape-his-wife-the-husband-was-looking-silently-instead-of-saving-his-wife-5980254.html", "date_download": "2018-11-20T11:15:30Z", "digest": "sha1:OBAI4XYY5EY2RT462X66QLCLZHOLMCXW", "length": 7890, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Father in law rape his wife; The husband was looking silently instead of saving his wife | जेवन वाढ म्हणत किचनमध्ये घुसला सासरा, तोंड दाबून केला सुनेवर बलात्कार; शांतपणे पाहत होता पती, उलट पत्नीलाच धमकावले", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजेवन वाढ म्हणत किचनमध्ये घुसला सासरा, तोंड दाबून केला सुनेवर बलात्कार; शांतपणे पाहत होता पती, उलट पत्नीलाच धमकावले\nपतीने तिला वाचवणे सोडून कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.\nदेवास- मध्य प्रदेशातील देवासमध्ये एका महिलेवर तिच्या सासऱ्याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. महिलेचा सासरा बळजबरी करत असताना पती तिच्यासमोर उभा असून सर्व शांतपणे पाहत असल्याचे तिने सांगितले. महिलेने दोघांविरोधात कांटाफोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघांना स्थानिक न्यायालयात हजर करत त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले.\nवडील पत्नीवर बलात्कार करत होते आणि मुलगा शांतपणे पाहत होता\n> घटना घडल्याच्या रात्री महिला किचनमध्ये असताना तिला सासऱ्याने जेवन वाढायला सांगितले. किचनमध्ये जाऊन सासऱ्याने अचानक महिलेचे तोंड दाबले आणि तिच्यावर बळजबरी करत बलात्कार केला. वडील पत्नीवर बलात्कार करत असताना मुलगा शांतपणे उभा राहून सर्व पाहत होता. महिला आपली आब्रु वाचावी म्हणून दोघांसमोर दयेची भीक मागत होती. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. उलट याबद्दल बाहेर कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देत पतीने महिलेला धमकावले. घटनेनंतर त्या दोघांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. महिलेने या सर्व घटनेची माहिती तिच्या आईला आणि भावाला सांगितल्यानंतर तिच्या घरच्यांनी पती आणि सासऱ्याविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत दोघा बापलेकांना अटक केली आहे.\n8 वर्षांपासून तरुणीवर बलात्कार करत होता BJP नगरसेविकाचा डॉक्टर पती, पीडिता म्हणाली- मी 10वीत असल्यापासून डॉक्टर माझ्यावर करतोय शोषण\nप्रेमीयुगलांची आत्महत्या; प्रियकराने विष खाऊन तर प्रेयसीने लटकली फासावर...\nसकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत धुडगूस घालत होते कुख्यात गुंड; पोलिसांवर झाडल्या गोळ्या.. अनेक गाड्या पेटविल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/jalgaon-news/-/articleshow/28688199.cms", "date_download": "2018-11-20T12:49:15Z", "digest": "sha1:D3RBOBSTXKROWKRWG37BHB3OSHRTNR3C", "length": 12316, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jalgaon news News: - हार्मोनिअमचा रंजक प्रवास उलगडला ‘जादूच्या पेटी’तून | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्यWATCH LIVE TV\nहार्मोनिअमचा रंजक प्रवास उलगडला ‘जादूच्या पेटी’तून\nपेटी या वाद्याचा शोध १७३ वर्षांपूर्वी लागला. हे वाद्य सव्वाशे वर्षांपूर्वी भारतात आले. हार्मोनिअम हे या वाद्याचे मूळ नाव असले तरी भारतात बाजा आणि महाराष्ट्रात पेटी या नावाने ते ओळखले जाते.\nम. टा. वृत्तसेवा, जळगाव\nपेटी या वाद्याचा शोध १७३ वर्षांपूर्वी लागला. हे वाद्य सव्वाशे वर्षांपूर्वी भारतात आले. हार्मोनिअम हे या वाद्याचे मूळ नाव असले तरी भारतात बाजा आणि महाराष्ट्रात पेटी या नावाने ते ओळखले जाते. याच वाद्यांची जन्मकथा आदित्य ओक यांनी अगदी रंजकतेने उलगडून दाखविणारा ‘जादूची पेटी’ हा आगळावेगळा कार्यक्रम कांताई सभागृहात झाला व जळगावकरांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली.\nडॉ. राम आपटे प्रतिष्ठान व कै. रामलालजी चौबे मेमोरियल ट्रस्टतर्फे शनिवारी जादूची पेटी हा कार्यक्रम रंगला. कांताई सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते आदित्य ओक, सत्यजित प्रभू होते. कार्यक्रमात तबल्यावर प्रसाद पाध्ये, ऑक्टोपॅडसाठी प्रभाकर, साइट िऱ्हदम मंदार गोगटे, गिटार संजय महाडिक यांनी साथ देत कार्यक्रमात रंगत आणली.\nशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भावसंगीत, सिनेसंगीत, कव्वाली यांच्यासारख्या अनेक संगीत प्रकारांमध्ये पेटी हे वाद्य कसे वाजते, याची प्रात्यक्षिके ओक आणि प्रभू या आघाडीच्या पेटीवादकांनी दाखविली. लता मंगेशकर, आशा भोसले, शमशाद बेगम, वसंतराव देशपांडे, महंमद रफी, किशोर कुमार, मुकेश यांच्यासह ५० वेगवेगळ्या गायकांनी गायलेल्या आणि सी. रामचंद्र, नौशाद, वसंत देसाई, सुधीर फडके, लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशनपासून ते आजच्या अजय-अतुलपर्यंतच्या तब्बल ४० संगीतकारांच्या गीतांमधील पेटीची जादू ऐकण्याची संधी या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवयाला मिळाली. शंभर वर्षांपूर्वीची काही जुनी गाणी, युरोपियन रचनांसकट या कार्यक्रमात सादर करण्यात आली. हार्मोनिअमवर विविध वाद्यांचे आवाज, मानवी बोटांची करामत आणि पेटीचा संपूर्ण इतिहासही या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिकांना उलगडला.\nमिळवा जळगाव बातम्या(jalgaon news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\njalgaon news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रोको\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृतीयपंथी उमेदवार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्टासमोर शरणागती\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित केले 'मन्नत-ए-अमन'\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\n‘समांतर’साठी आजी-माजी आमदार सोबत\nदारूच्या बाटल्या फोडून आंदोलन\nभुसावळमध्ये खडसे समर्थकांचा दानवेंना घेराव\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nहार्मोनिअमचा रंजक प्रवास उलगडला ‘जादूच्या पेटी’तून...\nमाध्यमांच्या अतिरेकावर कायद्याची बंधने...\n‘साहेबां’चे बॅडमिंटन ते साहित्यिकांचा वाक्विलास\nएसटीचा चित्ररथ गावोगाव जाणार...\nबँकेतून ८२ हजार लंपास...\nसफाई कर्मचाऱ्यांच्या जागा जानेवारीअखेरपर्यंत भरा...\n'त्या' आरोपींची शिक्षा कायम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7102-strict-action-against-plastic-producers-ramdas-kadam", "date_download": "2018-11-20T11:37:40Z", "digest": "sha1:GNSYQHSW6FUO3WIAYPL67ITW5RBZLHEU", "length": 7064, "nlines": 148, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "प्लास्टिक उत्पादन करणाऱ्यांवर करडी नजर असेल - रामदास कदम - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nप्लास्टिक उत्पादन करणाऱ्यांवर करडी नजर असेल - रामदास कदम\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nप्लास्टिक बंदी कायम ठेवण्याचं हायकोर्टाच्या निर्णयाचं पर्यावरण मंत्र्यानी स्वागत केले\nआजच्या बैठकीतही उद्यापासून प्लास्टिक बंदी राज्यभर लागू करण्याबाबत शिक्कामोर्तब\n'आपले समुद्र प्लास्टिकचे बेट' - आदित्य ठाकरे\nमहाराष्ट्रात प्लास्टिक बंदी कायम, उच्च न्यायालयानं फेटाळली याचिका\nराज्यात लवकरच प्लास्टिकवर बंदी \nउद्यापासून प्लास्टिक बंदी लागू होणार\nप्लास्टिक बंदीमुळे सर्वसामान्य आणि व्यापारी भरडले जाणार नाही याची काळजी घेणार\nप्लास्टिक उत्पादन करणाऱ्यांवर करडी नजर असेल\nमहाराष्ट्रात 80 टक्के प्लास्टिक गुजरातहून येतं\nगुजरातहून येणारे 4 ट्रकमधलं 50 टन प्लास्टिक आमच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलंय\nउद्यापासून गुजरातहून प्लास्टिक घेऊन येणाऱ्यांवर 3 महिने कारावासाची शिक्षा होणार, गुन्हा दाखल करणार\nप्लास्टिक बंदीचा नोटाबंदीसारखा एका दिवसात घेतलेला नाही\nप्लास्टिक बंदीची घोषणा 9 महिन्यांपूर्वी केली होती, आता पुरेशी जनजागृती झालीय\nराज्यात लवकरच प्लास्टिकवर बंदी \n'आपले समुद्र प्लास्टिकचे बेट' - आदित्य ठाकरे\nप्लास्टिक व्यापारीकडून निवडणुकीचा फंड - राज ठाकरे\nउद्यापासून प्लास्टिकबंदी शिथिल होणार - रामदास कदम\nछोट्या दुकानदारांना प्लास्टिक वापरण्याची परवानगी - रामदास कदम\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://psiddharam.blogspot.com/p/blog-page.html", "date_download": "2018-11-20T11:40:36Z", "digest": "sha1:RW6YXW3T5P7RNE6COIFSYSVERO66RAT2", "length": 21728, "nlines": 273, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...: विवेक विचार मासिक", "raw_content": "\nगेल्या २५ वर्षांत ‘विवेक विचार’ने मराठी जनांत वैचारिक जागरण करण्याच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे. वाचकांचे प्रोत्साहन व आग्रह यामुळे चौमासिक असलेले हे नियतकालिक २००७ च्या विवेकानंद जयंतीपासून मासिक स्वरूपात प्रकाशित होत आहे. घटनाचक्र, सहज-संवाद, अशी माणसं...,हिंदुराष्ट्राची हृदयस्पंदने यांसारख्या सदरांच्या माध्यमांतून विवेक विचारने वाचकांशी स्नेहाचा बंध विणला. परिणामी वाचकच विवेक विचारचे प्रचारक बनल्याचा अनुभव आला. वाचकच आपल्या ८-१० परिचितांची वार्षिक वर्गणी गोळा करून पाठवतात, ही बाब आता नित्याचीच झाली आहे. वाचकांकडून मिळणारे हे प्रेमच आमच्या कार्याची ऊर्जा आहे.\n‘मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान’ हे ब्रीद घेऊन कार्य करणार्‍या विवेकानंद केंद्राचा संदेश मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य विवेक विचार करीत आहे.\nव्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी शक्तीदायी विचारांची सोबत आवश्यक असते. स्वामी विवेकानंदांचे शक्तीदायी विचार तरुणांपर्यंत आणि जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य विवेक विचारच्या माध्यमांतून सुरू आहे.\nस्वीमीजींचे विचार विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, व्यापारी, गरीब-श्रीमंत,दलित, पीडित, शोषित, महिला, वैज्ञानिक, हिंदू, अहिंदू, आस्तिक, नास्तिक, प्रस्थापित, विद्रोही किंबहुना सर्वच स्तरांतील माणसाला आपलेसे करून त्याची उन्नती साधणारे आहेत. हे विचार विविध विषयांच्या परिप्रेक्षात वाचकांपर्यंत पोहोचवून वाचकाचे अनुभवविश्‍व समृद्ध करण्याचा प्रयत्न म्हणजेच विवेक विचार.\nधर्म हा या राष्ट्राचा प्राण आहे, असे स्वामी विवेकानंद म्हणत. आज अनेक शक्ती देशाच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्यासाठी सरसावल्या आहेत. धर्मांतरण, जिहाद, आत्मविस्मृती यासारख्या काळ्या ढगांमुळे देशाचे क्षितिज काळवंडले आहे. अशावेळी ‘मला काय त्याचे’ या स्वार्थी मानसिकतेतून समाजाला बाहेर काढणार्‍या चळवळीचे नाव आहे विवेक विचार.\nया राष्ट्राची हानी दुर्जनांच्या दुष्टतेमुळे झाली त्याहून अधिक ती सज्जनांच्या निष्क्रियतेमुळे झाली, असे थोर विचारवंत आर्य चाणक्य म्हणतात. सज्जन शक्तीला संघटित आणि सक्रिय होण्यासाठीच्या प्रेरक शक्तीचे नाव आहे विवेक विचार.\nविस्तार हेच जीवन अन् संकुचितता म्हणजे मृत्यू. बदलत्या काळाचे भान ठेवून वाचकाला बहुश्रुत बनविण्याची चळवळ आहे विवेक विचार. विवेक विचार हे वाचकाच्या मनावर संस्कार करणारे मासिक आहे.\nवाचन ही अशी साधना आहे की जी साधकाला तात्काळ वरदान देते \nपंचवार्षिक :: रु. 600/-\nविवेकानन्द केन्द्र १६५, रेल्वे लाईन्स, सोलापूर 413001\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nसनातन संस्थेवर बंदीची मागणी हास्यास्पद\nज्याला कायद्याचे थोडेफार ज्ञान आहे, असा कोणीही सनातन संस्थेवर बंदी घाला अशी मागणी करणार नाही. कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्यासाठीची एक ...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्...\nनरेंद्र मोदींची (नयी दुनिया) हीच ती मुलाखत\nनई दुनिया साप्ताहिक // ३० जुलाई २०१२ // संपादकः शाहिद सिद्दीकी // समाचारपत्र के मुखय पृष्ठ पर गु जरात केमुखयमं त्री नरेन्द्...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n'बकरी ईद' नमाजनंतर 'स्वतंत्र काश्मीर'च्या घोषणा\nसतरा सुरक्षा जवान जखमी वृत्तसंस्था श्रीनगर अनंतनाग, तसेच बारामुल्ला जिल्ह्यात 'स्वतंत्र काश्मीर'ची मागणी क...\nपर्यावरण विषयावरील निबंध व घोषवाक्य स्पर्धा : विवेकानंद केंद्रात पारितोषिक वितरण\nपाणी, ऊर्जा साधने यांची काळजी घेतल्यास सुटतील अनेक समस्या विवेकानंद केंद्र पर्यावरण मंडळाच्या कार्यक्रमात अरविंद जोशी यांचे प्रतिपादन\nअलेक्स हॅलेची कादंबरी परवा पुन्हा लख्ख आठवली. ' रूट्स '. आपल्या मुळांचा शोध घेत हॅले अमेरिकेत गुलाम म्हणून आणलेल्या आपल्या अफ्...\nडोळस विश्वबंधुत्वाच्या दिशेने दमदार पाऊल\nव्ही आयएफच्या देखण्या सभागृहात 3 आणि 4 सप्टेंबर रोजी जागतिक हिंदू-बौध्द संमेलन पार पडले. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, जपानची थिंक टँक समज...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nदायित्वबोध की देवी हम करे आराधन\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/if-anyone-can-destroy-the-bjp-and-sena-gov-so-we-are-only-those-prakash-ambedkar/", "date_download": "2018-11-20T11:07:25Z", "digest": "sha1:4CEJ6ATUXKYJ5EUSJFYZPF6INMCZ7RNT", "length": 8264, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सेना-भाजपची सत्ता कोणी घालवू शकत असेल, तर ते फक्त आम्हीच ! -प्रकाश आंबेडकर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसेना-भाजपची सत्ता कोणी घालवू शकत असेल, तर ते फक्त आम्हीच \nविकल्या गेलेल्या माणसांना आमच्याकडे थारा नाही : प्रकाश आंबेडकर\nघराणेशाही ने आपले चारित्र्य तपासावे\nडिकसळ: कॉंगेस पक्षासोबत युती करावी असे काही नाही परंतु कॉंगेस पक्षाला ३७ ठिकाणी लोकसभेला उमेदवार मिळत नाहीत. कॉंगेस पक्ष वाचला पाहिजे असे आम्हाला वाटते. त्यांना जर वाचायचे नसेल तर आम्हालाही त्यांना वाचवायला इंटरेस्ट नाही. जे पक्ष विकावू आहेत त्यांच्याशी आम्ही कधीच युती करणार नाही. वेळच आली तर बहुजन वंचित आघाडी सर्वच्या सर्व जागा लढवेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी भिगवण (ता.इंदापूर) येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.\nआंबेडकर पुढे म्हणाले, राजकारणामध्ये सध्या घराणेशाही वाढतच चालली असून त्यांनी आपले चारित्र्य तपासावे. महाराष्ट्रतून सेना आणि भाजपला धनगर जात मतदान करते त्यावेळी १२% मतदान हे आमच्याकडचे जाते त्यामुळे आमची कुटुंबशाही संपली. सेना भाजपची सत्ता कोणी घालवू शकत असेल तर ते फक्त आम्हीच घालवू असे शेवटी त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला.\nबाबीर देवस्थान रुई (ता.इंदापूर) येथे यात्रेनिमित्त जात असताना आंबेडकर यांनी भिगवणला कार्यकर्त्याची भेट घेतली. यावेळी अँड विजयराव मोरे, सिकंदर शेख, करीम बागवान, रामचंद्र इरवाड, अँड महेश देवकाते, नवनाथ पडळकर,सचिन बोगावत, शरद चितारे, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, संपत बंडगर,संदीप वाघमारे आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#SLvENG 1st Test : इंग्लंडचा श्रीलंकेवर 211 धावांनी विजय\nNext articleपोलिसांकडून आदिवासी समाजास मिठाईचे वाटप\nमुस्लीम आमदार आक्रमक; राजदंड पळविण्याचा प्रयत्न\nमराठा आरक्षणाच्या बाबतीत अजूनही टांगती तलवार- धनंजय मुंडे\nमराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणावरून सरकारविरुद्ध विरोधक आक्रमक\nमागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे – अजित पवार\nडॉ.आशिष देशमुख यांचा राजीनामा मंजूर\nबनावट पासप्रकरणी गुप्तहेरांची पथके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-nagar-news-bollworm-farmers-compensation-rajale-102758", "date_download": "2018-11-20T12:09:39Z", "digest": "sha1:PN3VVTPSYJ64XMYK5YQPFWRYDGTCHMBE", "length": 11165, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news nagar news bollworm farmers compensation rajale बोंडअळीच्या भरपाईसाठी आ. राजळेंनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष | eSakal", "raw_content": "\nबोंडअळीच्या भरपाईसाठी आ. राजळेंनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष\nमंगळवार, 13 मार्च 2018\nतिसगाव (नगर) : बोंडअळीमुळे ओढवलेल्या नुकसानीचा अहमदनगर जिल्ह्याचा अंतिम अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात अाला अाहे. यामध्ये शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील दोन्ही तालुक्यातील एकाही गावांचा त्यात समावेश करण्यात आला नव्हता. ही बाब लक्षात येताच आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे लक्ष वेधून मतदारसंघातील बोंड अळीने बाधित झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची आग्रही केली.\nतिसगाव (नगर) : बोंडअळीमुळे ओढवलेल्या नुकसानीचा अहमदनगर जिल्ह्याचा अंतिम अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात अाला अाहे. यामध्ये शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील दोन्ही तालुक्यातील एकाही गावांचा त्यात समावेश करण्यात आला नव्हता. ही बाब लक्षात येताच आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे लक्ष वेधून मतदारसंघातील बोंड अळीने बाधित झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची आग्रही केली.\nया बोंडअळीमुळे शेवगाव तालुक्यातील ५७ हजार ५०५ शेतकऱ्यांच्या सुमारे ४७ हजार १९३ हेक्टर तर पाथर्डी तालुक्यातील ४७ हजार १९२ शेतकऱ्यांच्या सुमारे ३६ हजार १३१ हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकांचे नुकसान झाले होते. या बोंडअळीमुळे ओढवलेल्या नुकसानीचे पंचनामे शासकीय यंत्रणेकडून पूर्ण करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यात या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले होते.\nशेवगाव व पाथर्डी हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जातात. या भागात नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड होत असते. याही वर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कपाशी बियाणाची लागवड केली परंतु ऐन उत्पादनाच्या वेळी या बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडले. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची नितांत गरज असल्याचे आमदार राजळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिले. सदर मागणी महसूलमंत्री तसेच कृषिमंत्री यांचेकडेही लावून धरली. प्राप्त परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी गुलाबी बोंडअळीमुळे देण्यात येणाऱ्या भरपाईसाठी शेवगाव व पाथर्डी तालुक्यांतील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचा गांभीर्याने प्राधान्यपुर्वक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/saptarang-marathi-features-techno-dost-android-dating-apps-101014", "date_download": "2018-11-20T12:32:54Z", "digest": "sha1:7FADPXELKJHKS5PHRPPGFCXBA7HINPXW", "length": 15751, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Saptarang Marathi features Techno Dost Android Dating apps जोडीदाराच्या शोधासाठी.. (योगेश बनकर) | eSakal", "raw_content": "\nजोडीदाराच्या शोधासाठी.. (योगेश बनकर)\nरविवार, 4 मार्च 2018\nजोडीदाराच्या शोधासाठी 'ऑनलाइन डेटिंग ऍप्स'चं प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. नेहमीच्या सोशल नेटवर्किंग वेबसाइटपेक्षा वेगळ्या सुविधा देणाऱ्या अशा काही ऍप्सविषयी माहिती.\nजोडीदाराच्या शोधासाठी 'ऑनलाइन डेटिंग ऍप्स'चं प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. नेहमीच्या सोशल नेटवर्किंग वेबसाइटपेक्षा वेगळ्या सुविधा देणाऱ्या अशा काही ऍप्सविषयी माहिती.\nदैनंदिन जीवनात कितीतरी गोष्टी आपण नकळत ऑनलाईन करून जातो. मोबाईलच्या रिचार्जपासून जेवणाच्या ऑर्डरपर्यंत सगळं काही ऑनलाइन. मग यात नवीन मित्रांचा शोध तरी कसा मागे राहील 'डेटिंग ऍप्स'वर जो आवडेल त्याला 'राइट स्वाइप' आणि जो नाही त्याला 'लेफ्ट स्वाइप' करत जगभरातील अनेक तरुण नव्या मित्रांचा शोध घेत असतात. जगातली पहिली 'डेटिंग साइट' 1995 ला सुरू झाली होती. त्यानंतर वेगवेगळ्या डेटिंग साइट्‌स येत गेल्या. स्मार्ट फोनच्या जमान्यात आज डेटिंग साइट्‌स ऍप्सच्या रूपात अनेकांच्या मोबईलमध्ये घर करून आहेत. अर्थात बरेच जण सोशल मीडियावरही नवे मित्र मिळवतात; पण ही 'डेटिंग ऍप्स' खास नवीन लोकांना भेटण्यासाठीच बनवली असल्यानं याचा वापर जास्त केला जातो. 'प्लेस्टोअर' आणि 'ऍपस्टोअर' वर आजघडीला बरीच 'डेटिंग ऍप्स' आहेत; परंतु त्यापैकी मोजक्‍याच ऍप्सना लोकांची पसंती असल्याचं दिसून येतं. जाणून घेऊयात यापैकीच काही लोकप्रिय डेटिंग ऍप्सबद्दल.\nऑनलाइन डेटिंगसाठी सध्या तरुणाईमध्ये हे ऍप बरंच लोकप्रिय आहे. टिंडरवर 'राइट स्वाइप' करून नवीन अनेळखी लोकांशी मैत्री करण्यासाठी हात पुढं करणारे बरेच जण आपल्या आजुबाजूला दिसतात. टिंडरवर आपल्या फेसबुक प्रोफाईलद्वारे लॉगइन करता येतं. सुरवातीला आपला फोटो, आवडीनिवडी, कोणत्या वयोगटातील व्यक्तींशी मैत्री करायची आहे ते एकदा निवडावं लागतं. त्यानंतर आपल्या आवडीनुसार आणि आपल्या जवळच्या भागातल्या व्यक्तींची प्रोफाइल्स स्क्रीनवर दिसतात. आवडलेल्या व्यक्तीला 'राइट स्वाइप' आणि न आवडलेल्या व्यक्तीला लेफ्ट स्वाईप. तुम्ही 'राइट स्वाइप' केलेल्या व्यक्तीनंसुद्धा जर तुम्हाला 'राइट स्वाइप' केलं, तरच दोघांसाठी 'चॅटिंग' ऑप्शन उपलब्ध होतो. दोन्ही व्यक्तींनी एकमेकांना 'राइट स्वाइप' केल्याशिवाय मेसेज पाठवू शकत नाही. त्यामुळंच इतर 'डेटिंग ऍप्स'पेक्षा टिंडर अधिक लोकप्रिय आहे. 'टिंडर प्लस' हे या ऍपचं 'पेड व्हर्जन'देखील उपलब्ध आहे. एका दिवसात तुम्ही किती व्यक्तींना 'राइट स्वाइप' करू शकता, याला 'फ्री व्हर्जन' मध्ये मर्यादा आहे. 'टिंडर प्लस'मध्ये ही मर्यादा वाढवून मिळते.\nसध्या आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्ती किंवा काही वेळापूर्वी आपल्या जवळून गेलेल्या व्यक्तींचं प्रोफाइल हे ऍप आपल्याला स्क्रीनवर दाखवतं. इतर डेटिंग ऍप्सप्रमाणं या ऍपसाठीसुद्धा आपल्या फेसबुक अकाउंटद्वारे लॉगइन करावं लागतं. टिंडरप्रमाणंच 'हॅपन'देखील आपल्या जवळच्या व्यक्तीचं प्रोफाइल दाखवतं. एखादी व्यक्ती नेमक्‍या कोणत्या ठिकाणी आणि किती वेळेपूर्वी आपल्या समोरून गेली, याची माहितीदेखील हे ऍप देतं. यापैकी आवडलेल्या व्यक्तीला आपण 'लाइक' करू शकतो आणि समोरच्या व्यक्तीनंसुद्धा 'लाइक' केलं, तर दोघांसाठी 'चॅटिंग' ऑप्शन उपलब्ध होतो.\nचांगली मैत्री होण्यासाठी आपल्याला समोरची व्यक्ती माहीत असणं गरजेचं असतं. हे ऍप प्रत्येक युजरची भरपूर माहिती सुरवातीला विचारतं. नेमक्‍या कोणत्या गोष्टीसाठी हे ऍप आपण वापरत आहोत- म्हणजे नवीन मित्र शोधण्यासाठी, शॉर्ट टर्म डेट किंवा लॉंग टर्म डेटसाठी वगैरे- ही माहिती सुरवातीला द्यावी लागते. त्यानुसारच आपल्याला मिळतीजुळती प्रोफाइल स्क्रीनवर दिसतात. हे ऍप आपली बरीच माहिती विचारत असल्यानं कदाचित कंटाळा येऊ शकतो; पण ज्यांना 'सिरीअस रिलेशनशिप्स'मध्ये इंटरेस्ट आहे, अशा व्यक्तींची एखाद्याला माहीत करून घेण्याच्या दृष्टीनं हे ऍप योग्य वाटतं. या ऍपचं पेड व्हर्जनदेखील आहे. आपल्या प्रोफाइलला किती लोकांनी भेट दिली, लाइक केलं याची माहिती यात मिळते.\n'डेटिंग ऍप्स' वापरताना सर्वांत जास्त चिंता असते ती आपल्या फोटोची. आपला फोटो कुणी डाऊनलोड तर करणार नाही ना, याची बऱ्याच जणांना भीती असते. या ऍपवर मात्र युजरला त्याबाबत दिलासा मिळतो. या ऍपवरून कुठलाही फोटो डाउनलोड करता येत नाही किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेता येत नाही. तसंच इथं प्रत्येक व्यक्तीसाठी 'ट्रस्ट स्कोअर' दिला जातो. आपण ज्या व्यक्तीसोबत 'चॅट' करतो ती व्यक्ती या 'ट्रस्ट स्कोअर'द्वारे रेटिंग देऊ शकते.\n'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://x.3209822.n2.nabble.com/-td5225750.html", "date_download": "2018-11-20T11:58:14Z", "digest": "sha1:UCINFOAALCESIJYAJKT6YTZHSV2G7MJH", "length": 1994, "nlines": 42, "source_domain": "x.3209822.n2.nabble.com", "title": "सुरेश भट यांच्या सुरेख गजला - वय निघून गेले", "raw_content": "नेटभेट फोरम › कथा, कविता, साहित्य › सुरेश भट यांच्या सुरेख गजला\nदेखावे बघण्याचे वय निघून गेले\nरंगांवर भुलण्याचे वय निघून गेले\nगेले ते उडुन रंग\nउरले हे फिकट संग\nहात पुढे करण्याचे वय निघून गेले\nचेहऱ्यांत जगण्याचे वय निघून गेले\nरोज नवे एक नाव\nरोज नवे एक गाव\nनावगाव पुसण्याचे वय निघून गेले\nपावसात भिजण्याचे वय निघून गेले\nझंकारत झुरण्याचे वय निघुन गेले\nचांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले\nआला जर जवळ अंत\nकां हा आला वसंत\nहाय,फुले टिपण्याचे वय निघून गेले\n« Return to सुरेश भट यांच्या सुरेख गजला | 1 view|%1 views\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/tatycha-dhaba-special-sarpanch-thali/", "date_download": "2018-11-20T11:38:36Z", "digest": "sha1:IOZXAB6O4PNZUJFYK4RL2NIMRYI4INFC", "length": 9136, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरपंच थाळी, पाटील थाळी...तात्याच्या ढाब्याचा नादचं खुळा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसरपंच थाळी, पाटील थाळी…तात्याच्या ढाब्याचा नादचं खुळा\nटीम महाराष्ट्र देशा : सरपंच थाळी, पाटील थाळी आणि सावकार थाळी…. या प्रकारच्या नाव असलेल्या थाळी कदाचित तुम्ही कधी ऐकल्याही नसतील. मात्र या नावाच्या मोठं – मोठ्या थाळ्या ग्राहकांना दिल्या जातात. पुण्यातील औध – बाणेर लिंक रोड वरील ‘तात्याचा ढाबा’ इथे या थाळ्यात ग्राहकांना देण्यात येतात. थाळीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसते आहे. नेमकं कशा असतात या थाळ्या आणि काय आहे त्याच वेगळेपण.\nसरपंच, पाटील आणि सावकार ही नाव जशी भारदस्त आणि मोठी वाटतात, आता त्याच्या नावा प्रमाणेच भल्ली मोठी नॉन व्हेज थाळी पुण्यात सुरु करण्यात आली आहे. एकाच थाळीत जवळपास आठ ते दहा जण मनोसक्त जेवण करू शकतील अशा आकाराच्या या थाळ्या आहेत.\nमटण, चिकण, फिश, सुकी कलेजी, किमा, काळां रस्सा, थांबडा रस्सा, मटण सूप, अंडी, पापड, साजूक तुपातील इंद्रायणी राईस, डाळ खिचडी, चार प्रकारच्या भाकरी, ताक, सोल कढी आणि कोशिंबीर असा भल्ला मोठा मेनू एकाच वेळी एकाच थाळीत ग्राहकाना खायला देण्यात येतो. त्यामुळे एकाच मोठ्या थाळीत या मोठ्या नॉनव्हेज मेनूच आस्वाद घेण्यास पुणेकर मोठी पसंती दाखवत आहेत.\nमटण, चिकन आणि फिश या पासून अनेक वेगेवगेळे खाद्य पदार्थ बनविले जातात. हे सर्व खाद्य पदार्थ एकाच थाळीत ग्राहकांना देता यावं त्या दृष्टीकोनातून सचिन वलके या तरुणाने या प्रकारच्या वेगळ्या नावाच्या थाळ्या तयार केल्या आहेत. सरपंच थाळी ही जगातील सर्वात मोठी नॉन व्हेज थाळी असल्याचा दावा देखील सचिन वलके यांनी केला आहे.\nसरपंच, पाटील आणि सावकार यांच्या नावात जसा मोठा रुबाब आहे, तसा मोठा रुबाब ही थाळी खाताना तुम्हाला अनुभवता येणार आहे. त्यामुळे या मोठ्या आकाराच्या नॉन व्हेज थाळ्या सध्या खवये पुणेकरांन मोठी भुरळ घालत आहेत.\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र…\nटीम महाराष्ट्र देशा- पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही व धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/all-wolves-get-together-power-criticism-chief-ministers-opposition/", "date_download": "2018-11-20T11:40:14Z", "digest": "sha1:6NTMJMAO5BQOZV46EUVGIHADUPJXHV4F", "length": 6938, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सत्तेसाठी एकत्र आलेले लांडगे आमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसत्तेसाठी एकत्र आलेले लांडगे आमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपाच्या ३८व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईमध्ये झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भाषण करत विरोधकांवर जोरदार शरसंधान केलं आहे. सगळे लांडगे आता सत्तेच्या शिकारीसाठी एकत्र आले आहेत. पण हे लांडगेच उद्या दंगली घडवतील, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.\nआमचा सिंहांचा पक्ष आहे, त्यामुळे हे लांडगे आमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. विरोधकांनी हल्लाबोल यात्रा नव्हे, तर डल्ला मारो यात्रा काढली होती. भाजपाला नेहमीच ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवलं गेलं. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच भविष्य आहे. संविधानात दिलेलं आरक्षण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nटीम महाराष्ट्र देशा- चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम ‘बेखबर…\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/author/sonali-deshpande/page-3/", "date_download": "2018-11-20T12:21:16Z", "digest": "sha1:WFUJN4CEHBMTH7PBZRNWCYJN6SCRDYH6", "length": 10765, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sonali Deshpande : Exclusive News Stories by Sonali Deshpande Current Affairs, Events at News18 Lokmat Page-3", "raw_content": "\n'माझ्या पृथ्वीला सांभाळा' : सुपरहीरोंच्या जनकाला राज ठाकरेंनी वाहिली अनोखी आदरांजली\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nईशाचा होणारा नवरा 'बिपिन टिल्लू' आहे कसा\nसेक्स आणि क्राईमच्या पलिकडे वेब सीरिजनी जायला हवं, म्हणतायत सिने अभ्यासक\nशनाया अमेरिकेत, राधिका कोमात, नवा ट्विस्ट काय साधणार\nविक्रांत सरंजामे-ईशामधलं प्रेम वयातल्या अंतरापेक्षा महत्त्वाचं, म्हणतायत प्रेक्षक\nEXCLUSIVE : '...म्हणून सुलोचना दीदी साकारणं अवघड'\nअनिकेत विश्वासराव म्हणतोय, हृदयात वाजे समथिंग\nदीदींनी नखरे केले नसते तर... आशा भोसले\nVIDEO : चेतन भगतच्या नव्या पुस्तकाचा फिल्म स्टाईल प्रोमो पाहिलात का\nनवी शनाया पास की नापास 'असा' आहे प्रेक्षकांचा कौल\nरिलेशनशिपमध्ये राहण्यापेक्षा मांजरावर प्रेम करेन - जॅकलीन फर्नांडिस\n'ही' व्यक्ती करण जोहरच्या मेसेजवर ठेवते नजर\nगुरूच्या नव्या बच्चाबद्दल काय म्हणतेय राधिका\nजुन्या शनायानं नवीला काय दिला सल्ला\nइम्तियाज अली घेऊन येतोय राधाकृष्णाची निराळी 'LOVE STORY'\nमाझं आणि काशिनाथ घाणेकरांचं व्यक्तिमत्त्वं पूर्ण वेगळं - सुबोध भावे\n'माझ्या पृथ्वीला सांभाळा' : सुपरहीरोंच्या जनकाला राज ठाकरेंनी वाहिली अनोखी आदरांजली\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-11-20T12:01:33Z", "digest": "sha1:4QX6BRQKTKBHB6ZMXLRZYDDLJTOMTYCH", "length": 11134, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तिरुपती- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nदेणगीत मिळाले २ कोटी सोन्याचे दागिने आणि अडीच कोटींच्या नोटांची सजावट\nइथल्या लोकांचा विश्वास आहे की, देवीच्या पुजेला सोनं आणि पैसे दिल्याने त्यांचंही भाग्य फळफळेल\nगौरी लंकेश हत्या प्रकरणात नवं ट्विस्ट, समोर आलं जळगाव कनेक्शन\nजगण्यासाठी देशातील सर्वात सुंदर शहर पुणे, मुंबईचा कितवा नंबर \nकोल्हापूरच्या पोलीस दलाचे सर्वेसर्वा असणार उस्मानाबादचे 'हे' दोन सुपुत्र\nवारकऱ्यांची रांगेतून मुक्तता, आता विठुरायाचं टोकनद्वारे दर्शन \nकमला मिलच्या बिल्डराशी बाळराजेंची आर्थिक भागीदारी -विखे पाटील\nपंढरपुरातील दर्शनरांग इतिहास जमा होणार तिरुपतीच्या धर्तीवर टोकनद्वारे मिळणार दर्शन\nब्लॉग स्पेस Jul 7, 2017\nसाईबाबांना का हवाय ब्रँड अॅम्बेसेडर \nमहाराष्ट्र May 4, 2017\nअस्वच्छ पुण्याचे वाजले '13', मुख्यमंत्र्यांचं नागपूर 137 क्रमांकावर ; स्वच्छ शहरांची संपूर्ण यादी\n'हाफ गर्लफ्रेंड'च्या रोमँटिक 'बारिश'मध्ये भिजले एक कोटीपेक्षा जास्त रसिक\nगरिबांचा विठुरायाही श्रीमंत, दानपेटीत तब्बल 2 कोटींचं दान\n, तासाभराचा विमान प्रवास फक्त 2500 रुपयांमध्ये\nमुंबईत महालक्ष्मी मंदिर परिसरात इमारतीला आग\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2018-11-20T11:12:25Z", "digest": "sha1:5IS7CZZYTCDY5CLHK2PIZEUBNG7I7I7T", "length": 14352, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एरंड - विकिपीडिया", "raw_content": "\n\" | शास्त्रीय वर्गीकरण\nएरंड (इंग्लिश : Liquorice / licorice; लॅटिन : Ricinus communis) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. एरंडाच्या बियांना एरंडी म्हणतात. बियांपासून तेल काढतात.\n५ एरंडापासून बनणारी औषधे\n८ हे सुद्धा पहा\nभारत, चीन, ब्राझील, थायलंड, फिलिपाईन्स, दक्षिण आफ्रिका आदी देशात एरंड ही वनस्पती प्रामुख्याने आढळते. जगात एरंडाचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. भारतातील गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यात एरंडाची लागवड प्रामुख्याने केली जाते.\nएरंड हे झाड साधारण २ ते ४ मीटरपर्यंत उंच वाढणारे असते. हे झाड रानटी अवस्थेत आढळते तसेच याची शेतात लागवड केली जाते. याची पाने, बिया, मूळ आणि तेल यांचा औषधी उपयोग केला जातो.\nपाने - हिरवट-तांबड्या रंगाची बोटांप्रमाणे लांब आणि टोकदार असतात.\nफळ - दोन भागांनी बनलेले, आकाराने गोलसर आणि त्यावर मऊ काटे असतात.\nबिया - काळ्या धुरकट रंगाची त्यावर पांढऱ्या रेषा, ठिपके असतात. यांना एरंडी म्हणतात.\nपांढरा - यात दोन उपप्रकार आहेत अ) लहान - याच्या बियांचे तेल व मूळ औषधांत वापरतात. ब) मोठा - याची पाने औषधात वापरतात.\nतांबडा - याचे तेल अधिक तीव्र असते, विशेष औषधांत वापरतात.\nवर्षायू - साधारण एक वर्षापर्यंत जगणारे लहान आकाराचे झाड.\nदीर्घवर्षायू - बरीच वर्षे जगणारे, मोठ्या आकाराचे बी व फळे असणारे झाड.\nएरंडचा प्रामुख्याने चेता-मज्जा-नाडी संस्था (Nervous system), श्वसन संस्था (Respiratory system), पचन संस्था (Digestive system), रक्त वहन संस्था (Circulatory system), मूत्र वहन संस्था (Urinary system), प्रजनन संस्था (Reproductive system) आणि त्वचा (Skin) यासाठी उपयोग होतो. आयुर्वेदातसुद्धा एरंडाचा उपयोग होतो.\nवातविकार, कावीळ, दीर्घकालीन बद्धकोष्ठता, मूळव्याध, अजीर्ण, आमवात-संधिवात, उदरशूल, योनिशूल, मेदोरोग, हत्तीरोग, सर्प विष, अन्य विष, सूज येणे, कृमि होणे, झोप न येणे, पायाची आग होणे, इ. अनेक विकारांवर एरंडचा औषधी उपयोग केल्या जातो.\nएरंडाची पाने, बिया, तेल वगैरे अति प्रमाणात किंवा जास्त काळ सेवन केल्यास उलट्या होणे, जुलाब होणे, आमाशय व आतड्यांना अशक्तपणा येण्याचे दुष्परिणाम दिसून येतात.\nवातनाशक, वेदनाशामक,सुजनाशक असल्याने एरंडाचे तेल चोळण्यासाठी वापरतात.\nदुखणाऱ्या भागावर एरंडाची पने गरम करून बांधतात.\nएरंडाच्या बिया, गाईचे तूप अ भीमसेन कापूर यांच्या योग्य मिश्रणाने तयार केलेले काजळ डोळे आल्यास वापरतात.\nएरंडेल तेलावर परतलेले हिरडा चूर्ण म्हणजे गंधर्व हरितकी. एरंडाची पाने खूप खूप मुलायम म्हणजे गंधर्वाच्या तळहातासारखी असतात. म्हणून या चूर्णाला गंधर्व हरितकी चूर्ण असे नाव स्वाभाविकपणे पडले आहे.\nएरंडाची लापशी : ज्यांना एरंडेल तेलाचा नॉशिया आहे त्यांच्यासाठी ताज्या एरंड बियांची साले काढून, त्या बिया दुधात वाटून थोडे साखर व तूप टाकून लापशी करतात.\nरात्री झोपण्यापूर्वीवे एरंडाचे शुद्ध न केलेले तेल तळपायांना चोळल्यास जळवात खात्रीने बरा होतो.\nएरंडेल तेलाने आतड्यातील श्लेष्मल त्वचेस मृदुपणा येतो व त्यामुळे मळाच्या गाठी सैल होऊन खाली निसटतात. एरंडेल तेलाचे कार्य लहान आतड्यावर होत असते. यकृतावर त्याचा अजिबात परिणाम होत नाही. आतडय़ांत दाह किंवा इजा होत नाही.\nएरंडेल तेलाबरोबर आल्याचा रस हे उत्तम अनुपान आहे.\nतीन भाग सुंठचूर्ण व एक भाग एरंडेल तेल असे मिश्रण सौम्य अग्नीवर परतून सेवन केल्यास आमवातापासून नक्कीच सुटका होते.\nएरंडाच्या बियापासून तेल काढतात.\nयाचा उपयोग वेदनाशमक म्हणून केला जातो. खोकला, कफ,आमवात, मुतखडा,ताप अशा अनेक रोगांवर एरंडाचा उपयोग केला जातो. आयुर्वेदात सुद्धा एरंडाचा विशिष्ट मात्रेत उपयोग केला जातो.\nइतर माहिती: एरंडाचा उपयोग इतर पदार्थनिर्मितीसाठी सुद्धा होतो; त्यामुळे एरंड या झाडाचे पांढरा व तांबडा असे दोन प्रकार आहेत. एक जोडधंदा ,म्हणून शेतकरी लोक एरंडाची लागवड करून, याचा उपयोग करतात.\nएरंडाची पाने व फळे\nहे एक वेगळेच औषधी झाड आहे. याच्या खोडा-पानांना चीक असल्याने जनावरे याला तोंड लावत नाहीत. म्हणून मोगली एरंडाची (Jatropa curcus) झाडे कुंपणावर लावतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n९ जानेवारी २०१८ कार्यशाळा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मार्च २०१८ रोजी १२:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-football/breaking-marketing-rules-england-130829", "date_download": "2018-11-20T12:22:19Z", "digest": "sha1:D5AJYA6E2F2CK5LS3XZL5QWUBWSVPRUJ", "length": 10609, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Breaking of marketing rules from England मार्केटिंग नियमांचा इंग्लंडकडून भंग | eSakal", "raw_content": "\nमार्केटिंग नियमांचा इंग्लंडकडून भंग\nसोमवार, 16 जुलै 2018\nविश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य लढतीच्या वेळी इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी स्पर्धेच्या मार्केटिंग नियमावलीचा भंग केला. त्याबद्दल इंग्लंड संघास 70 हजार स्विस फ्रॅंक्‍सचा (सुमारे 47 लाख 87 हजार रुपये) दंड करण्यात आला आहे.\nमॉस्को- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य लढतीच्या वेळी इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी स्पर्धेच्या मार्केटिंग नियमावलीचा भंग केला. त्याबद्दल इंग्लंड संघास 70 हजार स्विस फ्रॅंक्‍सचा (सुमारे 47 लाख 87 हजार रुपये) दंड करण्यात आला आहे.\nक्रोएशियाविरुद्धच्या लढतीच्या वेळी इंग्लंड चाहत्यांनी राजकीय टिप्पणी केली होती. त्याबद्दल इंग्लंड संघटनेस ताकीद देण्यात आली. केवळ काही व्यक्तींनीच या प्रकारची टिप्पणी केली होती. त्यामुळे ताकीद दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी विश्वकरंडक तसेच फिफाचे पुरस्कर्ते असलेल्या कंपनींच्या प्रतिस्पर्धी कंपनीच्या ब्रॅण्डचे मार्केटिंग केले. त्यामुळे त्यांना दंड करण्यात आला.\nइंग्लंडकडून याच नियमाचा स्वीडनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीच्या वेळीही भंग करण्यात आला होता. त्या वेळीही त्यांना दंड झाला होता; मात्र क्रोएशिया लढतीच्या वेळी खेळाडू जास्त होते, असे फिफाचे म्हणणे आहे.\nअशक्‍य ते शक्‍य (सुनंदन लेले)\nसध्या सुरू असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेनं डोके चक्रावून टाकणारे रंग दाखवले आहेत. अनेकांची स्वप्नं, अंदाज धुळीस मिळवत क्रोएशियाच्या संघानं...\nइंग्लंडचे ब्रेक्‍झिट; क्रोएशिया अंतिम फेरीत\nमॉस्को : क्रोएशियाने आपल्या जबरदस्त मैदानी खेळाच्या जोरावर इतिहास घडवला. इंग्लंडचे तगडे आव्हान बुधवारी दुसऱ्या उपांत्य लढतीत अतिरिक्त वेळेत 2-1 असे...\nहेडिंगवरील गोलपासून क्रोएशियाला राहावे लागेल सावध\nविश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत लागोपाठ दोन सामन्यांत टायब्रेकला सामोरे जाण्यामुळे प्रचंड मानसिक ताण येतो. हे मी स्वानुभवावरून सांगत आहे. 1990च्या...\nक्रोएशियाचे मध्यरक्षक इंग्लंडची डोकेदुखी\nमॉस्को : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत गेराथ साउथगेट यांच्या सर्व चाली इंग्लंडसाठी फायदेशीर ठरल्या आहेत; मात्र क्रोएशियाच्या मधल्या फळीचे कोडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/murder-case-in-nipani/", "date_download": "2018-11-20T11:45:43Z", "digest": "sha1:7ID7SPKM57ULIE6EJRETTAOXUHAWRITE", "length": 5976, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निपाणीत भांडण मिटविण्यास गेलेल्याचा बळी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › निपाणीत भांडण मिटविण्यास गेलेल्याचा बळी\nनिपाणीत भांडण मिटविण्यास गेलेल्याचा बळी\nबकरे कापण्याच्या सुरीने एका युवकाने आपल्या बहिणीच्या नवर्‍याचा खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. रमजान मलिकजान अरब (वय 32, मूळ गाव हिरेकोडी, सध्या रा.अमलझरी रोड, आंबेडकर नगर, निपाणी) असे मृताचे नाव असून पोलिसांनी हैदरअली गुलमहंमद मुजावर (वय 36, रा.अमलझरी रोड, हिदायतनगर, निपाणी) याला अटक केली आहे.\nहैदरअली येथील मटण मार्केटमध्ये काम करतो. पाच वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला असून त्याला दोन मुले आहेत. मात्र, काही दिवसांपासून त्याचे व पत्नीचे वारंवार भांडण होत होते. मंगळवारी रात्रीही या दोघाांत भांडण जुंपले. हैदरच्या आईने याची कल्पना आपला जावई रमजानला दिली. रमजानने मेहुणा हैदरच्या घरी जाऊन भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी रमजान व हैदरमध्ये जोरदार वादावादी झाली. रागाच्या भरात हैदरने आपल्याकडील बकरे कापण्याचा सुरी रमजानच्या पोटात भोसकल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला.\nहैदरच्या पत्नीसह आईने आरडाओरड केल्याने शेजार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली व रमजानला सरकारी रुग्णालयात हलविले. त्यानंतर त्याला तातडीने कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मध्यरात्री 12.30 च्या सुमारास रमजानचा मृत्यू झाला.\nसीपीआय किशोर भरणी, एएसआय एम. जी. निलाखे यांच्या पथकाने संशयित हैदरला बुधवारी सकाळी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यावर शहर स्थानकात रमजान यांची पत्नी वहिदा हिने दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.\nबुधवारी सकाळी अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख रवींद्र गडादी, उपअधीक्षक दयानंद पवार, नगरसेवक जुबेर बागवान यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा रमजान याच्यावर हिरेकोडी येथे मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/26-January-2018-republic-day-pared-Maharashtra-shivrajyabhishek-chitrarath-controversy-indarjit-sawant-raise-objection-on-lord-vishnu-statue-in-shivaji-maharaj-hand/", "date_download": "2018-11-20T11:56:08Z", "digest": "sha1:ANBLLA22XMEN2EK5RI7PZY7H3PEOFOME", "length": 6300, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवराज्याभिषेक चित्ररथात इतिहासाशी छेडछाड (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शिवराज्याभिषेक चित्ररथात इतिहासाशी छेडछाड (Video)\nशिवराज्याभिषेक चित्ररथात इतिहासाशी छेडछाड (Video)\nअनिरुद्ध संकपाळ : पुढारी ऑनलाईन\nप्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनात राज्य सरकारकडून सादर करण्यात आलेल्या चित्ररथाला इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी आक्षेप घेतला आहे. चित्ररथात इतिहासाशी छेडछाड झाल्याचे सावंत यांनी सांगितले. या चित्ररथाला प्रथम पारितोषिक देखील मिळाले आहे. सरकारी कार्यक्रमात अशी चूक होणे ही गंभीर बाब आहे, असेही सावंत म्हणाले. सोशल मीडियावर सध्या सावंत यांची ही चित्ररथाची भूमिका व्हायरल झाली असून, यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.\nएक जानेवारी २०१८ला कोरेगाव-भीमा येथे वादग्रस्त मजकूर लिहलेल्या फलकावरुन वाद पेटला होता. याचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले होते. त्यानंतर वातावरण आता थोडे निवळले आहे, असे वाटत असतानाच राज्य सरकारच्या शिवराज्याभिषेक चित्ररथात झालेल्या चुकांबाबत शिवप्रेमींतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.\nयाबाबत पुढारी ऑनलाईनने इंद्रजित सावंत यांच्याशी संवाद साधला. प्रजासत्ताक दिनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथात मेघडंबरीत बसलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रुपातील कलाकार भगवान विष्णूची मूर्ती हातात घेऊन बसला आहे, यावर सावंत यांनी आक्षेप घेतला.\n‘राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात भगवान विष्णूची मूर्ती असल्याचे कोणतेही समकालीन पुरावे नाहीत. त्यामुळे संचलनात विष्णूची मूर्ती हातात घेतलेला मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या रुपातील कलाकार इतिहासाला धरून नाही. तसेच चित्ररथात राजमुद्रेची कॅलीग्राफी देखील विसंगत आहे. राज्य सरकारच्या वतीने सादर झालेल्या या चित्ररथात इतक्या गंभीर चुका होणे ही अक्षम्य बाब आहे,' असे सावंत म्‍हणाले.\nशिवराज्याभिषेकासारख्या शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याच्या विषयाचे संशोधन न करता, अभ्यास न करता, त्याचे राजपथासारख्या मोठ्या व्यासपीठावरून सादरीकरण केल्यामुळे सोशल मीडियावर शिवप्रेमींच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.\n१९८४ शिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखांचे अर्थसहाय्य\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nस्वीकृत नगरसेवक अतुल चव्हाण यांचा राजीनामा\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Ambabai-incredible-Snan-Sohala-in-excitement/", "date_download": "2018-11-20T12:28:59Z", "digest": "sha1:LYBPNWYOYVESLP5WU3XYM3D5UTTL3JMN", "length": 7493, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अंबाबाईचा अवभृत स्नान सोहळा उत्साहात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › अंबाबाईचा अवभृत स्नान सोहळा उत्साहात\nअंबाबाईचा अवभृत स्नान सोहळा उत्साहात\nतीन वर्षांतून एकदा अधिक महिन्यामध्ये करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचा अवभृत स्नान सोहळा होत असतो. बुधवारी अंबाबाईच्या उत्सवमूर्तीस बुधवारी पंचगंगा नदी घाटावर स्नान घालून देवीचा अवभृत स्नान विधी मोठ्या उत्साहात झाला. सवाद्य मिरवणुकीने अंबाबाईची उत्सवमूर्ती सुवर्ण पालखीतून पंचगंगा तिरावरील सिद्धेश्‍वर महाराज समाधी मंदिरापर्यंत नेण्यात आली. देवीचा स्नानविधी आटोपून देवीचा नौका विहार सोहळा झाला. हा धार्मिक विधी पाहण्यासाठी करवीरकरांनी पंचगंगा तिरावर गर्दी केली होती.\nअधिक महिन्यानिमित्त अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक मंडळाच्या वतीने गरूड मंडप येथे श्रीसुक्‍त महापूरश्‍चरण, ऋग्वेद स्वाहाकार विधी तसेच होम-हवन अशा धामिर्र्क कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक उपक्रमांची सांगता बुधवारी देवीच्या अवभृत स्नान आणि नौका विहाराने करण्यात आली. या सोहळ्यासाठी बुधवारी सकाळी करवीरनिवासिनी अंबाबाईची उत्सवमूर्ती सवाद्य मिरवणुकीने सुवर्ण पालखीतून पंचगंगा घाटावर स्नानासाठी मार्गस्थ झाली. मंदिर परंपरेनुसार घोडे, पोलिस बँड, मानकरी असा लवाजमा पालखीच्या पुढे होता. पालखी महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेशमार्गे पंचगंगा घाटावरील सिद्धेश्‍वर महाराज समाधी मंदिर येथे आणण्यात आली.\nयावेळी श्रीपूजक आणि मानकर्‍यांनी देवीची उत्सवमूर्ती नदीपात्रामध्ये नेऊन देवीचा स्नानाचा धार्मिक विधी पार पडला. यावेळी देवीला नौकाविहार ही करवण्यात आले. त्यानंतर पालखी पुन्हा गरूड मंडप येथे आणण्यात आली. यावेळी देवीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पूर्णाहुतीने गरूड मंडप येथे सुरू असलेल्या होम-हवन व धार्मिक उपक्रमांची सांगता करण्यात आली. यावेळी श्रीपूजक माधव मुनीश्‍वर, गजानन मुनीश्‍वर, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्यासह भक्‍त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.\nअजित ठाणेकरांचा मंदिर प्रवेश रोखला\nबुधवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई अवभृत स्नानासाठी पालखीतून मंदिराबाहेर पडणार होती. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी श्रीपूजक अजित ठाणेकर मंदिरात आले. ठाणेकर मंदिरात येताच अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीला समजले. समितीच्या कार्यकर्त्यांकडून शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना कळवून त्यांचा मंदिर प्रवेश रोखण्यात आला. कोणताही विरोध न करता अजित ठाणेकर यांनी मंदिर सोडले. दरम्यान, याप्रकरणी डॉ. अमृतकर यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल अशी कोणतीही कृती नको, असे समजावले.\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nओबीसी मधील आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Government-Does-Not-Consideration-Fishermen/", "date_download": "2018-11-20T11:29:13Z", "digest": "sha1:OWQ45JQY3DCRRN4OXUDUW5FPGUQRQPJK", "length": 6706, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शासन मच्छीमारांना विचारात घेत नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › शासन मच्छीमारांना विचारात घेत नाही\nशासन मच्छीमारांना विचारात घेत नाही\nमासेमारी आणि मच्छीमारांबाबत सध्याचे शासन अनेक निर्णय घेत आहे. मात्र, मच्छीमारांना प्रत्यक्ष विचारात घेऊन हे निर्णय घेतले जात नाहीत. त्यामुळे मच्छीमारांच्या हिताकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ऑल इंडिया फिशरमन काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि राज्य मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी केला.\nशासनाच्या निर्णयामुळे मोठे आणि छोटे मच्छीमार यांच्यात दुही निर्माण होत आहे. त्यामुळे सर्व मच्छीमारांची एकजूट बांधावी यासाठी ते रत्नागिरीत मच्छीमारांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सागरी किनार्‍यावर आणले जाणारे प्रदूषणकारी प्रकल्प व मच्छीमारीबाबतचे कायदे याबाबत मच्छीमार, त्यांचे प्रतिनिधी यांना विश्‍वासात घेतले जात नाही. सर्वच मच्छीमार जगले पाहिजेत यासाठी संवादातून सर्वसमावेशक तोडगा काढणे आवश्यक आहे. या सर्व समस्या सोडवण्यासाठीच येत्या 30 जानेवारी रोजी मुंबईत मत्स्य आयुक्‍तांसह मच्छीमारांच्या जिल्हा संघांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.\nविविध कंपन्यांचे केमिकलयुक्‍त पाणी कोणतीही प्रक्रिया न करता खाडी आणि समुद्रात सोडले जाते. प्लास्टिकचा अतिवापर मासेमारीच्या मुळावर आला आहे. किनारपट्टी भागातील झोपडपट्ट्यांमधील मलमूत्रही पाण्यातच सोडले जाते. यामुळे किनापट्टीनजीकचे मासेमारी क्षेत्र घटले आहे. पारंपरिक मच्छीमारांना मासे मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे हे मच्छीमार अपारंपरिक मासेमारी पद्धतीला विरोध करत आहेत. कर्जाचा डोंगर आणि पोटाची खळगी भरण्यासाठी काही मच्छीमार परवाना नसतानाही मिनी पर्ससीननेटद्वारे मासेमारी करत आहेत.\nअनेक बंदरावरील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सागरमाला प्रकल्पातून या रस्त्यांचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. मिरकरवाडा बंदरात साचलेल्या गाळामुळे ओहोटीवेळी नौका बंदराबाहेर पडू शकत नाहीत. तसेच मच्छीमारांसाठी सुसज्ज मासेविक्री के्ंरद नाही, जाळी दुरुस्तीसाठी शेड नाही, बंदराचे सुशोभिकरण व्हावे, या मागण्या आपण सरकारकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत हारिस शेकासन, दीपक राऊत, कपिल नागवेकर, निसार बोरकर, मार्तंड नाखवा आदी उपस्थित होते.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Rs-96-crore-for-the-development-of-the-airport-with-Ratnagiri/", "date_download": "2018-11-20T11:29:25Z", "digest": "sha1:ON6RZK45ODUPZN227ADZENJA5OIU7REQ", "length": 5647, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रत्नागिरीसह 3 विमानतळ विकासासाठी 96 कोटी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › रत्नागिरीसह 3 विमानतळ विकासासाठी 96 कोटी\nरत्नागिरीसह 3 विमानतळ विकासासाठी 96 कोटी\nनागपूर : विशेष प्रतिनिधी\nरत्नागिरी, कोल्हापूर आणि चंद्रपूर विमानतळांच्या विकास कामासाठी 96 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या, त्यामध्ये ही तरतूद करण्यात आली. शिवसेनेचा विरोध असतानाही मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.आमदारांनी ग्रामीण भागात सुचविलेल्या विकास कामासाठी एक हजार कोटी तसेच नगरपालिकांना वैशिष्ट्यपूर्ण कामाच्या अनुदानापोटी 546 कोटी, महापालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांसाठी 190 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.\nराज्य सरकारने या अधिवेशनातही हजारो कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्याची परंपरा कायम ठेवली. मुंबई, पुणे आणि नागपूर मेट्रोसाठी 850 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या तूर खरेदीसाठी दिलेल्या शासन हमीवर घेतलेल्या कर्जाची रक्‍कम एकरकमी परतफेड करण्यासाठी 1 हजार 528 कोटी, महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी 769 कोटी तर 50 कोटी वृक्ष लागवडीसाठी 250 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत करण्यात आली आहे. या पुरवणी मागण्यांवर 9 आणि 10 जुलै रोजी सभागृहात चर्चा होणार आहे.बालके, गरोदर आणि स्तनदा मातांसाठी आहार योजनेसाठी 500 कोटी, अंगणवाडी सेविकांच्या मानधनासाठी अतिरिक्‍त तरतूद म्हणून 493 कोटी, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी 203 कोटी तरतूद करण्यात आली आहे. महत्त्वाच्या व्यक्‍तींच्या हवाई प्रवासाकरिता सरकार दोन हेलिकॉप्टर खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी 159 कोटी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला अंशदान म्हणून 100 कोटी, भीमा- कोरेगाव दंगलीतील बाधितांसाठीही आठ कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत आहे.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Two-days-later-Sun-sight/", "date_download": "2018-11-20T11:54:26Z", "digest": "sha1:5S6VHJY3I5DDAHBBKOG72VYPJC6OGEXP", "length": 4267, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन दिवसांनंतर सूर्यदर्शन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › दोन दिवसांनंतर सूर्यदर्शन\nओखी चक्रीवादळामुळे जिल्ह्यात निर्माण झालेली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून, दोेन दिवसांनंतर बुधवारी (दि. 6) नाशिककरांना सूर्यदर्शन झाले.\nचेन्नई, तामिळनाडूत धुमाकूळ घातलेल्या ओखी वादळाने मंगळवारी गुजरातच्या किनारपट्टीवर धडक दिली. या वादळाचा परिणाम म्हणजे दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दोन्ही दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांत 171.3 मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात करण्यात आली. दरम्यान, वातावरणात झालेल्या बदलामुळे दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या पार्‍यातही लक्षणीय वाढ झाली आहे. बुधवारी जिल्ह्यात 17.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.\nनाशिकच्या सात लघुउद्योजकांवर सीबीआयची कारवाई\nएअर इंडियाची लवकरच नांदेड-दिल्ली विमानसेवा\nमाजी आमदार संजय चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा\n‘ओखी’मुळे अवकाळी पाऊस; पिकांना फटका\nनाशिकः नरबळी प्रकरणी ११ जणांना जन्मठेप\n१९८४ शिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखांचे अर्थसहाय्य\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nस्वीकृत नगरसेवक अतुल चव्हाण यांचा राजीनामा\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Parli-stay-away-from-addiction/", "date_download": "2018-11-20T12:31:03Z", "digest": "sha1:BISXIQX4DMDWHGQBEMBQAFQOZWD6LPLN", "length": 5504, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " व्यसनाला जीवनातून हद्दपार करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › व्यसनाला जीवनातून हद्दपार करा\nव्यसनाला जीवनातून हद्दपार करा\nव्यसनाला आपल्या जीवनातून हद्दपार केले पाहिजे. निर्व्यसनी राहणे हा एकमेव मार्ग आहे. व्यसन न करण्याचा व्यसनाला प्रतिष्ठा नको तर त्याला बदनाम केले पाहिजे. यासाठी शालेय जीवनापासून आपल्या सभोवताली कोण व्यसन करत असेल तर त्याला त्यापासून परावृत्त केले पाहिजे. मी व्यसन करणार नाही आणि कोणालाही करु देणार नाही, असा दृढ निश्‍चय केला पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शैला दाभोलकर यांनी येथे केले.\nव्यसन मुक्तीच्या प्रबोधन रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ‘द’ दुधाचा दारुचा नव्हे, दारुची आस गळ्याला फास, दारु नको दूध प्या, हॅप्पी न्यू ईयर, हॅप्पी न्यू इयर, गुटखा नाही खाणार, दारु नाही पिणार, एक दोन तीन चार, व्यसनाचा हद्दपार, अशा घोषनांनी परिसर दणाणून निघाला. यावेळी वीरमाता कालिंदा घोरपडे, किशोर काळोखे, आबा लाड, रिना पिंपळे, विकास कारंडे, दिपक पिंपळे, राहुल भोसले, रामदास पिंपळे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. शैला दाभोळकर म्हणाल्या, विधायक, सामाजिक उपक्रम राबविले गेले पाहिजेत.\nवीर माता कालिंदा म्हणाल्या, शहीद संतोष यांचे विचार, आचार आजच्या युवकांना प्रेरणा देणारे आहेत. त्याने कधीही व्यसनाला थारा दिला नव्हता. देशप्रेम आणि सामाजिक कार्यात युवकांनी स्वत:ला झोकून दिले पाहिजे. शिक्षणाबरोबरच सदृढ शरीर असले पाहिजे. दरम्यान, कालिंदा घोरपडे यांच्या निवासस्थानापासून पोगरवाडी मानेवाडी, भोंदवडे, काळोशी, अंबवडे, करंजे, कूस बद्रुक, बनघर, वाघवाडी, परळी, गजवडी, सोनवडी, कारी, आंबळे अशी दुचाकीची मशाल घेऊन रॅली काढण्यात आली. आंबळे येथे मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन रॅलीची सांगता केली.\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nओबीसी मधील आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/pandharpur-railway-accident-one-youth-killed/", "date_download": "2018-11-20T12:03:47Z", "digest": "sha1:AQ7KXT7EXJ4GIUS3MWVSJB5JETKHCQJC", "length": 3104, "nlines": 29, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंढरपुरात रेल्वेखाली सापडून तरुण ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पंढरपुरात रेल्वेखाली सापडून तरुण ठार\nपंढरपुरात रेल्वेखाली सापडून तरुण ठार\nपंढरपूर : प्रतिनिधी शहरातील स्टेशन रोडवरील तालुका पोलिस स्टेशनजवळीत रेल्वे पुलावर रेल्वेला धडकून तरुण जागीच ठार झाल्याची घटना बुधवार, दि. 7 रोजी सायं.6 वा. घडली आहे. उल्हास कुलकर्णी (वय 35, रा. वृंदावननगर, पंढरपूर) असे ठार झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. बुधवारी सायं. 6 वाजता पंढरपूर -कुर्डुवाडी रेल्वे निघाली असता, रेल्वे पुलाजवळ आली असता येथून पायी चाललेल्या उल्हास कुलकर्णी यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुख्य रस्त्यालगत घटना घडल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण \nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/farhan-akhtar-deleted-his-facebook-account-105678", "date_download": "2018-11-20T12:25:56Z", "digest": "sha1:H5LNDHQRKORHAHH2BG4JP5X5CEKGSJLD", "length": 9178, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Farhan akhtar deleted his facebook account फरहान अख्तरनेही डिलीट केले फेसबुक अकाऊंट | eSakal", "raw_content": "\nफरहान अख्तरनेही डिलीट केले फेसबुक अकाऊंट\nमंगळवार, 27 मार्च 2018\n#DeleteFacebook या हॅशटॅगचा वापर करत फेसबुक अकाऊंट डिलीट करायची चळवळ चालू झाली आहे. यात बरेच सेलिब्रेटी देखील सामील आहेत.\nनवी दिल्ली : गेले काही दिवस चालू असणाऱ्या फेसबुकवरील आरोपांमुळे व केंब्रिज अॅनालिटिका या राजकीय विश्लेषक कंपनीने फेसबुकवरून चोरलेल्या माहितीमुळे अनेकांनी फेसबुक अकाऊंट डिलीट केले आहेत. फेसबुकने लोकांचा विश्वास खोटा ठरवला असेही आरोप त्यांच्यावर केले गेले. यामुळे लोकांची फेसबुकवरील विश्वासार्हता कमी झाली आहे. आता अकाऊंट डिलीट करण्यात भारतीय सेलिब्रेटींचा देखील नंबर लागला आहे.\nअभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर याने त्याचे फेसबुकवरील अकाऊंट डिलीट केल्याचे ट्विटरवरून सांगितले. त्याने याचे स्पष्टीकरण दिले नसून, याच फेसबुकच्या प्रकरणामुळे अकाऊंट डिलीट केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचे FarhanAkhtarLive page हे तसेच राहणार असून त्यावरून तो संवाद साधू शकेल.\n#DeleteFacebook या हॅशटॅगचा वापर करत फेसबुक अकाऊंट डिलीट करायची चळवळ चालू झाली आहे. यात बरेच सेलिब्रेटी देखील सामील आहेत. व्हॉट्अॅपच्या सहसंस्थापकांनीही मागच्या आठवड्यातच फेसबुक डिलीट करण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणाच्या पानभर बातम्याही जगभर प्रकाशित केल्या जात आहेत. अमेरिकेच्या निवडणूकांमध्येही या कंपनीने लोकांची वैयक्तिक माहिती फेसबुक वरून चोरल्याचे आरोप केले जात आहेत. याचा निषेध म्हणून अनेक युजर्स आपले फेसबुक अकाऊंट डिलीट करत आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/junnar-khadkumbela-organised-central-level-education-meet-105117", "date_download": "2018-11-20T12:37:06Z", "digest": "sha1:N4ZITHHBNLFORVKERTSCQFABHGAX3ZNX", "length": 9395, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "junnar khadkumbela organised central level education meet जुन्नर - खडकुंबेला केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन | eSakal", "raw_content": "\nजुन्नर - खडकुंबेला केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन\nशनिवार, 24 मार्च 2018\nजुन्नर (पुणे) : खडकुंबे (ता.जुन्नर) येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष झंपु गारे, केंद्रप्रमुख वा.दा.शेळके खडकुंबे केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यावेळी उपस्थित होते.\nजुन्नर (पुणे) : खडकुंबे (ता.जुन्नर) येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष झंपु गारे, केंद्रप्रमुख वा.दा.शेळके खडकुंबे केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यावेळी उपस्थित होते.\nशिक्षकांनी गुणवत्तेच्या बाबतीत कमी पडता कामा नये असे आवाहन शेळके यांनी केले. प्रास्ताविक सुभाष मोहरे यांनी केले. उमेश शिंदे यांनी पालक व शिक्षक यांची गुणवत्ते विषयी भूमिका व RTE अधिनियम 2009 याबाबत सविस्तरपणे माहिती याविषयी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समिती रचना व कार्य याविषयी सुभाष मोहरे यांनी माहिती दिली. केंद्रातील पूर शाळेतील उपक्रमाचे ई-लर्निंग द्वारे नंदकुमार साबळे यांनी सादरीकरण केले.\nशेळके कृती संशोधन व इतर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम याबाबत शेळके यांनी माहिती दिली. 2018-2019 या शैक्षणिक वर्षांतील इयत्ता पहिलीच्या खडकुंबे शाळेतील मुलांच्या प्रवेशाचे स्वागत व सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वही, पेन आणि गुलाब पुष्प देउन करण्यात आला. याप्रसंगी खडकुंबे शाळेतील मुख्याध्यापक मोधे शिक्षक दिघे, अभंग यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/7/Journey-to-Anushka-Sharma-s-for-pari-movie-.html", "date_download": "2018-11-20T12:08:35Z", "digest": "sha1:5SIKZHVCP7YUDHPU26PJH5IELEWJZT4K", "length": 2776, "nlines": 7, "source_domain": "mahamtb.com", "title": " अनुष्का शर्माचा परी होण्यापर्यंतचा प्रवास अनुष्का शर्माचा परी होण्यापर्यंतचा प्रवास", "raw_content": "\nअनुष्का शर्माचा परी होण्यापर्यंतचा प्रवास\nप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा ‘परी’ या चित्रपटातील काही दृश्य छायाचित्रीत करतांना अनुष्का शर्माला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला हे दाखविणारा व्हिडीओ अनुष्का शर्माने तिच्या ट्वीटर अकाऊंटवरून नुकताच शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘परी’ चित्रपटाचा संपूर्ण प्रवास तिने सांगितला आहे.\nपरीचा मेकअप करतांना तिला काय त्रास झाला तसेच यावेळी तिला कुठल्या समस्यांना सामोरे जावे लागले याचा रोचक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्काचे डोक्यावरील केस, नख आणि तिचा चेहरा अत्यंत क्रूर दिसत आहे. हे सगळे छायाचित्रण करतांना तिला मेकअप करणाऱ्या तिच्या सहकाऱ्यांनी खूप मदत केली असे तिने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.\nसध्या हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना अनुष्काचा नवा लुक आवडत आहे. त्यामुळे या चित्रपटाला अजून जास्त प्रेक्षक जावे यासाठी तिने हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. तुम्ही देखील जरूर पहा हा व्हिडीओ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.idainik.com/2018/09/blog-post_16.html", "date_download": "2018-11-20T11:06:48Z", "digest": "sha1:DP6XJXA6WIWDW7I7OOH4WTY4MB46KSFO", "length": 20493, "nlines": 85, "source_domain": "www.idainik.com", "title": "‘पुस्तकाचे गाव’ उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबवा : विनोद तावडे - iDainik.com", "raw_content": "\nHome > Satara > Satara Dist > ‘पुस्तकाचे गाव’ उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबवा : विनोद तावडे\n‘पुस्तकाचे गाव’ उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबवा : विनोद तावडे\nसातारा : ‘शिक्षणाची वारी’ उपक्रम व्यापकपणे राबवल्यास गुणवत्तावाढीसाठी त्याचा निश्‍चितच उपयोग होऊ शकतो. शिक्षण विभागाने त्यासाठी आणखी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर पुस्तकांचे गाव भिलार हे जसे सांस्कृतिक केंद्र झाले आहे. तसेच केंद्र प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यासाठी गावकर्‍यांच्या तसेच लोकप्रतिनिधींच्या मदतीने कृतिशील शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण ना. विनोद तावडे यांनी केले.\nराज्याच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम सातार्‍यात जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम हॉलमध्ये बुधवारी पार पडला. या कार्यक्रमास पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्सव्यवसाय मंत्री ना. महादेव जानकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मोहनराव कदम, शिक्षण विभागाच्या अप्पर सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, अभिनेते आदेश बांदेकर, भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, जि. प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, धनंजय जांभळे प्रमुख उपस्थित होते.\nआदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात मान्यवरांच्या भाषणांचा समावेश न करता ना. विनोद तावडे यांनी आदर्श शिक्षकांशी संवाद साधणे पसंत केले. आदर्श शिक्षकांशी संवाद साधून ना. तावडे यांनी शिक्षकांच्या सुचनांवर चर्चा केली. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना ना. तावडे यांनी उत्‍तरे दिले. दिलखुलास गप्पांचा हा कार्यक्रम सुमारे अर्धा तास रंगला.\nशिक्षणाच्या वारीतील शिक्षकांचा सहभाग वाढवावा. त्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावा. जिल्हापातळीवर हा उपक्रम सुरु करावा, अशी मागणी शिक्षकांनी केली. त्यावर ना. विनोद तावडे म्हणाले, ही चांगली सुचना आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभाग प्रयत्न करेल.\nआदर्श शिक्षक पुरस्कार अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केल्याने प्रामाणिकपणे काम करणार्‍या शिक्षकाला न्याय मिळाला. अनुदानित शाळा वाढवल्यास त्याचा आदिवासी शाळांना लाभ होईल, अशी सूचना एका शिक्षकाने केली. त्यावर बोलताना ना. विनोद तावडे म्हणाले, आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आता मुख्याध्यापकाकडे वशिला लावण्याची गरज नाही. आदिवासी मुलांना मोफत शिक्षण दिले जात आहे. त्यासाठी विनानुदानित शाळा अनुदानित करायचा प्रश्‍नच येत नाही. काही एनजीओ तसेच शिक्षकांनी सहकार्य केल्यास राज्यातील बर्‍याच शाळांना इंटरनेट उपलब्ध होवू शकेल, असे ना. तावडे यांनी सांगितले.\nप्राथमिक शिक्षकांना शाळाबाह्य कामे लावणे बंद केले तर शाळांची गुणवत्‍ता वाढेल, यावर शासनाचा काय विचार आहे असे शिक्षकांनी विचारले असता ना. विनोद तावडे म्हणाले, शाळाबाह्य कामे करावी लागत असल्याने त्याचा गुणवत्‍तेवर परिणाम होतोय हे खरं आहे. मात्र, ज्या शिक्षकांना शाळेत कामे नसतात त्यांनी शाळांच्या गुणवत्‍तेकडं लक्ष द्यायला हवं, असे सांगितले.\nकमी पटसंख्येमुळे बंद पडणार्‍या शाळा सुरु कराव्यात. अशा शाळांवर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्‍त शिक्षकांची रोटेशनने बदली करावी, अशी सुचना एका शिक्षकाने मांडली असता ना. विनोद तावडे म्हणाले, या सुचनेचा विचार करुन नक्‍की निर्णय घेतला जाईल.\nसातारा जिल्ह्यातील भिलार हे पुस्तकांचं गाव मन मोहून टाकणारं आहे. पण याठिकाणी शैक्षणिक सहलींसाठी माफक किंमतीत राहण्याची सोय असायला हवी. शैक्षणिक सहलींना परवानगी मिळत नसल्याने त्यावर शासन निर्णय काढावा, अशी सुचना महिला शिक्षिकेने केली असता ना. विनोद तावडे म्हणाले, पुस्तकांचे गाव भिलारमध्ये राहण्याची व्यवस्था आहे. अन्य सोयी-सुविधाही उपलब्ध करुन दिल्या जातील. मात्र, भिलारमध्ये मुक्‍काम करुन महाबळेश्‍वर व अन्य परिसरात सहलींचे आयोजन असे व्हायला नको. धोक्याच्या ठिकाणी सहली काढू नयेत. भिलार हे सुरक्षित आहे. त्याठिकाणी कोणताही धोका नाही. त्यामुळे शासन निर्णयाची आवश्यकता नाही, असे ना. तावडे यांनी सांगितले.\nभिलारसारखे पुस्तकांचे गाव राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असायला हवे. त्यासाठी अनुदान मिळाले तर शिक्षक गावकर्‍यांच्या सहभागाने असा उपक्रम राबवतील. शिक्षण विभागाने सहकार्य करावे, अशी सूचना एका शिक्षकाने केल्यावर ना. विनोद तावडे म्हणाले, सुचना चांगली आहे. त्यासाठी आमदार-खासदारांचीही मदत घेता येवू शकेल. गावागावांत असे उपक्रम राबवायला हवेत, असे सांगितले. गळक्या शाळांची दुरुस्ती, जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्रक्रियाही ऑनलाईन करावी, अशी मागणी शिक्षकांनी यावेळी केली.\nया संवाद चर्चेनंतर शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरवण्यात आले. त्यानंतर सिने अभिनेता भरत जाधव व आदेश बांदेकर यांची मुलाखत पुष्कर श्रोत्री यांनी घेतली. तिघांनीही शाळा व त्यांच्या शालेय जीवनातील शिक्षकांसंबंधीच्या आठवणी सांगून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर उर्वरित आदर्श शिक्षक पुरस्कार (प्राथमिक व माध्यमिक विभाग), आदिवासी प्राथमिक शिक्षक, कला, क्रीडा, दिव्यांग, स्काऊट, गाईड शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये राज्यातील 108 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षकांनी रावबलेल्या उपक्रमांची ‘परिचय पुस्तिका’ तसेच ‘प्रायोगिक शिक्षा- गांधीजी की नई तालीम’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/army-jawan-hardeep-singh-died-during-para-jump-attempt-from-8000-feet-in-agra-5980179.html", "date_download": "2018-11-20T11:42:15Z", "digest": "sha1:22OCXOLTBENR3IXSUC7WAFS5BM4RLRXX", "length": 8661, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Army jawan Hardeep Singh died in para jump attempt from 8000 feet in Agra, main parachute did not open | ट्रेनिंगदरम्यान जवानाचा मृत्यू; 8000 फुटावरून उडी घेतल्यानंतर पॅराशूट न उघडल्याने जमिनीवर आदळला", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nट्रेनिंगदरम्यान जवानाचा मृत्यू; 8000 फुटावरून उडी घेतल्यानंतर पॅराशूट न उघडल्याने जमिनीवर आदळला\nया जवानाने जमिनीवर कोसळण्यापूर्वी 2 वेळा पॅराशूट उघडण्याचा प्रयत्न केला होता.\nआग्रा- पटियाळा जिल्ह्यात 8 हजार फूट उंचीवरून उडी घेतल्यानंतर पॅराशूट न उघडल्याने जवान हरदीप सिंग (वय28) यांचा मृत्यू झाला आहे. 2012 मध्ये लष्करात भरती झाल्यानंतर त्यांनी आतापर्यंत 5 वेळा यशस्वी पॅराजंपिंग केले होते. सध्या ते आसामध्ये तैनात होते. रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास 34 साथीदारांसह ते वायुसेनेच्या एएन-32 विमानात पॅराजंपिंगसाठी गेले होते. मलपुरा ड्रॉपिंग झोन आल्यानंतर सगळ्यांनी 8 हजार फुटांवरून उडी घेतली होती. 6 हजार फुट उंचीवर पोहचल्यानंतर हरदीप यांनी मुख्य पॅराशूट उघडण्याचा प्रयत्न केला. पण हवेचा दबाव जास्त असल्याने त्यांचा तोल बिघडला आणि त्यांचे पॅराशूट अडकले. त्यानंतर त्यांनी दुसरे पॅराशूट उघडले पण त्यात त्यांचा डावा हात अडकला. अनेक प्रयत्न करुनदेखिल तोल सावरण्यास त्यांना कठीण झाले आणि ते शेतात पडले. साथिदारांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले परंतू त्यांचा मृत्यू झाला होता.\nआग्रा शहराचे एसपी अखिलेश नारायण यांनी हरदीप यांच्या पॅराशूटबद्दल प्रश्न उपस्थित करत विभागीय अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहे. हरदीप यांचे मामा प्रितपाल सिंग यांच्या मते, हरदीप यांचा मृत्यू अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाला असून केंद्र सरकारने या घटनेची तपासणी करावी, असे ते म्हणाले आहेत.\nड्रॉपिंग झोनजवळ शेतात पडले हरदीप सिंग\nहरदीप ड्रॉपिंग झोनजवळ शेतात डोक्यावर पडल्यामुळे गंभीर जखमी झाले. त्यांना दवाखान्यात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला होता.\n8 महिन्यांत दुसरी घटना\nमलपुरा ड्रॉपिंग झोनमध्ये 8 महिन्यांत ही दुसरी घटना आहे. 23 मार्चला जवान सुनील कुमार (वय27) पॅराजंपिंग करत असताना पॅराशूट न उघडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.\nधक्कादायक सीसीटीव्ही फुटेजः बसला ओव्हरटेक करताना बाइकचे टायर ब्लास्ट, बाइकर आला बसच्या चाका खाली\nरात्री 2 वाजता बहिणीचा आवाज ऐकून उठला भाऊ, आईला जाग आली, नराधमाला समोर पाहून महिलेने केला संघर्ष मग मुलेही पडली तुटून\nजलंधर जिल्ह्याचे नेते आणि सरकारी अधिराऱ्यांमधील मारपिटीचा व्हिडिओ व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://crossingthoughtsblog.wordpress.com/2018/06/07/%E0%A4%8F%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2018-11-20T11:44:57Z", "digest": "sha1:F7BN5INGKSHK52YQQOPUVCYU463VQFNJ", "length": 4058, "nlines": 79, "source_domain": "crossingthoughtsblog.wordpress.com", "title": "एव्हडं काही कठीण नाही … – Crossing Thoughts", "raw_content": "\nएव्हडं काही कठीण नाही …\nएव्हडं काही कठीण नाही …\nमनात आलं कि सहज फोन उचलून लावावा त्या मित्राला\nबोलणे ज्याच्याशी राहिलेले अर्धवट दूध उतू जाईल म्हणून,\nपुस्तक घ्यावं ते हातात एक पान वाचायला\nवर्णाला उकळ येई पर्यंत..\nलावावं YouTube वर ते गाणं “तुमचं”\nआणि मधेच भरकटावं त्या अल्लड प्रेमाचा आठवणीत\nझालो मोठे आपण आणि\nतशाच झाल्या जबाबदाऱ्या हि मोठ्या,\nमनातल्या कोपऱ्यात तरीही असतो\nतो पोरकटपणा बाहेर येतो\nमग घेऊन छत्री वा रेनकोट\nमन खिडकीतून बाहेर पडतं\nते थुई थुई नाचतं..\nमानला वयचं भान येताच\nते पटकन खिडकीतून आत उडी मारतं.\nमी त्या पावसाला खिडकीतूनच पाहते\nआणि भिजायची इच्छा मात्र तीव्र होऊन जाते\nमाझं मन आता माझी समजूत काढतं\nतुझं तुलाच जप जरा, ऐक माझं मनोसोक्त रहा\nपावसाची हि पहिली सर, जरा भिजून तरी पहा\nमानाचं मनावर घेऊन मी घराबाहेर पडते\nआणि त्याचा प्रेमात मी मनसोक्त भिजते\nएव्हडं काही कठीण नाही मानाचं ऐकणं\nएव्हडं काही कठीण नाही आयुष्य जगणं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2018-11-20T12:26:21Z", "digest": "sha1:3MK3W2M6S4Y4GLVM6WQKBF5RBBWY76JY", "length": 8739, "nlines": 102, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भवरीदेवी हत्याकांड- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'माझ्या पृथ्वीला सांभाळा' : सुपरहीरोंच्या जनकाला राज ठाकरेंनी वाहिली अनोखी आदरांजली\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nजोधपूर कारागृहात भवरीदेवी हत्याकांडातील आरोपीने साजरा केला वाढदिवस\nजोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या भवरीदेवी हत्याकांडाती आरोपीने वाढदिवस साजरा केल्याचा फोटो व्हायरल झालाय.\n'माझ्या पृथ्वीला सांभाळा' : सुपरहीरोंच्या जनकाला राज ठाकरेंनी वाहिली अनोखी आदरांजली\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/here-list-%E2%80%98jodis%E2%80%99-will-be-nach-baliye-30461", "date_download": "2018-11-20T12:36:14Z", "digest": "sha1:KSWXXS5U77UBFRXVSAVK6A43G4XGERW2", "length": 11760, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Here is the list of ‘Jodis’ that will be on NACH BALIYE \"नच बलिये'चा आठवा सीझन लवकरच | eSakal", "raw_content": "\n\"नच बलिये'चा आठवा सीझन लवकरच\nसोमवार, 13 फेब्रुवारी 2017\nसेलिब्रेटींचा डान्स रिऍलिटी शो म्हणजे \"नच बलिये'. तो पुन्हा येत आहे. वर्षभरापूर्वी त्याचा सातवा सीझन संपला होता. आता नवीन सेलिब्रेटींना घेऊन हा शो मार्चपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्‍यता आहे. या नव्या सीझनमध्ये सुयश राय-किश्‍वर मर्चंट, भारती सिंग-हर्ष लिंबाचिया या दोन जोड्यांचे दिलखेचक नृत्य पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया या चर्चेत असलेल्या जोडीच्या सहभागाबद्दल अजून पुष्टी मिळालेली नाही. त्यातच आणखी एक हॉट जोडी या शोमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. ही जोडी म्हणजे कोरिओग्राफर सनम जोहर आणि अभिनेत्री अबिगेल पांड्ये यांची.\nसेलिब्रेटींचा डान्स रिऍलिटी शो म्हणजे \"नच बलिये'. तो पुन्हा येत आहे. वर्षभरापूर्वी त्याचा सातवा सीझन संपला होता. आता नवीन सेलिब्रेटींना घेऊन हा शो मार्चपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्‍यता आहे. या नव्या सीझनमध्ये सुयश राय-किश्‍वर मर्चंट, भारती सिंग-हर्ष लिंबाचिया या दोन जोड्यांचे दिलखेचक नृत्य पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया या चर्चेत असलेल्या जोडीच्या सहभागाबद्दल अजून पुष्टी मिळालेली नाही. त्यातच आणखी एक हॉट जोडी या शोमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. ही जोडी म्हणजे कोरिओग्राफर सनम जोहर आणि अभिनेत्री अबिगेल पांड्ये यांची. या शोची जोरदार तयारी सध्या सुरू आहे.\nचित्रपटसृष्टीतील सोलापूरचा ग्लॅमर चेहरा\nसोलापूरच्या अनेक गुणी कलाकारांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने छाप टाकली आहे. त्यात आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे, ते म्हणजे...\nदिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या \"आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं \"ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली....\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nपुणे - ‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’, ‘कमला’ यांसारख्या नाटकांद्वारे कसदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन कमलाकर सारंग (वय ७९) यांचे...\nकर्करोगाबाबत जागृतीसाठी जवानाची सायकल यात्रा\nटेंभुर्णी - कर्करोगाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी माहोरा (ता. जाफराबाद) येथील सैन्यदलातील जवान गजानन काळे तब्बल १ हजार ४८० किलोमीटर...\n`#MeToo’ मोहिमेला बदनाम करू नका - सरोदे\nपुणे - #MeToo या मोहिमेमुळे पुरुषसत्तेने दडपणूक केलेल्या व अनेक समस्यांना सामोरे जाणाऱ्या महिलांना आता किमान बोलण्याची संधी मिळू लागली आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sai-tamhankar-sangli-24709", "date_download": "2018-11-20T12:08:47Z", "digest": "sha1:DJKQTQUT47ONI3UHYY3V6V5BL3SZ322C", "length": 16295, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "sai tamhankar in sangli \"सई रेऽऽ सई...' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 6 जानेवारी 2017\nसांगली - मराठी चित्रपट सृष्टीतील तारका सांगलीची आपली सई ताम्हणकरने स्वच्छतेसाठी जनजागृतीचा भाग म्हणून शहरात आज दिवसभरात मॅरेथॉन कार्यक्रम घेतले. तरुण, वृद्ध महिला अशा समाजाच्या विविध स्तरात जाणीवपूर्वक तिने कार्यक्रम घेतले. नागरिकांसोबत मनमोकळा संवाद साधला. आपलं शहर स्वच्छ ठेवा, निर्मल करा. आपल्या भल्यासाठी अशी तिने भावनिक सादही घातली. कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या परिसरात हजारो तरुणांच्या गर्दीला तिने वेड लावले. संपूर्ण कॅंपस \"सई रेऽऽ सई'च्या घोषणांनी दणाणला.\nसांगली - मराठी चित्रपट सृष्टीतील तारका सांगलीची आपली सई ताम्हणकरने स्वच्छतेसाठी जनजागृतीचा भाग म्हणून शहरात आज दिवसभरात मॅरेथॉन कार्यक्रम घेतले. तरुण, वृद्ध महिला अशा समाजाच्या विविध स्तरात जाणीवपूर्वक तिने कार्यक्रम घेतले. नागरिकांसोबत मनमोकळा संवाद साधला. आपलं शहर स्वच्छ ठेवा, निर्मल करा. आपल्या भल्यासाठी अशी तिने भावनिक सादही घातली. कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या परिसरात हजारो तरुणांच्या गर्दीला तिने वेड लावले. संपूर्ण कॅंपस \"सई रेऽऽ सई'च्या घोषणांनी दणाणला.\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्याचाच भाग म्हणून सईची स्वच्छतादूत निवड झाली आहे. कालपासून सई शहरात ठिकठिकाणी भेटी देतीय. आज तिने कस्तुरबाईचा कॅंपस गाठला. हजारो तरुणांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केले. ती म्हणाली,\"\"जगभरातील अनेक देश चकचकीत आहेत. मग आपला देश तसा का असू नये. त्याची सुरवात आपण सांगलीपासून करूया.'' \"सई'च्या आगमनाची वार्ता लागताच कॅंपस हाऊस फुल्ल झाला. तिची झलक टिपण्यासाठी प्रत्येकाने मोबाईल कॅमेरे रोखले. एकच जल्लोष सुरू होता. \"सई रेऽऽऽ सई' सईने इमारतीवरून हात उंचावत साऱ्यांना \"हाय' केले आणि तरुणाई वेडी झाली. ती म्हणाली,\"\"मित्रांनो..आपली सांगली स्वच्छ करायचीय. तुम्ही मदत कराल ना,'' साऱ्यांनी एका सुरात होकार भरला. सारा परिसर दुमदुमून गेला. तिच्याबरोबर \"सेल्फी' घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. यावेळी आयुक्त रवींद्र खेबुडकर, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सुरेश पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. बी. कोडग उपस्थित होते.\nदुपारी कुपवाडच्या वृद्धसेवाश्रम आणि वाघमोडेनगर येथील महापालिकेच्या शाळेला सईने भेट दिली. तेथेही गर्दी झाली होती. नागरिकांशी संवाद साधत तिने स्वच्छतेसाठी आवाहन केले. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, वास्तुविशारद प्रमोद चौगुले, कल्पना माळी, माजी आमदार शरद पाटील उपस्थित होते. ज्येष्ठांसोबत तिने आपुलकीने गप्पा मारल्या. सायंकाळी महावीर उद्यानात महिला मेळाव्यास तिने उपस्थिती लावली. जशी परिवाराची काळजी घेता तशी परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वच्छतागृहांसाठी मिळणाऱ्या अनुदानाचा योग्य तोच वापर करा, असे आवाहन तिने केले. यावेळी नेत्या जयश्री पाटील, आयुक्त रवींद्र खेबुडकर, दिग्विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.\nयेत्या 7 जानेवारीपर्यंत सईचा जिल्ह्यात मुक्काम आहे. शनिवारी ती विट्यांमध्ये पाणी फाऊंडेशनच्या कामासाठी जाणार आहे. जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी लोकांच्या सूचना घेऊन ती विविध संस्थांसोबत काम करणार आहे असे ती म्हणाली. दोन-चार दिवसांच्या सांगली दौऱ्यातून पुढील कामाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे. नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.\nमिरवणुकीवर 'सीसीटीव्ही'चे लक्ष; खड्डयाच्या शुल्कावर पदाधिकाऱ्यांचे मौन\nसांगली : गणेशोत्सवातील मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष असणार आहे. तसेच छेडछाड, विनयभंगासारखे प्रकार रोखण्यासाठी निर्भया पथक, दामिनी...\nरस्ते, गटारांभोवती किती काळ फिरणार\nसांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी...\nड्रेनेज, पाण्यासाठीच कुपवाडचा संघर्ष\nनगरसेवक म्हणतात कुपवाड पाणी योजना अपूर्ण असल्याने ड्रेनेज योजना रखडली आहे. एसटीपी जागेचा शोध सुरु आहे. आम्ही शहरात सर्वाधिक विकास निधी आणला. अनेक...\nसांगली-मिरज-कुपवाड महापालिकेतून वादाला बगल; रस्ते-गटारांवर चर्चा\nसांगली - विकास आराखड्यातील महत्त्वाची आरक्षणे उठवण्यासह विविध वादग्रस्त विषयांना स्थगिती देत महापौर हारुण शिकलगार यांनी मंगळवारच्या महासभेत रस्ते,...\nवाढता वाढता वाढे बजेटचा फुगा...\nअंदाज ६४३ कोटींचा - स्थायी समिती सभापतींकडून सादर सांगली - मार हवा पाहिजे तेवढी, असे म्हणत वाढता वाढे, अशी महापालिकेच्या अंदाजपत्रकाची...\nपक्षी-प्राण्यांच्या सहअस्तित्व मानुया... त्यांच्या सोबत जगुया \nसांगली - 'प्रत्येकाला आपल्या जगणयाचं पडलं असताना पक्षाच्या निवाऱ्याचं काय घेऊन बसलात राव..\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvrajpardeshi.com/2018/07/", "date_download": "2018-11-20T12:22:18Z", "digest": "sha1:4TR6HSFGD74E3W2RWNEU53WCAQPOM5SB", "length": 3373, "nlines": 68, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "July 2018 - Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nजळगावमध्ये आयात उमेदवारांवर भाजपची भिस्त\nजळगाव महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी भाजपने पन्नास जागा जिंकण्याचा नारा देत सर्व ७५ जागांवर उमेदवार दिले आहेत. मात्र निष्ठावंतांना डावलू...\nजळगावमध्ये आयात उमेदवारांवर भाजपची भिस्त\nजळगावमध्ये भाजपची शिवसेनेमागे फरफट\nजळगावमध्ये भाजपचे नेतृत्व एकनाथ खडसे करीत असताना त्यांचे आणि सुरेश जैन यांचे विळ्याभोपळ्याचे नाते होते. उभयतांमधून विस्तवही जात नव्हता. ...\nभाजप-शिवसेनेची भाषा युतीची, तयारी मात्र स्वबळाची\nजळगाव महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादी, खान्देश विकास आघाडी (खाविआ) व मनसेला खिंडार पाडले असून गेल्या ४८ तासात १३ वजनदा...\nभाजप-शिवसेनेची भाषा युतीची, तयारी मात्र स्वबळाची Reviewed by Yuvraj Pardeshi on 02:56 Rating: 5\nनाथाभाऊ व सुरेशदादांचा राजकिय प्रवास अन् दुर्देवी योगायोग\n१८४३ शाळा, २ लाख विद्यार्थी व ८ हजार शिक्षकांची दररोज व्हॉट्सऍपवर हजेरी\nभाजपाला मिळालेल्या यशाचे श्रेय खडसेंचे का महाजनांचे\nकोंडीतून बाहेर पडण्यासाठी खडसेंची धडपड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/pune-running-organises-last-sunday-month-marathon-105762", "date_download": "2018-11-20T12:41:39Z", "digest": "sha1:R2XQ4CJTNMU43JULJM23ANKYXCSEUHZ2", "length": 11257, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Running organises Last Sunday of the month marathon सिंहगड रस्त्याने अनुभवली ऊर्जा | eSakal", "raw_content": "\nसिंहगड रस्त्याने अनुभवली ऊर्जा\nमंगळवार, 27 मार्च 2018\nधायरी : पहाटे साडेपाचची वेळ....पक्ष्यांची मंजुळ किलबिल...निसर्गरम्य हिरवळ...गुलाबी थंडी... या वातावरणात प्रत्येकात वेगळीच ऊर्जा वाहत होती. ऊर्जा होती ती आरोग्याची...वेगळ्या नांदीची. ऊर्जा होती ती पाणी बचतीची. या ऊर्जेचा अनुभव सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांनी घेतला.\nपुणे रनिंग साउथ संघटनेच्या वतीने 'लास्ट संडे ऑफ द मंथ' या मॅरेथॉनचे रविवारी आयोजन करण्यात आले. स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चार वर्षांच्या चिमुकलीपासून 75 वर्षांच्या आजोबा-आजींपर्यंत सगळ्यांनीच यात भाग घेतला.\nधायरी : पहाटे साडेपाचची वेळ....पक्ष्यांची मंजुळ किलबिल...निसर्गरम्य हिरवळ...गुलाबी थंडी... या वातावरणात प्रत्येकात वेगळीच ऊर्जा वाहत होती. ऊर्जा होती ती आरोग्याची...वेगळ्या नांदीची. ऊर्जा होती ती पाणी बचतीची. या ऊर्जेचा अनुभव सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांनी घेतला.\nपुणे रनिंग साउथ संघटनेच्या वतीने 'लास्ट संडे ऑफ द मंथ' या मॅरेथॉनचे रविवारी आयोजन करण्यात आले. स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चार वर्षांच्या चिमुकलीपासून 75 वर्षांच्या आजोबा-आजींपर्यंत सगळ्यांनीच यात भाग घेतला.\nपु. ल. देशपांडे उद्यानापासून मॅरेथॉन सुरू झाली. पहाटे साडेपाच वाजता पहिल्या टप्प्यात 21 किलोमीटर, सकाळी सहा वाजता दुसरा टप्पा दहा किलोमीटर, सकाळी साडेसहा वाजता तिसरा टप्पा पाच किलोमीटर, सात वाजता चौथा टप्पा तीन किलोमीटर असा होता. 21 आणि दहा किलोमीटरमध्ये अनेक पट्टीचे स्पर्धक उतरले होते. पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटरसाठी लहान-थोरांनी सहभाग घेतला. स्पर्धेनंतर स्पर्धकांना अल्पोपाहार, सहभागी झाल्याबद्दल बॅच देण्यात आला.\nस्पर्धकांना 'सकाळ'चे संचालक भाऊसाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक (पुणे ग्रामीण) तेजस्वी सातपुते, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला प्रारंभ झाला. या वेळी नगरसेवक आनंद रिठे, नगरसेविका ज्योती गोसावी, दत्तवाडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे, अनिल पाटील, 'सकाळ'चे वितरण व्यवस्थापक संतोष कुडले आदी उपस्थित होते.\nसातपुते, कडूकर यांचाही सहभाग\nमॅरेथॉनमध्ये नगरसेवक रिठे, तेजस्वी सातपुते, डॉ. वैशाली कडूकर, अनिल पाटील हेदेखील पाच किलोमीटर धावले. स्पर्धेत एकूण 1614 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. मॅरेथॉन दरम्यान दत्तवाडी वाहतूक विभागाच्या वतीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://psiddharam.blogspot.com/2016/02/rss_11.html", "date_download": "2018-11-20T12:21:45Z", "digest": "sha1:FATZ5PTLI3B6SIFVM4APC42KPBNWX4J7", "length": 27773, "nlines": 299, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...: #rss_चा_पर्दाफाश भाग ४", "raw_content": "\n#वागळे, राजदीपसारखे बुद्धीजीवीच आहेत संघाचे एजंट\nदैनंदिन कामे सांभाळत हे सदर लिहीत आहे. त्यामुळे हा भाग लिहायला तीन - चार दिवसांचा अवधी लागला.\nदरम्यान, काहींनी म्हटले ही लेखमाला म्हणजे संघाचा पर्दाफाश नाही, तर संघाचा क्रमश: प्रचार आहे.\nसंघाची बदनामी का करत आहात असे काहींनी विचारले\nसंघ स्वातंत्र्यलढ्यात कुठे होता असं विचारणाय्रांना सणसणीत चपराक लगावल्याचे सांगत काहींनी आनंद व्यक्त केला.\nसंघ हे कॉंग्रेसचे पिल्लू असल्याचे समजल्याने काहींनी आश्चर्यही व्यक्त केले.\nपुढचा भाग कधी लिहिणार याची वाट पहात असल्याचे सांगणाय्रांची संख्या मोठी होती.\nप्रतिक्रिया परस्परविरोधी आल्या. हरकत नाही. मला जे वाटतं ते मांडणं माझं काम. त्यातून ज्यांना जसा हवा तसा अर्थ त्यांनी काढावा.\nकसाही अर्थ काढला तरी सत्य बदलत नाही. आणि महत्वाचं म्हणजे सत्य कुणाच्या रागा-लोभाची चिंता करत नाही. असो.\nमाझा आजचा मुद्दा आहे की, निखील वागळे, कुमार केतकर, प्रकाश बाळ, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, कुमार सप्तर्षी आणि अशा प्रकारचे बहुतेक बुद्धीजीवी मान्यवर हे वरवर पाहता संघाचे विरोधक असल्याचे भासवत असले तरी वास्तव तसे नाही. ते आतून संघाचे प्रचारक आहेत. त्यांचीच भाषा वापरायची तर एजंट आहेत ते संघाचे.\nमाझे म्हणणे कदाचित बावळटपणाचे वाटेल. विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. संघ पाताळयंत्री आहे ते या अर्थाने. संघाचे षडयंत्र सर्वसामान्यांना सोडा भल्याभल्यांना समजत नाही.\nसमाजाच्या प्रत्येक क्षेत्रात संघाने घुसखोरी केलीय, ती उगीच नाही. विद्यार्थ्यांत abvp, राजकारणात bjp, धर्मात vhp, शिक्षणक्षेत्रात विद्याभारती, कामगारांत मजदूर संघ ही यादी खूप मोठी आहे. या साय्रा संघटना त्या त्या क्षेत्रात सर्वात मोठ्या आहेत.\nब्रिटिशांनी आपल्या विरोधातील असंतोषाला वाट करून देण्यासाठी कॉंग्रेसची स्थापना केली होती. अगदी तशाच पद्धतीने संघानेच संघाला विरोध करण्यासाठी मीडियाच्या प्रमुख स्थानी एक मोठी फळी उभी केली आहे. ही मंडळी मीडियातून सतत संघावर आरोप करत सनसनाटी निर्माण करत राहतात.\nत्यामुळे संघ सतत चर्चेत राहतो. त्याचा फायदा संघालाच होतो.\nयामागे एक मानसशास्त्र आहे. एखाद्यावर विनाकारण सतत टीका करत राहिल्यास लोकांना त्याचा उबग येतो. आरोप तकलादू असतील तर आरोप करणाय्रांबद्दल घृणा वाटू लागते. ज्याच्यावर आरोप होतात त्याच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागते.\nसंघाने मीडियात पेरलेले सारे \"सेक्युलर\" एजंट संघाची विरोधभक्ती करत असतात. संघाची ताकद वाढवण्यात हे एजंट मोलाची भूमिका बजावताना दिसतात.\nनरेंद्र मोदी यांना सन २००० पूर्वी कोणी ओळखतही नव्हते.\nमोदींना सतत १० वर्षे शिव्या देवून लोकप्रिय करण्यात आले.\nश्री. वागळे आपल्या चैनलवर संघविरोधासाठी बालिश तर्क देत राहतात आणि त्यांचे प्रेक्षक मात्र त्याच चैनलवर वागळेविरोधी मत नोंदवतात, हे सर्वांना ठावूक आहेच.\nलोकांना रुचणार नाही, पटणार नाही असे बिनबुडाचे आरोप करत राहणे हे संघानेच रचलेले फार मोठे षडयंत्र आहे.\nसंघावर काय आरोप व्हावेत, देशात काय चर्चा झडावी, हेही संघच ठरवतं.\nमी पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेताना २०११ मधे मीडिया कव्हरेजचे कंटेंट ऐनालिसिस केले होते. त्यानुसार साधारणपणे राष्ट्रीय बातम्यांपैकी ६५ टक्के बातम्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या संघ आणि हिंदुत्वाशी संबंधित होत्या. आजही यात फरक पडलेला नाही.\nसंघावर अतिशय तकलादू आणि बिनबुडाचे आरोप करणे, देशभक्त मुस्लिम नेतृत्वाला डावलणे,\nजिहादी प्रवृत्तीला पाठिशी घालणे आदी प्रकारांमुळे आपसूकच लोकांच्या मनात संघाबद्दल आस्था वाढीस लागते.\nसंघविरोधी बातम्या, लेख यामुळे संघाची माहिती धालेले व संघाचे आकर्षण वाटू लागले अशांची संख्या देशात फार मोठी आहे.\nम्हणजे वरवर पाहता संघाचे विरोधक म्हणवले जाणारे बुद्धीजिवी व पत्रकार हे संघाचे एजंटच आहेत.\nदेशाचे महत्वाचे प्रश्न दुर्लक्षित करून सतत संघाला चर्चेच ठेवण्याचे काम हे प्रचारक करतात.\nअसे षडयंत्र पाहिले की डोके चक्रावून जाते. काय करावं सुचत नाही.\nसंघाला रोखायचं तर रोजच नथुराम, गांधीहत्या, असहिष्णुता, हिंदू - मुस्लिम, राममंदिर, दलित- सवर्ण वगैरे विषांभोवतीच घुटमळत ठेवणे या एजंटांचे काम आहे.\nसंघाला विरोध करण्यासाठी संघाची शक्ती, दुर्बलस्थाने समजून घेतली पाहिजेत. बालिश आरोप करण्याऐवजी खोलात जाऊन अभ्यास करणारे बुद्धीजीवी तयार केले पाहिजेत.\nसंघाप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात काम परणारी, प्रसिद्धीपासून दूर राहणारी निस्वार्थी माणसं उभी करणे केले तरच संघाला रोखणे शक्य आहे. ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनीही काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, \"वर्षानुवर्षे एखाद्या विषयावर काम करणारी समर्पित माणसे संघाकडे आहेत. तीच त्यांची शक्ती आहे.\"\nखरे आहे पवार यांचे म्हणणे.\nसमाजासाठी निस्वार्थ आणि समर्पित भावनेने काम करणारी माणसे\nउभी करणे हेच संघाला उत्तर असेल.\nकेवळ संघाचा द्वेष हा काही संघाला रोखण्याचा मार्ग नाही.\nसंघविरोधाची आघाडी संघाच्या कथित सेक्युलर एजंटांनी हायजैक केली आहे. संघाच्या या छुप्या प्रचारकांना उघडे पाडणे सगळ्यात मोठे आव्हान आहे.\nशत्रू कोण आणि मित्र कोण हे ओळखणेच अशक्य झाले आहे.\nकथित संघविरोधकांवर मात कशी करायची कारण या मंडळींनी ताज्या दमाची फळीही तयार केली आहे.\nआपण संघाच्या हातचे बाहुले आहोत हे जागोजागी पसरलेल्या संघविरोधकांना माहीतच नाही.\nत्यामुळे संघाची विरोधभक्ती अखंडपणे सुरू आहे.\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nसनातन संस्थेवर बंदीची मागणी हास्यास्पद\nज्याला कायद्याचे थोडेफार ज्ञान आहे, असा कोणीही सनातन संस्थेवर बंदी घाला अशी मागणी करणार नाही. कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्यासाठीची एक ...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्...\nनरेंद्र मोदींची (नयी दुनिया) हीच ती मुलाखत\nनई दुनिया साप्ताहिक // ३० जुलाई २०१२ // संपादकः शाहिद सिद्दीकी // समाचारपत्र के मुखय पृष्ठ पर गु जरात केमुखयमं त्री नरेन्द्...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n'बकरी ईद' नमाजनंतर 'स्वतंत्र काश्मीर'च्या घोषणा\nसतरा सुरक्षा जवान जखमी वृत्तसंस्था श्रीनगर अनंतनाग, तसेच बारामुल्ला जिल्ह्यात 'स्वतंत्र काश्मीर'ची मागणी क...\nपर्यावरण विषयावरील निबंध व घोषवाक्य स्पर्धा : विवेकानंद केंद्रात पारितोषिक वितरण\nपाणी, ऊर्जा साधने यांची काळजी घेतल्यास सुटतील अनेक समस्या विवेकानंद केंद्र पर्यावरण मंडळाच्या कार्यक्रमात अरविंद जोशी यांचे प्रतिपादन\nअलेक्स हॅलेची कादंबरी परवा पुन्हा लख्ख आठवली. ' रूट्स '. आपल्या मुळांचा शोध घेत हॅले अमेरिकेत गुलाम म्हणून आणलेल्या आपल्या अफ्...\nडोळस विश्वबंधुत्वाच्या दिशेने दमदार पाऊल\nव्ही आयएफच्या देखण्या सभागृहात 3 आणि 4 सप्टेंबर रोजी जागतिक हिंदू-बौध्द संमेलन पार पडले. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, जपानची थिंक टँक समज...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nदायित्वबोध की देवी हम करे आराधन\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fifty-crores-compensation-affected-farmers-11334", "date_download": "2018-11-20T12:28:03Z", "digest": "sha1:REU2BIZ4RHP4OS2ZQRP3WEUGHCAY6AZQ", "length": 14464, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Fifty crores compensation to affected farmers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस कोटींची भरपाई\nनाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस कोटींची भरपाई\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nनाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नाशिक विभागातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ४० कोटी ५८ लाखांची मदत पाठवली आहे. ६९ हजार ४६७ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली.\nनाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नाशिक विभागातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ४० कोटी ५८ लाखांची मदत पाठवली आहे. ६९ हजार ४६७ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली.\nनाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांत गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी तसेच अवकाळी पाऊस झाला. यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातील २६ हजार ८८३ शेतकऱ्यांसाठी २२ कोटी ३४ लाख ३२ हजार रुपये भरपाईपोटी देण्यात आले आहेत. पाच जिल्ह्यांमध्ये साधारणत: ३३ हजार ३५३ हेक्टरवरील पिकांना या पावसाचा फटका बसला होता. जिल्ह्यात द्राक्ष, कांदा आणि डाळिंब पिकाला सर्वाधिक फटका बसला, तर जळगावात केळी आणि अन्य काही पिकांचे नुकसान झाले.\nप्राप्त निधी जिल्हा स्तरावरून डीबीटीअंतर्गत बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. गेल्याच आठवड्यात सरकारने २०१६ मध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी १८ लाख रुपयांचा निधी पाठविला होता.\nजिल्हा शेतकरी क्षेत्र (हेक्टर) अनुदान\nनाशिक २८८८३ १३८७६ २२३४.३२\nजळगाव ३२३४५ १४११४ ११०५\nनगर ९२५८ ४४८८ ६०६\nनंदुरबार ८४२ ८०७ १०१\nधुळे १३९ ६६ ११\nनाशिक nashik प्रशासन administrations नगर अहमदनगर अवकाळी पाऊस ऊस पाऊस द्राक्ष डाळ डाळिंब गारपीट\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/in-australia-20-doctors-performed-6-hours-a-day-for-surgery-on-twins-and-twins-5980373.html", "date_download": "2018-11-20T11:33:47Z", "digest": "sha1:ZNP3FWZE3DL5GRALIA5NWBJJCFMHHNVK", "length": 6977, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "In Australia, 20 doctors performed 6 hours a day for surgery on twins and twins | ऑस्ट्रेलियात 20 डॉक्टरांनी 6 तास सर्जरी करून पोटाला चिकटलेल्या जुळ्या मुलींना केले वेगळे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nऑस्ट्रेलियात 20 डॉक्टरांनी 6 तास सर्जरी करून पोटाला चिकटलेल्या जुळ्या मुलींना केले वेगळे\nअवघ्या 15 महिन्यांच्या या जुळ्या मुली भूतानच्या रहिवासी आहेत\nमेलबर्न - ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांनी पोटाला चिकटलेल्या दोन जुळ्या मुलींना वेगळे करून त्यांना नवे आयुष्य मिळवून दिले. या दोघी भूतानच्या रहिवाशी आहेत. त्यांची नावे निमा व दावा अशी आहेत. त्यांना वेगळे करण्यासाठी २० डॉक्टरांच्या पथकाने शुक्रवारी ६ तास अथक परिश्रम घेतले. शस्त्रक्रिया करणारे सर्जन डॉ. जो क्रामेरी यांनी सांगितले, मुलींचे जुळलेले अवयव त्यांच्या जिवाला कोणताही धोका न होता, वेगळे करणे खूप अवघड होते.\nकारण दोन्ही पोटाला चिकटलेल्या होत्या. त्यांचे यकृतसुद्धा एकच होते. दोघीं जोडलेल्या आतड्यावर आधारलेल्या होत्या. दोघींना वेगळे करण्यासाठी गेल्या महिन्यात भूतानहून मेलबर्नला आणले होते. परंतु त्यावेळी शस्त्रक्रिया करण्याइतक्या त्या सक्षम नव्हत्या. शारिरिकीदृष्ट्या आणखी सुदृढ होण्यासाठी त्यांना योग्य आहार देण्यात आला. एक महिना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवल्यानंतर मुली शस्त्रक्रियेसाठी सक्षम बनल्या. त्यानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.\nरुग्णालयात झाली फायरिंग, हल्लेखोराने आपल्या नातेवाइकासह 2 जणांवर झाडल्या गोळ्या...\nछोटा भाऊ रडायचा थांबत नव्हता, मग मोठ्या बहिणीने कारच्या सीट बेल्टनेच आवळला त्याचा गळा\nभारतीय वंशाची श्रुती बनली हार्वर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेची अध्यक्ष; 1992 पूर्वी चेन्नईत राहायचे आई-वडील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-agrovision-saliva-could-influence-taste-preferences-11651", "date_download": "2018-11-20T12:16:29Z", "digest": "sha1:OC3UDZDB6DV5QS6ZVH73MFCAYN7BJNHK", "length": 15635, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Saliva could influence taste preferences | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचवीची आवडनिवड ठरवण्यामध्ये लाळ महत्त्वाची...\nचवीची आवडनिवड ठरवण्यामध्ये लाळ महत्त्वाची...\nशनिवार, 25 ऑगस्ट 2018\nलाळ ही चव आणि अन्नपदार्थाच्या पचनासाठी आवश्यक मानली जाते. मात्र, लाळ पदार्थाच्या चवीची आवडनिवड ठरवण्यामध्ये मोलाची भूमिका निभावत असल्याचे संशोधकांचे मत आहे. एखादा पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण करण्यामध्येही लाळ महत्त्वाची असल्याने आरोग्यपूर्ण आहाराशी जोडले जाण्यासाठीही त्याचा फायदा होऊ शकतो. या संशोधनाचे निष्कर्ष ‘अमेरिकन केमिकल सोसायटी’च्या २५६ व्या राष्ट्रीय बैठकीमध्ये मांडण्यात आले.\nलाळ ही चव आणि अन्नपदार्थाच्या पचनासाठी आवश्यक मानली जाते. मात्र, लाळ पदार्थाच्या चवीची आवडनिवड ठरवण्यामध्ये मोलाची भूमिका निभावत असल्याचे संशोधकांचे मत आहे. एखादा पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण करण्यामध्येही लाळ महत्त्वाची असल्याने आरोग्यपूर्ण आहाराशी जोडले जाण्यासाठीही त्याचा फायदा होऊ शकतो. या संशोधनाचे निष्कर्ष ‘अमेरिकन केमिकल सोसायटी’च्या २५६ व्या राष्ट्रीय बैठकीमध्ये मांडण्यात आले.\nकारली, ब्रोकोली, डार्क चॉकलेट यांसारख्या अनेक आरोग्यदायी पदार्थांची चव कडवट किंवा तुरट असते. जर या कटवटपणावर मात करता आली, तर आरोग्यदायी पदार्थ अधिक प्रमाणात आहारात येऊ शकतील. लाळेमुळे पदार्थाच्या चवीच्या अनुभवामध्ये बदल करणे शक्य झाल्यास अधिक आरोग्यदायी पदार्थ खाणे शक्य होईल, असे मत पुरदेई विद्यापीठातील संशोधिका कॉर्डेलिया ए. रनिंग यांनी व्यक्त केले.\nलाळेमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असले, तरी त्यात लाळग्रंथीतून स्रवलेली हजारो प्रथिनेही मिसळलेली असतात. त्यातील काही प्रथिने ही अन्नातील चवीच्या घटकांनी बांधून ठेवतात आणि तोंडातील चव सांगणाऱ्या ग्रहण पेशींपर्यंत पोचवतात. चॉकलेट, रेड वाइन किंवा अन्य काही पदार्थांबाबत काही प्रथिने तोंडामध्ये कोरडेपणा किंवा खरबरीतपणाच्या संवेदना जागवतात. या संवेदना बदलणे शक्य झाल्यास फायदा होऊ शकतो.\nया आधी बफेल्लो विद्यापीठातील संशोधिका अॅन मारी तोर्रेग्रोसा यांनी उंदराच्या लाळेचे विश्लेषण केले होते. त्यात कडवट चव लाळेतील प्रथिनांच्या साह्याने बदलणे शक्य असल्याचे समोर आले होते. लाळेतील प्रथिनांमधील बदलांद्वारे उंदराच्या खाद्यसवयींमध्ये बदल शक्य असल्याचा निष्कर्ष काढला होता. या संशोधनावरून प्रेरित होऊन रनिंग यांनी माणसांच्या लाळेवर प्रयोग केले.\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-self-transfer-orders-cancel-maharashtra-11287", "date_download": "2018-11-20T12:35:40Z", "digest": "sha1:BI5N3XRXPWRF352SDGFQ7RDLP5RZKAO6", "length": 20480, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, self transfer orders cancel, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्द\nकृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्द\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन किंवा आयुक्तांची मान्यता नसतानाही रिक्त जागांवर परस्पर बदल्या (पुलिंग) केल्या आहेत. पगार एका जागेवर आणि काम भलतीकडे करणारी ही अनागोंदी पद्धत पाहून कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्द करीत महाभागांना दणका दिला आहे.\nअत्यावश्यक कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याची जागा रिक्त असल्यास दुसऱ्या विभागीतल कर्मचारी या पदावर तात्पुरता नियुक्त केला जातो. याला सर्व्हिस पुलिंग असे म्हटले जाते. मात्र, कृषी खात्यात काही अधिकारी मनमानी पद्धतीने 'पुलिंग'चा वापर करतात.\nपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन किंवा आयुक्तांची मान्यता नसतानाही रिक्त जागांवर परस्पर बदल्या (पुलिंग) केल्या आहेत. पगार एका जागेवर आणि काम भलतीकडे करणारी ही अनागोंदी पद्धत पाहून कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्द करीत महाभागांना दणका दिला आहे.\nअत्यावश्यक कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याची जागा रिक्त असल्यास दुसऱ्या विभागीतल कर्मचारी या पदावर तात्पुरता नियुक्त केला जातो. याला सर्व्हिस पुलिंग असे म्हटले जाते. मात्र, कृषी खात्यात काही अधिकारी मनमानी पद्धतीने 'पुलिंग'चा वापर करतात.\n‘‘अत्यावश्यक आणि अपवादात्मक स्थिती सर्व्हिस पुलिंग योग्यच असते. मात्र, त्याला शासन किंवा आयुक्तांची मान्यता बंधनकारक आहे. मान्यता नसलेले पुलिंग बेकायदेशीर ठरते. कारण, पुलिंग ही एक प्रकारे बदली असते. त्यामुळे नियमबाह्य पुलिंगचे आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.\nबेकायदेशीर 'पुलिंग'चा प्रकार कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंग यांच्या कानावर पडताच त्यांनी थेट कारवाईचेच आदेश काढले. विशेष म्हणजे केवळ राज्यभर नव्हे तर कृषी आयुक्तालयातदेखील 'पुलिंग'ने काही महाभाग आणून बसविण्यात आले आहेत. 'पुलिंग'चा वापर सोयीची माणसे आपल्या कार्यालयात बसविण्यासाठी किंवा मनमानी पद्धतीने कामे करणारा कर्मचारी मिळवण्यासाठी वरिष्ठांकडूनच केला जातो.\nसेवा पूल करून प्रतिनियुक्तीने किंवा कर्मचाऱ्यांच्या अर्जावरून अशा तीन पद्धतीने काही वरिष्ठ अधिकारी परस्पर सेवा स्थानांमध्ये बदल घडवून आणतात. ‘‘अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना परस्पर पदस्थापना दिल्याचे माझ्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयातील पदे रिक्त राहून कामकाजावर परिणाम होतो. तशा तक्रारी मला प्राप्त झाल्या आहेत,’’ असे खुद्द आयुक्तांनी एका पत्रात (क्रंमाक१११५-ब-सेवापुल-प्रक्र४७३) म्हटले आहे.\n‘‘क्षेत्रीय कार्यालयाचा व्याप वाढत असताना रिक्त पदे भरण्यासाठी आयुक्तांची धडपड सुरू आहे. मात्र, काही कर्मचाऱ्यांना विभागीय किंवा जिल्हा कार्यालयात पुलिंग करून पुन्हा आणले जाते. त्यामुळे आयुक्तांचे प्रयत्न व्यर्थ जातात. खरीप हंगामात शेतकऱ्यांना सल्ला देणे किंवा विस्ताराची कामे करण्याऐवजी काही अधिकारी केवळ पाट्या टाकण्यात पटाईत झालेले आहेत. विस्ताराचा मुद्दा निघालाच तर रिक्त जागांच्या नावाने पुन्हा हेच अधिकारी बोंब ठोकतात,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.\n‘‘आयुक्तालयातील तसेच विभागीय नियंत्रणाखालील सर्व प्रतिनियुक्तीचे आदेश, सेवापुलिंगबाबत अधिकारी व कर्मचारी यांचे आदेश रद्द करण्यात येत आहेत. या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्काळ आपल्या मूळ जागेवर हजर व्हावे. माझ्या सूचनांचे पालन न केल्यास प्रशासकीय कारवाई करावी लागेल,’’ असा इशारादेखील आयुक्तांनी दिला आहे.\n\"कृषी खात्यात शिस्तप्रिय अधिकारी चालत नसल्याची प्रतिमा तयार झाली आहे. माजी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी यापूर्वी खात्यात कठोर भूमिका घेताच त्यांच्या बदलीचा आग्रह एका लॉबीने आग्रह धरला होता. या गोंधळात पुन्हा मंत्रालय व सचिवांमध्ये बेबनाव तयार होईल, अशी खेळी या लॉबीने केंद्रेकर यांच्याबाबत खेळली होती. त्यामुळे नाराज केंद्रेकरांना आयुक्तपद नकोसे झाले होते. केंद्रेकर यांची अखेर बदली झाली. हीच खेळी पुन्हा सध्याच्या आयुक्तांबरोबर खेळली जात असून, मंत्रालय व आयुक्तालयात बेबनाव तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. अर्थात, आधीची राजकीय स्थिती वेगळी होती. आता कृषिमंत्री पदाची सूत्रे चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे असल्याने सध्याच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली होणार नाही,’’ असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.\nकृषी आयुक्त सिंह खरीप सुनील केंद्रेकर मंत्रालय\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/FRP-Tired-for-three-months/", "date_download": "2018-11-20T11:25:14Z", "digest": "sha1:NDUQM6VVPYXDRSIFUXVXQ54CEJXV2JWH", "length": 5261, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एफ.आर.पी. तीन महिने थकली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › एफ.आर.पी. तीन महिने थकली\nएफ.आर.पी. तीन महिने थकली\nकुडित्रे : प्रा. एम. टी. शेलार\nसाखर कारखान्यांचे गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहेत. काही कारखान्यांनी गळीत हंगाम उरकला; पण तीन महिन्यांपासून काही कारखान्यांनी एफ.आर.पी. थकवली आहे. त्यामुळे साखर कारखानदारांबद्दल शेतकर्‍यांमध्ये प्रचंड रोष आहे. साखर कारखानदारी, एफ.आर.पी. आणि शेतकर्‍यांची सद्यस्थिती याचा वेध घेणारी मालिका आजपासून...\nयंदाच्या हंगामात कारखानदारांनी ऊस उत्पादकांना गृहीत धरून एफ.आर.पी. अधिक 100 रुपये प्रतिटन ऊस तुटल्यावर व 100 रुपये दोन महिन्यांनंतर असा स्वयंघोषित फॉर्म्युला घोषित केला. विशेष म्हणजे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. राजू शेट्टी व कारखानदार यांच्या उपस्थितीत हा तोडगा मान्य झाला. कारखाने सुरू झाले; पण दीड महिन्यानंतर कारखानदारांनी प्रतिटन 2,500 रुपये अ‍ॅडव्हान्स देणे सुरू केले. एफ.आर.पी. सरासरी प्रतिटन 2,700 असताना ही बेकायदेशीर मोडतोड केली. एफ.आर.पी. थकीत ठेवणार्‍या कारखान्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. मात्र, शासन गप्पच आहे.\n2017-18 च्या हंगामात पाहिल्या 9.5 टक्के उतार्‍याला प्रतिटन 2,550 रुपये अधिक पुढील एक टक्‍का उतार्‍याला 268 रुपये प्रतिटन अशी एफ.आर.पी. आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा 2017-18 च्या हंगामातील सरासरी साखर उतारा 12.33 टक्के आहे. त्यानुसार जिल्ह्याची सरासरी एफ.आर.पी. प्रतिटन 2,730 रुपये येते. आता कारखानदारांनी प्रतिटन 2,500 रुपयांची दिलेली उचल एफ.आर.पी.पेक्षा सुमारे 230 रुपयांनी कमी आहे. त्यामुळे डिसेंबर 2017 पासून पुढची हंगाम संपेपर्यंतची ऊस बिले एफ.आर.पी.पेक्षा प्रतिटन 230 रुपयांनी कमी आहेत.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Sahupuri-Gymkhana-B-team-win-in-kolhapur-Amar-dhal-Cup-Cricket/", "date_download": "2018-11-20T12:24:21Z", "digest": "sha1:ZHDN7PCK2ZNQ3ENOZ6VIWUFKVZ7JXFRN", "length": 4465, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शाहूपुरी जिमखाना ‘ब’ संघाचा विजय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शाहूपुरी जिमखाना ‘ब’ संघाचा विजय\nशाहूपुरी जिमखाना ‘ब’ संघाचा विजय\nकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी\nपहिल्या डावातील अधिक्यावर शाहूपुरी जिमखाना ‘ब’ संघाने पॅकर्स क्रिकेट क्लबवर मात करून ‘अमर ढाल’ चषक क्रिकेट स्पर्धेत आघाडी मिळविली. शाहूपुरी जिमखाना मैदानावरील सामन्यात प्रथम फलंदाजी करत शाहूपुरी जिमखाना संघाने 9 बाद 315 धावा केल्या. यात अक्षय पवार 92, करण कांबळे 50, विशाल माने 33 धावा केल्या.\nपॅकर्सच्या प्रतीक सावर्डेकरने 4 तर स्वप्निल रेडेकरने 2 विकेटस् घेतले. उत्तरादाखल पॅकर्सचा संघ 255 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यांच्या विनोद सिंगने सर्वाधिक 97, अर्जुन देशमुख 64 धावा केल्या. शाहूपुरीच्या अक्षय पवार व नीलेश गोलगिरेने प्रत्येकी 3 विकेटस् घेतले. दुसर्‍या डावात शाहूपुरीने 5 विकेटस् गमावून 78 धावा केल्या. यामुळे पॅकर्सला 139 धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, त्यांचा संघ 6 बाद 90 धावांपर्यंत मजल मारू शकला.\nकृषिमूल्य आयोग शिफारशीप्रमाणे साखरेचा दर ठरवा : साखर संघ\nशिवाजी पुलावर भिंत बांधून वाहतूक बंद करू\nकोल्हापुरात विजेअभावी उद्या पाणीपुरवठा बंद\n‘मृत्यू’नंतरही अमरने दिले चौघांना ‘जीवदान’\nओबीसी मधील आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/The-young-drowned/", "date_download": "2018-11-20T11:30:11Z", "digest": "sha1:RZ3KV5YUBBU6FLZSV64DMVIXKZQLLSE5", "length": 4094, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मासे पकडण्यास गेलेला तरुण वाशिष्ठीत बुडाला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मासे पकडण्यास गेलेला तरुण वाशिष्ठीत बुडाला\nमासे पकडण्यास गेलेला तरुण वाशिष्ठीत बुडाला\nचिपळूण : खास प्रतिनिधी\nखेर्डी स्मशानभूमीजवळ वाशिष्ठी नदीत तरुणाचा मृतदेह आढळला. प्रसाद रेळेकर (वय 21, तीनवड पिंपळी, कडववाडी) असे या तरुणाचे नाव आहे. तो मासे पकडण्यासाठी गेला असताना नदीत पडून त्याचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.\nयाबाबत खेर्डी येथील नसरुद्दीन हमीद शेख यांनी पोलिसांत माहिती दिली. सकाळच्या वेळी त्यांना खेर्डी नदीत मृतदेह आढळला. पोलिसांना माहिती देताच मृतदेहाची ओळख पटली. प्रसाद हा गेले दोन दिवस बेपत्ता होता. कोयनेचे अवजल मोठ्या प्रमाणात आल्याने तो नदीतून वाहून गेला असावा, असा अंदाज आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शेळके करीत आहेत.\nवेरळ घाटात अपघात; पाच गंभीर\nरिफायनरी विरोधी संघटनेचे घुमजाव\nमासे पकडण्यास गेलेला तरुण वाशिष्ठीत बुडाला\nट्रक, डंपर चोरीप्रकरणी तिघे ताब्यात\nरिफायनरी प्रकल्पाबाबत देवगडात आज सुनावणी\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/18-lakhs-of-gutka-seized-at-Thangaon/", "date_download": "2018-11-20T11:32:33Z", "digest": "sha1:IVKTBY3WEBXWLWRTIT7ZWY3MDP4ZU2W2", "length": 5125, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " १८ लाखांचा गुटखा ठाणगाव येथे पकडला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › १८ लाखांचा गुटखा ठाणगाव येथे पकडला\n१८ लाखांचा गुटखा ठाणगाव येथे पकडला\nठाणगाव शिवारात रविवारी (दि.11) पहाटे तीन वाजेच्या सुमारास महाराष्ट्र बंदी असलेल्या गुटख्याचा मालट्रक पोलिसांनी पकडला. मालट्रकमधील तब्बल अठरा लाखांचा गुटखा पोलिसांनी ताब्यात घेतला.\nठाणगाव-केळी रस्त्यावरून गुटख्याची चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलीस हवालदार नितीन मंडलिक आणि पोलीस नाईक बाबा पगारे यांना मिळाली. त्या आधारे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, पोलीस हवालदार नितीन मंडलिक, पोलीस नाईक बाबा पगारे, भगवान शिंदे, प्रवीण गुंजाळ, शहाजी शिंदे आदींनी ठाणगाव शिवारात सापळा रचला.\nमध्यरात्री ठाणगाव शिवारातून जाणारा मालट्रक (एचआर 38, एक्स 1236) पोलिसांनी थांबविला. मालट्रक चालक कल्लू बगेल (26, रा. कांधी, ता. जि. शिवपुरी, मध्य प्रदेश) याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय बळवल्याने त्यांनी मालट्रकची तपासणी केली. पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी मालट्रकच्या सुरूवातीला काही स्पोटर्स शूजचे पोते लावण्यात आले होते.\nपोलिसांनी मालट्रकची संपूर्ण तपासणी केली असताना त्यांना वॉव (डब्लूओडब्लू) नावाच्या गुटख्याचे तब्बल 59 पोती आढळून आली. एका पोत्याची किंमत साधारणत: तीस हजार रुपये असून, एकूण 17 लाख 70 हजारांचा गुटख्यासह मालट्रक पोलीस स्टेशनमध्ये आणून ताब्यात घेतला. तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nashik-Mumbai-Airlines-service-issue/", "date_download": "2018-11-20T12:26:10Z", "digest": "sha1:2MEHLGIUFV7DJDO5PJUZ5LAPJP3IVWXB", "length": 6986, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिकचे विमान जमिनीवरच! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिकचे विमान जमिनीवरच\nदोन महिन्यांपासून खंडित असलेली नाशिक-मुंबई विमानसेवा शुक्रवारी (दि.20) सुरू होणार होती. मात्र, सेवा देणार्‍या एअर डेक्कनच्या गलथान कारभारामुळे विमानाचे टेकऑफ होऊ शकले नाही. मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्याचे कारण एअर डेक्कनने दिले असले तरी यामुळे नाशिककरांचे विमान पुन्हा एकदा जमिनीवरच राहिले आहे.\nकेंद्र सरकारच्या उडान योजनेत एअर डेक्कन कंपनीतर्फे नाशिक-मुंबईसाठी शुक्रवारी सकाळी 6 वाजेपासून नियमित सेवा सुरू केली जाणार होती. सकाळच्या विमानाने मुंबई गाठण्यासाठी वेळेअगोदरच प्रवासी ओझर विमानतळावर पोहोचलेदेखील होते. परंतु, एअर डेक्कन कंपनीने कोणतेही कारण न देता विमान रद्द केल्याची घोषणा केली. कंपनीच्या नाशिकमधील अधिकार्‍यांकडे प्रवाशांनी विमान रद्द करण्याचे कारण विचारले. मात्र, अधिकार्‍यांकडून योग्य उत्तरे दिली जात नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात रोष व्यक्त केला. मुंबईप्रमाणेच सायंकाळची पुण्याची सेवाही यामुळे बाधित झाली आहे. मुंबई विमानतळावर लॅण्डिंगसाठी स्लॉट उपलब्ध न झाल्याने सेवा रद्द करावी लागल्याचे कारण कंपनीच्या अधिकार्‍यांकडून दिले जात आहे.\nमात्र, गुरुवारी रात्रीपर्यंत मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध झाला असून, आता यापुढे नियमित सेवा सुरू राहील, असे कंपनीतर्फे सांगण्यात येत होते. त्यामुळे अवघ्या काही तासांमध्येच असे काय घडले की नाशिकच्या विमानाला लॅण्डिंगसाठी स्लॉट मिळाला नाही, याबाबत चर्चा झडू लागल्या आहेत. दरम्यान, पुढील आठ दिवसांत स्लॉटची अडचण दूर होऊन नियमित सेवा सुरू होईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात येत आहे. उडान योजनेत मोठा गाजावाजा करत एअर डेक्कन कंपनीने गत डिसेंबरमध्ये नाशिक ते मुंबई व पुण्यासाठी विमानसेवा सुरू केली.\nकाही दिवस सुरळीत चाललेल्या या सेवेला नंतर पुन्हा ग्रहण लागले. फेब्रुवारीच्या मध्यात पहिले तांत्रिक अडचण व त्यानंतर प्रशिक्षित पायलट नसल्याचे कारण देत कंपनीने अनिश्‍चित काळासाठी सेवा बंद केली. मुंबई-पुण्याची खंडित झालेली सेवा शुक्रवारपासून पुन्हा नियमित सुरू होणार होती. परंतु, स्लॉट मिळत नसल्याचे कारण देत अचानकपणे मुंबईचे विमान रद्द करण्यात आले. त्यामुळे हवाई सेवेचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या नाशिककरांचे विमान नैराश्येच्या गर्तेत सापडले आहे.\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nओबीसी मधील आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/The-victims-have-been-worried-due-to-the-close-of-crop-loan/", "date_download": "2018-11-20T11:58:57Z", "digest": "sha1:CDS65KI3UEIRVAHEUC6XKDOBT4C5HVZI", "length": 5328, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पीककर्ज बंद झाल्याने बळीराजा चिंतेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › पीककर्ज बंद झाल्याने बळीराजा चिंतेत\nपीककर्ज बंद झाल्याने बळीराजा चिंतेत\nतालुक्यातील शेतकर्‍यांना दोन वर्षांपासून पीककर्ज बंद झाल्याने विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेल्या चुकीच्या नियोजनामुळे शेतकरी पीककर्जापासून वंचित राहिले आहेत. नियमित कर्ज भरूनही शेतकरी पीककर्जापासून वंचित शेतकरी राहिल्याने बँकांनीच पुढाकार घेण्याची मागणी जोर धरत आहे.\nनियमित कर्ज भरणार्‍यांनी स्वतःजवळील किंवा उसनवारी करून सोसायटीचे कर्ज फेडले. परंतु चालू वर्षी पीककर्जच न मिळाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकर्‍यांना त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासाठी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, शेतकरी मोर्चा काढण्याचे नियोजन करत आहे.\nपीककर्ज वाटप करून शासनाकडून दिलासा देण्यात येतो. परंतु पीककर्ज वाटप थांबवल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. टोमॅटो, विविध भाजीपाला, द्राक्षे या बागायती पिकांसाठी पीककर्जाचा आधार घेतला जातो; परंतु शेतकर्‍यांना विविध कार्यकारी सोसायटीच्या संयोगाने आर्थिक सहाय्य करणार्‍या जिल्हा बँकेने गेल्या दोन वर्षांपासून कर्जपुरवठा बंद केल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे.\nतालुक्यातील हतबल असलेल्या शेतकर्‍यांच्या भावनांचा विचार करून राज्य शासन व जिल्हा बँक संचालक मंडळाचा निषेध करण्यासाठी मूक मोर्चा काढण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे. तसेच सोसायटीचे संचालक शेतकर्‍यांना पीककर्ज न मिळाल्यास राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.\n१९८४ शिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण \nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखांचे अर्थसहाय्य\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nस्वीकृत नगरसेवक अतुल चव्हाण यांचा राजीनामा\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-can-i-commit-suicide-debt-waiver-11395", "date_download": "2018-11-20T12:34:02Z", "digest": "sha1:CAPBHJMAVSERP24NJH7UHK4ZNDLT7OBD", "length": 19217, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Can I commit suicide for debt waiver? | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का \nकर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का \nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nसातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे थकलेले कर्ज, शेतीतील तुटपुंजे उत्पन्न, खाणारी तोंडं चार... मानसिकदृष्ट्या खचून वडिलांनी गेल्या वर्षी आत्महत्या केली. कर्जमाफी काही मिळाली नाही. जिल्हा बॅंकेकडे कर्जमाफीसाठी विचारणा केली तर म्हणतात, ‘आत्महत्या सहा महिन्यांतील असली पाहिजे... आता निकषात बसायसाठी मी पण आत्महत्या करू का’’ हा सवाल आहे जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या तरुण मुलाचा\nसातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे थकलेले कर्ज, शेतीतील तुटपुंजे उत्पन्न, खाणारी तोंडं चार... मानसिकदृष्ट्या खचून वडिलांनी गेल्या वर्षी आत्महत्या केली. कर्जमाफी काही मिळाली नाही. जिल्हा बॅंकेकडे कर्जमाफीसाठी विचारणा केली तर म्हणतात, ‘आत्महत्या सहा महिन्यांतील असली पाहिजे... आता निकषात बसायसाठी मी पण आत्महत्या करू का’’ हा सवाल आहे जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या तरुण मुलाचा\nजिल्ह्यातील ७७ शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची अधिकृत माहिती आहे. गेल्या दहा वर्षांत झालेल्या या आत्महत्या आहेत. या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाने प्रत्येक एक लाख रुपयांची मदतही केली आहे. मात्र, त्यातील ५० टक्‍क्‍यांहून अधिक शेतकऱ्यांची अद्याप कर्जे माफ झालेली नाहीत. येथील ॲड. वर्षा देशपांडे यांनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन समारंभात जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींचा ‘वीर पत्नी’ म्हणून पाठिंबादर्शक गौरव करण्यात आला. त्या वेळी या ‘वीर पत्नीं’नी कुटुंबाला रोज कराव्या लागणाऱ्या संघर्षाचा पट मांडला.\nकोणाला दोन मुली, तर कोणाला सासरचे सांभाळत नाही. कोणाला माहेर नाही, तर कोणाला आधारच नाही. कोणाच्या मुलाचे शिक्षण अपूर्ण, कोणाच्या मुलाला अपंगत्व, तर कोणाच्या मुलांना शिक्षण घेऊनही नोकरी नाही... शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या करण्याची दुर्दैवी मालिका महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत पाहायला मिळाली. अडचणींचा डोंगर आणि मार्ग सापडेना. मागचा पुढचा विचार न करता, आपल्या अर्धांगिणीबरोबर मनातील दु:ख वाटून न घेता या भूमिपुत्रांना स्वत:ची जीवनयात्रा संपविण्याचा मार्ग जवळ वाटला. अतिवृष्टी किंवा अवर्षण, नापीक, अस्थितर दर, कुटुंबाचा वाढता खर्च, सावकारी जाच आणि थकलेलं कर्ज या दुर्दैवी फेऱ्यातून त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली खरी. त्यांच्या मागे शेतकऱ्याच्या पत्नी आणि संपूर्ण कुटुंबच रोज मरणयातना सहन करतय. सासरे आणि पाठोपाठ चार महिन्यांत पतीने आत्महत्या केली. अद्याप सोसायटी माफ झाली नाही, सहकारी बॅंकेतील कर्जही माफ झाले नाही. या कुटुंबातील सासू- सून स्वत:चे उर्वरित आयुष्य दोन लहानग्या लेकरांना घेऊन काढतेय. तुटपुंजी कोरडवाहू शेती हाच त्यांचा आधार. त्यांचे शिक्षण, डोनेशन, रोजचे खर्च त्यांनी कसे भागवायचे\n‘‘पत्नीच्या पश्‍चात काबाडकष्ट करून मी दोन लाख रुपयांच्या कर्ज फेडले. शासनाने एक लाखाची ठेवपावती दिली. ती कुठवर पुरायची\nआजपावतर कर्जमाफी मिळाली नाही. शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणास कंटाळून स्वत:चे जीवन संपवले, म्हणून सरकारने कर्जमाफी योजना काढली. त्याच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना कर्जमाफी नाही, मग योजना कोणासाठी काढली...’’ या आणि अशा अनेक प्रश्‍नांची गुंतागुंत घेऊन कर्जमाफीपासून वंचित कुटुंबातील अनेक भगिणी जीवन कंठत आहेत.\nभगिनींना समाजाच्या पाठबळाची गरज\nमुंबईत दारू पिऊन विषबाधेने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला शासन प्रत्येकी तीन लाख रुपये भरपाईपोटी देते अन्‌ शेतकऱ्याच्या कुटुंबाला एक लाखाची ठेवपावती परत कर्जमाफीसाठीचे निकषही सहज कोणाला लाभ मिळू नये म्हणून तयार केलेले परत कर्जमाफीसाठीचे निकषही सहज कोणाला लाभ मिळू नये म्हणून तयार केलेले कधीही घरातून बाहेर न पडलेल्या, पतीच्या पाठीमागे संसाराचा गाडा स्व:च्या खांद्यावर घेतलेल्या या भगिनींना समाजाच्या पाठबळाची गरज आहे.\nकर्ज शेती आत्महत्या कर्जमाफी शिक्षण education महाराष्ट्र maharashtra वन forest कोरडवाहू डोनेशन donation गवा दारू\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0/all/", "date_download": "2018-11-20T11:21:38Z", "digest": "sha1:IKI7ATVSXF4V4AZ6ZPRYF7ZLC4K4LADF", "length": 11179, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काश्मीर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nसर्च ऑपरेशनवेळी दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवरच गोळीबार सुरू केला. त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं.\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\n'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार,’- शाहीद आफ्रिदी\nमहाराष्ट्राचं मिनी काश्मिर गजबजलं; कोकण किनारेही घालताहेत पर्यटकांना भुरळ\nसुरक्षारक्षक असतानाही भाजपचे नेते आणि भावाची गोळ्या घालून हत्या\nसरदार पटेलांच्या पुतळ्यासमोर उभं राहून एकदा स्वत:ची उंची तपासा - उद्धव ठाकरे\nVIDEO : भारतीय सैन्याने घेतला बदला, पाक जवानांच्या मुख्यालयावर केला हल्ला\n'वेळीच सुधारा, नाहीतर आम्हाला अन्य मार्गही माहिती आहेत' - लष्करप्रमुखांंचा स्पष्ट इशारा\nLIVE VIDEO : काश्मीरमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाशी झालेली चकमक कॅमेऱ्यात कैद\nकाश्मीर : दहशतवादी आणि सुरक्षा दलांमधल्या चकमकीचे थरारक फोटो; श्रीनगर पुन्हा पेटलं\nजम्मू-काश्मीरमध्ये आंबेनळी बस दुर्घटनेची पुनरावृत्ती, २० जणांचा मृत्यू\nISI ने रचला POK पंतप्रधानांच्या हत्येचा कट, त्या हेलिकॉप्टरमध्ये कोण होतं\nपाकिस्तानचं हेलिकॉप्टर भारताच्या हद्दीत, लष्कराचा गोळीबार : पाहा VIDEO\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/13/Vividh-Article-on-Protests-in-France-by-Harshad-Tulpule.html", "date_download": "2018-11-20T12:20:51Z", "digest": "sha1:HC6QCKXBOQR5AP3EIK2DKOAKDQ4T7YL6", "length": 9576, "nlines": 10, "source_domain": "mahamtb.com", "title": " राष्ट्रवाद की लोकहित? राष्ट्रवाद की लोकहित?", "raw_content": "\nफ्रान्समध्ये गेल्या काही दिवसांपासून वर्गसंघर्ष उफाळून आला आहे. गेल्याच आठवड्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी घेतलेल्या रेल्वेच्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात रेल्वे कर्मचारी रस्त्यावर उतरले आणि रेल्वे बंद पाडली. विमानसेवेतील कर्मचार्‍यांनी पगारवाढीसाठी संप केला. इलेक्ट्रिक आणि सफाई कामगारही ‘आम्हाला सरकारी सेवेचा दर्जा देण्यात यावा,’ या मागणीसाठी संपात सामील झाले. विद्यार्थीही विद्यापीठाच्या निर्णयांविरोधात आंदोलन करत आहेत. फ्रान्समध्ये १९६८ नंतरच्या मोठ्या संघर्षानंतर आज ५० वर्षांनी पुन्हा संघर्षमय वातावरण तापताना दिसत आहे.\nकुठल्याही समाजात आर्थिक विषमता ही संघर्षाला खतपाणी घालते. आपल्याला मिळणार्‍या मोबदल्याबद्दल असमाधानी असणारा कुठलातरी एक वर्ग संघर्षासाठी रस्त्यावर उतरतो. मग त्याला समाजातले इतर समदु:खी वर्ग येऊन मिळतात आणि व्यवस्थेविरुद्ध एक व्यापक उठाव होतो, जो व्यवस्थेला बदलायला भाग पाडतो. फ्रान्समध्ये १७८९ साली झालेली रक्तरंजित क्रांती ही आर्थिक विषमतेतून आणि वर्गसंघर्षातूनच झाली होती. या क्रांतीने फ्रान्समधील राजेशाही उलथवून प्रजासत्ताक राज्य स्थापन झाले होते. यानंतर १९६८ साली फ्रान्समध्ये मोठा वर्गसंघर्ष झाला होता. अमेरिकन भांडवलशाहीचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाला नंतर अनेक कामगार संघटना येऊन मिळाल्या. सुमारे ११ लाख कामगारांसह फ्रान्सची सुमारे २२ टक्के जनता या संघर्षात सामील झाली होती. आज ५० वर्षांनंतर फ्रान्समध्ये अशीच काहीशी परिस्थिती पाहावयास मिळत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या राष्ट्रवादी आणि लष्करी धोरणांबाबत समाजामध्ये असंतोष आहे. या धोरणांमुळे आगामी चार वर्षांत फ्रान्समधील सुमारे १ लाख २० हजार नोकर्‍या धोक्यात आहेत. गेल्या मे महिन्यात सत्तेवर आल्यानंतर अध्यक्ष मॅक्रॉन देशात अनेक सुधारणा आणू पाहत आहेत. मॅक्रॉन यांनी २०२४ पर्यंत फ्रान्सची लष्करी ताकद वाढविण्यासाठी ३०० युरो खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यासाठी आरोग्य, निवृत्तवेतन, बेरोजगार भत्ता यांसारख्या मूलभूत सामाजिक सेवांवरचा खर्च कमी केला आहे. रेल्वेच्या खासगीकरणाविरोधात रेल्वे कर्मचार्‍यांनी केलेल्या आंदोलनापासून या संघर्षाला सुरुवात झाली. फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी सरकारवरचा आर्थिक बोजा कमी व्हावा यासाठी सरकारी रेल्वे कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यामुळे रेल्वे कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या जातील आणि त्यांना मिळणारे गलेलठ्ठ पगारही कमी होतील, या भीतीने रेल्वे कर्मचार्‍यांनी संप केला. इथून सुरू झालेल्या संघर्षाला आता एक व्यापक रूप मिळालं आहे. पगारवाढ मिळावी या मागणीसाठी विमान कर्मचारीही या संपात सामील झाले. यामुळे मंगळवारी फ्रान्समधली विमानसेवा आणि रेल्वेसेवा दोन्ही ठप्प होत्या. त्यानंतर फ्रान्समधले सफाई कामगार आणि इलेक्ट्रिक कामगार हेही या आंदोलनात सामील झाले. सरकारी कर्मचारी म्हणून नोंद करण्याची त्यांची मागणी होती. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या वाटा कठीण करणारे काही निर्णय फ्रेंच विद्यापीठांकडून घेतले गेले. त्याविरोधात विद्यार्थीही आंदोलनात सामील झाले.\nफ्रान्समध्ये चाललेल्या या संघर्षाने जगाचं लक्ष वेधलं आहे. हा वर्गसंघर्ष हे फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासमोरचं मोठं आव्हान असणार आहे. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हे मुक्त अर्थव्यवस्थावादी विचारसरणीचे आहेत. त्यामुळे खासगीकरण, सरकारी खर्च कमी करणे, लष्करी सामर्थ्य वाढवणे, अशाप्रकारची धोरणं ते राबवत आहेत. व्यापक राष्ट्रीय हेतूने घेतलेले निर्णय लोकांच्या हिताच्या आड येणं आणि लोकांनी त्याविरुद्ध संघर्ष करणं ही गोष्ट भारतासह बर्‍याच देशांमध्ये पाहायला मिळते. फ्रान्समधला हा संघर्ष म्हणजे लोकहित आणि राष्ट्रवाद यांच्यातल्या संघर्षाचं प्रतीक आहे. वाढत्या जागतिक स्पर्धेमुळे प्रत्येक देशाला राष्ट्रवादी धोरणं राबवणं भाग पडत आहे. मात्र ती राबवताना लोकांचं हित जपणं, हे प्रत्येक देशातल्या सरकारसमोर आव्हान असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/photos/5472-maharashtra-celebrates-shiv-jayanti", "date_download": "2018-11-20T11:14:58Z", "digest": "sha1:O7FEPEGJ42L2H6XNFZQ5UEALIDMNZMIZ", "length": 4617, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "शिवजयंतीचा उत्साह, महाराष्ट्र सदनातून भव्य रॅली - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशिवजयंतीचा उत्साह, महाराष्ट्र सदनातून भव्य रॅली\nलखलखणारी पृथ्वी नासानं टिपली\nजगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती सोदीमेजो\nमेक्सिकोत समुद्र किनारपट्टीवर भूकंपाचा जबरदस्त धक्का\nसाताऱ्याच्या कास पठारावर रंगबेरंंगी निसर्ग सौंदर्याची उधळण\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/prasanna-joshis-article-on-diwali-5980326.html", "date_download": "2018-11-20T11:09:51Z", "digest": "sha1:ZDY5GSLY2ZTHODPDA5M2GIVX4BO3CEY7", "length": 22191, "nlines": 161, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "prasanna joshi's article on diwali | दानतवाली दिवाळी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nफराळ भरपून खाऊन, वाटून उरला असेल आणि भेटवस्तूंचे (आता रिकामे) खोके कोपऱ्यात फडफडणाऱ्या रॅपरसह पडून असतील.\nआपण सारे उत्सवप्रिय आहोत. पण हा आनंद आपण गरज असलेल्या इतरांपर्यंत नियमितपणे व शाश्वत स्वरूपात का वाटत नाही, वाटू शकत नाही आदिवासी पाड्यात किंवा गरिबांच्या वस्तीत फराळाचं वाटप टाइप ‘चांगुलपणा’ इथे अपेक्षित नाहीये. मी अधिक काही मोठी, व्यापक ‘देण्याची’ भूमिका मांडू पाहतोय.\nआजचा ‘दिव्य मराठी’ अंक हातात पडताना दिवाळी संपत आली असणार आणि आठवडाभराच्या दिवाळी दगदगीनंतर रविवारच्या सुस्तावलेल्या सकाळी तुम्ही थोडे निवांत असणार. फराळ भरपून खाऊन, वाटून उरला असेल आणि भेटवस्तूंचे (आता रिकामे) खोके कोपऱ्यात फडफडणाऱ्या रॅपरसह पडून असतील. आजच म्हणजे, आजच्याच रविवारी वाचायचे म्हणून आतल्या खोलीत किंवा हॉलमधल्या कोपऱ्यावरच्या टेबलवर पाच-दहा दिवाळी अंक पान उलटण्याची वाटही पाहत असतील. त्यातून तुम्ही ‘आऊटडोर’ असाल तर प्रश्नच मिटला. तर ते असो.\nआपण उत्सवप्रिय आहोत. याचसाठी मला तुम्हा सर्वांचं खूप कौतुक आणि आश्चर्य वाटतं. रसायनशास्रात जसा निष्क्रिय एजंट असतो मी व्यक्तिश: उत्सवांच्याबाबतीत तसाच आहे. पण तरीही ही उत्साहाची सालाबाद उधाणं माझ्यावरही आनंदाचे शिडकावे करून जातातच. पण एक खंत आहे. व्यक्तिगत आणि सामाजिकही. हा आनंद आपण गरज असलेल्या इतरांपर्यंत नियमितपणे व शाश्वत स्वरूपात का वाटत नाही, वाटू शकत नाही लक्षात घ्या गरज असलेल्या, नियमित आणि शाश्वत रूपात. आदिवासी पाड्यात किंवा गरिबांच्या वस्तीत फराळाचं वाटप टाइप ‘चांगुलपणा’ इथे अपेक्षित नाहीये. मी अधिक काही मोठी, व्यापक ‘देण्याची’ भूमिका मांडू पाहतोय. फक्त भावनेचे कढ नाही, तर देण्याचं विचारपूर्वक नियोजन म्हणायचंय मला. आपण पैशाचं, संपत्तीचं जसं अधिकाधिक फायद्यासाठी नियोजन करतो, तीच शिस्त मला या ‘देण्याच्या प्लॅनिंग’मध्ये अपेक्षित आहे.\nआपलं कसंय ना, की आपण मराठी किंवा एकूणच भारतीय लोक मुळात पैसा सेव्हिंगवाले. लहानपणापासून कॉईन जमा करण्याच्या सवयीपासून मोठेपणीही काटकसर आणि बचत हेच आपलं प्रमुख आर्थिक वर्तन असतं. आता कुठे जरा मराठी मध्यमवर्गात शेअर्स, म्युच्युअल फंड्स, सोन्याऐवजी गोल्ड ईटीएफ वगैरे शब्द ऐकायला येताहेत. मग जिथे पैसा साठवण्याची, वाढवण्याची ही तऱ्हा तिथे तो उदात्त सामाजिक भावनेने देण्याबाबत तर आणखीच आनंद अपवाद सोडता बहुतेक वेळी आपलं देणं म्हणजे जुने कपडे, उरलेलं अन्न किंवा नवे कपडे आणि फराळ, धान्य वगैरे. कधी तरी माहीत असलेल्या सामाजिक कार्यकर्ता किंवा कलाकाराच्या संस्थेला पैसे देणं. तुम्ही जरा जास्त हात ढिला सोडणारे असाल तर आपल्या परिसरात कार्यक्रम करा, हरिनाम सप्ताह आयोजित करा, वारकऱ्यांना जेवण ठेवा, एखाद्या संस्थेला, मंदिराला मोठी देणगी द्या वगैरे. चला हेही ठिकच. पण, याहीपुढे जाता येऊ शकतं का अपवाद सोडता बहुतेक वेळी आपलं देणं म्हणजे जुने कपडे, उरलेलं अन्न किंवा नवे कपडे आणि फराळ, धान्य वगैरे. कधी तरी माहीत असलेल्या सामाजिक कार्यकर्ता किंवा कलाकाराच्या संस्थेला पैसे देणं. तुम्ही जरा जास्त हात ढिला सोडणारे असाल तर आपल्या परिसरात कार्यक्रम करा, हरिनाम सप्ताह आयोजित करा, वारकऱ्यांना जेवण ठेवा, एखाद्या संस्थेला, मंदिराला मोठी देणगी द्या वगैरे. चला हेही ठिकच. पण, याहीपुढे जाता येऊ शकतं का किंवा हे जे काही करतोय तेवढ्याच पैशात अधिक चांगला विनियोग होऊ शकतो का किंवा हे जे काही करतोय तेवढ्याच पैशात अधिक चांगला विनियोग होऊ शकतो का एक निरीक्षण मांडून पुढे जातो.\nआपल्याकडे शिर्डी, लालबागचा राजा, सिद्धीविनायक अशा देवस्थानांकडे मोठ्या प्रमाणात देणग्या, वस्तू स्वरूपात दान येतं. या रकमा कोट्यवधींच्या आहेत. अशी अनेक देवस्थानं आहेत. परवा, कोलकोत्यातील एका भक्तानं तर कोल्हापूरच्या अंबाबाईला एक किलो सोन्याचा किरीट अर्पण केला. भक्तांच्या म्हणजे पर्यायानं तुमच्या या भक्तीचा मी आदर करतो. पण, एवढ्या प्रचंड पैशाचा देवाला तर थेट उपयोग नाही. म्हणजे, या पैशाचा जो काही सेवाभावी उपयोग देवस्थान करणार ते तिथल्या व्यवस्थापन समितीतले लोक विचार करू शकतील तसा. साधारणपणे हा पैसा भक्तनिवास, रूग्णालय, जीर्णोद्धार, गरजूंना आर्थिक मदतीचं वाटप या स्वरूपात जातो. म्हणजे तुमच्यासारख्या व्यक्ती आणि तुम्ही ज्यांना पैसा, सोनं वैगरे देता ज्यांच्याद्वारे पुढचं सेवाकार्य होतं, त्याचा परिघ फारच मर्यादित आहे. ...आणि म्हणूनच आपल्याला गरज आहे ते दानतीच्या नियोजनाची. त्यातल्या बारकाव्यांना जाणण्याची आणि डावं-उजवं करण्याची. सगळ्यात आधी देवस्थानांना किती पैसा-सोनं-नाणं द्यायचं,याचा काही एक धरबंद आपण ठेवायला हवा.\nविविध लोककल्याणकारी कार्यात गुंतलेल्या व्यक्ती-संस्था-उपक्रमांना आपण हा पैसा विविध मार्गांनी देऊ शकतो. आज अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था आपल्या बाजूला आहेत. त्यातील काही व्यक्ती-संस्थांना आपण ओळखत असतो. माध्यमांमधूनही अशा व्यक्ती-संस्थांचा बराच लौकीक तयार होतो. मात्र, मी या लोकांना-संस्थांनांनाही देवस्थानांसारखंच मानतो. होतं काय की ज्यांना लोकांपर्यंत जाणं शक्य आहे, त्यांना लगेच मदत मिळते. समाजकार्यात त्यांचा ब्रँड तयार झालेला असतो. मात्र, त्यांच्यापलीकडे असा हजारो व्यक्ती संस्थांना तुमच्या मदतीची गरज असते.\nही मदत तुम्ही वर्षभर करू शकता. चांगल्या मराठी नाटकांना जाणं, मराठी कला-संस्कृतीच्या कार्यक्रमांना आवर्जून तिकिट काढून जाणं, महिन्याकाठी उत्पन्नाच्या पटीत किमान १०० ते जमतील तेवढ्या पैशांची पुस्तकं, नियतकालिकं घेणं, पुस्तकं भेट देणं, दर्जेदार साहित्यिक-बौद्धिक कार्यक्रमांना शुल्क असेल तर पैसे भरून आणि नसेल तर स्वेच्छाशुल्क म्हणून आयोजकांना काही पैसे देणं, तुमच्या मुली-मुलाच्या शाळा-कॉलेजातील गरीब विद्यार्थ्याचा गणवेश, महिन्याची, वर्षाची फी, पुस्तकांचा खर्च देणं. ही काही वानगीदाखल उदाहरणं. साधं बघा... पुण्यात किंवा तुमच्या शहरात व्याख्यानं होत असतील. आपण किती जण किमान १०० रूपयाचं तिकिट काढून चांगल्या व्याख्यानाला जाऊ आयोजकांनी दर्जेदार सभागृहात कार्यक्रम घ्यावा, वक्त्याचं मानधन-येणंजाणं पाहावं, झालंच तर तुमच्यासाठी चहा द्यावा, मग आपली जबाबदारी काय आयोजकांनी दर्जेदार सभागृहात कार्यक्रम घ्यावा, वक्त्याचं मानधन-येणंजाणं पाहावं, झालंच तर तुमच्यासाठी चहा द्यावा, मग आपली जबाबदारी काय मग, नवे वक्ते, नवे कार्यक्रम कसे होतील\n‘महा अनुभव’ नावाचं मासिक आहे. व्यावसायिक ठोकताळ्यांपलिकडे, चकली-पर्यटन विशेषांकांपलिकडे वाचकाला काही देऊ पाहणाऱ्या साप्ताहिक साधना, मिळून साऱ्या जणी, नवभारत, परिवर्तनाचा वाटसरू, मुक्त शब्द अशा नियतकालिकांच्या रांगेतलं हे मासिक. तर परवा त्याचे संपादक-प्रकाशक आनंद अवधानी सांगत होते की, इतरवेळी कुटुंबाला बाहेर घेऊन गेल्यावर ५००-१००० सहज खर्च करणारा एकजण मासिकाची वर्गणी लावायची म्हटली तर म्हणाला, “बायकोला विचारून सांगतो”. पुण्याला ‘लोकायत’ नावाची संस्था आहे. दिवंगत प्रा. सुलभा ब्रह्मे त्याचं काम पाहात. त्याच संस्थेचा जेनेरिक म्हणजे परवडणाऱ्या स्वस्त औषधांसाठीचाही विभाग आहे.\nही संस्था अनेक प्रश्नांवर जनजागृतीचं काम करते. आजच्या काळात अशा संस्थेनं कसं जगावं, कसं तगावं अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्था असतात. शहरात असतील तर त्यांचं तुलनेनं बरं चालतं. पण, अन्य जिल्ह्यातल्या संस्थांची नावं तरी आपण सांगू शकतो का अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्था असतात. शहरात असतील तर त्यांचं तुलनेनं बरं चालतं. पण, अन्य जिल्ह्यातल्या संस्थांची नावं तरी आपण सांगू शकतो का आपल्या शहरातल्या रूग्णालयात कोणत्याही दिवशी गरिबीमुळे ऑपरेशन, टेस्ट अडलेले लोक दिसतील. त्यांची राहण्या-खाण्याची पंचाईत असते. दोन-पाच हजारांसाठीही त्यांना आटापिटा करावा लागतो. मी माझ्यापुरता काही सामाजिक क्षेत्रांना तातडीच्या मदतीची आवश्यक केंद्र मानतो. वृद्ध, अपंग, गतिमंद, महिला, यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, अनाथालयं, गरिबांसाठी शिक्षण आणि तसं देणाऱ्या संस्थांना त्यांचं काम पाहून डोळस मदत केली पाहिजे.\nकुठल्यातरी देवस्थानाला वाहिलेल्या १ किलो सोन्यात मला एखाद्या अख्ख्या शाळेचं नूतनीकरण, संगणक कक्ष उभारणं ही कामं दिसतात. काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी कायमस्वरूपी सामाजिक सहाय्यता निधीची कल्पना मांडली. प्रत्येक शहर, गाव असा निधी का नाही उभारत गावच्या कमानीवर २-५ लाख खर्च करण्याऐवजी असा निधी ज्यात प्रत्येक शहरवासी-गावकरी रूपया-रूपयाचं दान दर महिना टाकू शकणार नाही का गावच्या कमानीवर २-५ लाख खर्च करण्याऐवजी असा निधी ज्यात प्रत्येक शहरवासी-गावकरी रूपया-रूपयाचं दान दर महिना टाकू शकणार नाही का अनेकदा एक व्हॉट्सअप मेसेज येतो. लष्कराच्या मदत निधीसाठी प्रत्येक भारतीयानं १ रू द्यावा. मी म्हणतो ही कल्पना प्रत्यक्षात का येऊ शकत नाही अनेकदा एक व्हॉट्सअप मेसेज येतो. लष्कराच्या मदत निधीसाठी प्रत्येक भारतीयानं १ रू द्यावा. मी म्हणतो ही कल्पना प्रत्यक्षात का येऊ शकत नाही लष्करच कशाला आपल्या शहर गावाचंही रूपडं आपण पालटू शकतो. जर हे शहर गाव पातळीला शक्य नसेल तर किमान सोसायटी, गल्ली, वाडीपातळीला शक्य होईल का लष्करच कशाला आपल्या शहर गावाचंही रूपडं आपण पालटू शकतो. जर हे शहर गाव पातळीला शक्य नसेल तर किमान सोसायटी, गल्ली, वाडीपातळीला शक्य होईल का जे काम रोटरी-लायन संस्था करू शकतात ते सामान्य लोक साध्या संघटनाद्वारे का करू शकणार नाही जे काम रोटरी-लायन संस्था करू शकतात ते सामान्य लोक साध्या संघटनाद्वारे का करू शकणार नाही याची सुरूवात लहानपणापासून १ रूपया बचतीचा, १ रूपया समाजसेवेचा अशा सवयीतून करू शकतो का आपण\nदिवाळीचा आनंद घेत असताना साऱ्या समाजातच सहकार्यानं उद्धार घडवू शकणारी ही दानतवाली दिवाळी आपण साजरी करू शकलो तर आपल्या सभोवताली रचनात्मक कार्याच्या असंख्य पणत्या दु:ख, दीनतेचा अंधार फेडतील... त्यातला एक दिवा मात्र आपला पाहिजे\nस्त्री जन्मा ही तुझी कहाणी\nसोरी मोठी हिनी, तिना लगीन करु टाकू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://sic.maharashtra.gov.in/Site/Common/CICSICDecisionsMumbai.aspx?ID=EF9A56C3-35F1-4F6B-ABCB-2C36AC4FAB57&Menu_ID=1", "date_download": "2018-11-20T12:02:54Z", "digest": "sha1:BTVBBEA3W5JRA3Y5XT7GHFAISH3AXC3V", "length": 4902, "nlines": 92, "source_domain": "sic.maharashtra.gov.in", "title": "Decisions - Mumbai (Headquater): Maharastra State Information Commission", "raw_content": "\n1 क्र. मुमाआ/नों. क्र. 5149/17/अ.क्र. 2235/18/01 श्री. कौस्तुभ दत्तात्रय गोखले 01/11/2018 Download\n2 क्र. मुमाआ/नों. क्र. 5089/17/अ.क्र. 2222/18/01 श्री. दर्शनसिंग ठाकूर 30/10/2018 Download\n3 क्र. मुमाआ/नों. क्र. 5090/17/अ.क्र. 2223/18/01 श्री. मेहमूद मेहबूब शेख 30/10/2018 Download\n4 क्र. मुमाआ/नों. क्र. 5092/17/अ.क्र. 2225/18/01 श्री. रविंद्र रामचंद्र काळविंट 30/10/2018 Download\n8 क्र. मुमाआ/नों. क्र.5094/17/अ.क्र. 2227/18/01 श्री. गोविंदभाई लक्ष्मण पडाया 30/10/2018 Download\n9 क्र. मुमाआ/नों. क्र.5097/17/अ.क्र. 2228/18/01 श्रीम. फरीदा अरफान मुंशी 30/10/2018 Download\n10 क्र. मुमाआ/नों. क्र.5113/17/अ.क्र. 2258/18/01 श्री. सुभाष पुरणलाल अहिर 30/10/2018 Download\nजुन्या आयोगाने जारी केलेले आदेश\nकें.मा.आ./रा.मा.आ.च्या अटी आणि शर्ती\nरा.मा.आ. च्या कामाचे वितरण\nमाहिती अधिकाराचे इतर दुवे\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे |\nप्रकाशन हक्क २०१४ राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र. सर्व हक्क सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/873?page=6", "date_download": "2018-11-20T11:25:28Z", "digest": "sha1:WY66T4LKZ3BZP4D3UBNMMLN5E4BPYGOW", "length": 14113, "nlines": 214, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निसर्ग : शब्दखूण | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /निसर्ग\nमला मिलेट्स ला मराठी शब्द नाही माहित परंतु ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी हे मिलेट्स आहेत. धान्य हा शब्द मला पटला नाही कारण गहू तांदूळ हीदेखील धान्ये आहेत, पन त्याचा अंतर्भाव मिलेट्स मधे होत नसावा असा माझा अंदाज आहे. रेफरन्स - खाली दिलेली वेबसाईट. काहीतरी गूगलताना मला ही खूप छान वेबसाईट मिळाली\nज्वारी, बाजरी, नाचणी, वरी ह्याशिवाय भारतात कोणती कोणती मिलेट्स आहेत - राळ, जव इत्यादी त्याबद्दल खूप छान माहिती आहे. त्याबद्दलच्या अनेक पाककृती देखील आहेत. अन्नपूर्णांना आणि बागकामाची आवड असणार्‍यांना आणि ज्यांची घरची शेती आहे अशा अनेकांना ह्या वेब्साईटचा फायदा होईल.\nRead more about भारतातले मिलेट्स\n'मन्हा गाव मन्हा देस' खानदेशातले ४ दुर्ग - एका दिवसात\nसह्याद्री दुरांतो एक्सप्रेसनं ३३ तासात धुळ्याचे ४ किल्ले - लळिंग, सोनगीर, कंक्राळा, गाळणा | झोडग्याचं अद्भूत शिवमंदिर | ८२५ किमी प्रवास\nRead more about 'मन्हा गाव मन्हा देस' खानदेशातले ४ दुर्ग - एका दिवसात\nनिसर्गाच्या गप्पा (भाग १६)\nनिसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.\nस्थापना - ५ डिसेंबर २०१०\nसर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.\nRead more about निसर्गाच्या गप्पा (भाग १६)\n..ट्रेकर या प्राण्याबद्दल लोकांचे गैरसमजंच जास्त. २४ तास ट्रेकिंगच्या विचारात - ट्रेकमित्रांमध्ये रमलेला, वीकएंडला घरच्यांना सोडून एकटा उंडारणारा. अन् धम्माल मज्जा मारणारा.\n...पण, खरं सांगू हा 'गरीब बिच्चारा' एकीकडे 'व्यवसाय/नोकरी आणि कुटुंब', अन् दुसरीकडे 'सह्याद्रीची हाक' अश्या परस्परविरोधी मागण्यांनी नेहेमीच गांजला असतो. त्यातंच हल्ली ‘नवीन’ किल्ले बघायचे असतील तर मुंबई-पुण्यापासून खूप लांबचा प्रवास अटळ झालेला. काय करावं...\n...अन् मग एके दिवशी ट्रेकर्सनी शोधली ‘सह्याद्री दुरांतो एक्सप्रेस’ याच स्पेशल एक्सप्रेसची ठळक वैशिष्ट्य सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच:\nRead more about सह्याद्री दुरांतो एक्सप्रेस\nबरसुनी आले रंग सह्याद्रीचे.... भाग २\nबरसुनी आले रंग सह्याद्रीचे.... भाग १\nकोंबड आरवायच्या आधी पोटात आरवायला लागल.सकाळचा तातडीचा कॉल आला ..मग काय दोन-चार समस टाकुन आलो.रात्रभर पडत असलेल्या पावसाने थोडी विश्रांती घेतली होती.पण पहाट अजुनही धुक्क्यात भिजलेली होती.सुर्यदर्शन होणार नव्हतच.\nआम्ही ज्या घरात थांबलो होतो ते घर ...\nRead more about बरसुनी आले रंग सह्याद्रीचे.... भाग २\nधुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा – मढे अन् उपांड्या घाट\nधुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा – मढे अन् उपांड्या घाट\n...एके दिवशी तापलेल्या मातीवर धुळीची वावटळं उमटू लागतात, पाचोळा सैरभैर उडू लागतो, काळ्या ढगांचा काळोख दाटून येतो, विजांचं तांडव सुरू होतं, मृदगंध दरवळू लागतो, अन् वळवाच्या पावसाचे टप्पोरे थेंब पडू लागतात\n– टप्प-टप्प-टप्प... ताड-ताड-ताड... धों-धों-धों...\nRead more about धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा – मढे अन् उपांड्या घाट\nमित्रांनो या पावसाळ्यात तुमच्या छोटुल्या मुलांबरोबर मिळून एक सुंदरसा प्रयोग आणि त्यासोबत धम्माल मस्ती नक्की करून बघा......\nगावामध्ये पाण्याचा tanker आल्यावर पळापळ ही व्हायचीच.. tanker आल्यावर मागे धावणारी ही छोटी छोटी मुलं, स्त्रिया, वयोवृद्ध.. बाळ रडतय पण आईला त्याच्याकडे लक्ष देता येत नाही.. कितीही जीव कळवळला तरी तिला माहित असतं कि तिने पाणी भरलं नाही तर सगळ्या घराला पाणी मिळणार नाही.त्यामुळे ह्या लहानग्या बाळाला कडेवर घेऊन तिला ““tankerवरची कसरत”” करावी लागते\nपाण्याचे tanker आल्यावर पाणी भरण्यासाठी गावकऱ्यांची उडणारी तारांबळ..घाई.. पाण्यासाठी जीवघेणी स्पर्धा.. मालेवाडीतील दृश्य\nRead more about एका दुष्काळाची गोष्ट..\nहिरवा निसर्ग हा भवतीने...\nRead more about हिरवा निसर्ग हा भवतीने...\nमाझी मैत्रीण रेश्मा हिच्या फार्म हाऊसला गेलो होतो. तिथला भावलेला निसर्ग\nRead more about भावलेले सुंदर काही\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/health/world-pathologist-day-special-pathologists-are-also-doctors-17366", "date_download": "2018-11-20T12:35:31Z", "digest": "sha1:MYHSAUYK6SXS3GL5IMAAG3RPLXC7Q5XR", "length": 8351, "nlines": 97, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "वर्ल्ड पॅथॉलॉजिस्ट डे स्पेशल - पॅथॉलॉजिस्टही डॉक्टर असतो!", "raw_content": "\nवर्ल्ड पॅथॉलॉजिस्ट डे स्पेशल - पॅथॉलॉजिस्टही डॉक्टर असतो\nवर्ल्ड पॅथॉलॉजिस्ट डे स्पेशल - पॅथॉलॉजिस्टही डॉक्टर असतो\nBy भाग्यश्री भुवड | मुंबई लाइव्ह टीम\nएखाद्या आजाराचं निदान करायचं झाल्यास आपल्याला पहिल्यांदा पॅथॉलॉजिस्ट तज्ज्ञांची गरज पडते. कारण, त्यांच्याशिवाय आपल्या आजाराचं अचूक निदान होऊ शकत नाही. खरंतर, पॅथॉलॉजिस्ट हा आरोग्य सेवेतला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जगभरात १५ नोव्हेंबर हा 'जागतिक पॅथॉलॉजी दिन' म्हणून साजरा केला जातो.\nपॅथॉलॉजिस्ट तो असतो, ज्याची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलकडे असते\nज्याच्याकडे सुपरविजन करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता असते\nयोग्य कार्यपद्धतीनुसारच तो काम करतो\nएखाद्या रुग्णाच्या रिपोर्टचं अचूक निदान करतो\nआकडेवारीत आलेला रिपोर्ट डॉक्टरांना रुपांतरीत करून देणं, हे ही काम पॅथॉलॉजिस्ट करतो\nटेक्निशियनही समजतात स्वत:ला पॅथॉलॉजिस्ट\nटेक्निशियनला वैद्यकीय ज्ञान नसते. तरी बऱ्याचदा टेक्निशियनही स्वत:ला पॅथॉलॉजिस्ट समजतात. पण, पॅथॉलॉजिस्टला आरोग्य सेवेत वैद्यकीय ज्ञान असणं गरजेचं असतं. डॉक्टरांनी आजाराचं निदान करण्यासाठी विविध चाचण्या करायला सांगितल्या की त्या पॅथॉलॉजिस्टच्याच माध्यमातून केल्या जातात.\nपहिल्यांदा पॅथॉलॉजिस्ट हा डॉक्टर असतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याने जरी उपचार नाही केले, तरी त्याला आजाराचं अचूक निदान करता येतं. वैद्यकीय क्षेत्रात जो गोळ्या आणि औषधं देईल त्याला डॉक्टर असं संबोधलं जातं. पण, जर आजाराचं खरं कारण आणि अचूक निदान हवं असेल, तर पॅथॉलॉजिस्ट ही त्या रुग्णाच्या औषधोपचाराची पहिली पायरी असते.\nडॉ. संदीप यादव, अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट्स अँड मायक्रोबॉयोलॉजिस्ट्स\nजागतिक पॅथॉलॉजी दिनानिमित्त माहितीपटाचं स्क्रिनिंग\nजागतिक पॅथॉलॉजी दिनानिमित्त बुधवारी एका माहितीपटाचं स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. ज्यात पॅथॉलॉजिस्ट म्हणजे काय आणि बोगस पॅथॉलॉजिस्टला कसं ओळखावं आणि बोगस पॅथॉलॉजिस्टला कसं ओळखावं हे मांडण्यात आलं आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेनं हा माहितीपट बनवला आहे. ‘कथा आपल्या आरोग्याची' (स्टोरी ऑफ द पब्लिक हेल्थ) असं त्याचं नाव आहे.\nतंबाखूमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारची हेल्पलाईन\nपॅथॉलॉजिस्ट१५नोव्हेंबरजागतिकपॅथॉलॉजीदिनडॉक्टरलॅबरक्तचाचण्यारोगाचंनिदानमहाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉसिज्ट अँड मायक्रोबॉयोलॉजिस्टworldpathologyday\nकेईएम हॉस्पिटल देशात अव्वल\nBy मुंबई लाइव्ह टीम\nझोपडपट्टीवासीयांना मिळणार घरपोच आरोग्य सुविधा; फिरत्या दवाखान्याचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ\nमुंबईत फटाक्यांमुळे 40 जण भाजले\nBy मुंबई लाइव्ह टीम\nकरवतीने कापला गेलेला पायाचा पंजा जोडला, कुपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांची कमाल\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमहापालिकेच्या १२७ दवाखान्यांत येणार आहारतज्ज्ञ\nकेईएममध्ये स्लॅब कोसळून तीन कामगार जखमी\nBy मुंबई लाइव्ह टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.presse-nachrichten.com/hi/", "date_download": "2018-11-20T12:15:37Z", "digest": "sha1:N2AGERGLZNC6DLB577VKJILZGZ2CBL47", "length": 11363, "nlines": 106, "source_domain": "www.presse-nachrichten.com", "title": "Presse-Nachrichten.com | जर्मनी से समाचार, यूरोप और दुनिया", "raw_content": "\nन्यू प्रेस विज्ञप्ति, समाचार और संदेश\nबायर्न: Seehofer सबसे है 19. CSU नेता वापस जनवरी – राजनीति\nकिनारे स्टूडियो में Rubato की नृत्य कंपनी: हमें आकाश से ऊपर – संस्कृति\nपॉट्सडैम: छात्रों के लिए 5000 वर्षीय पत्थर कुल्हाड़ी – बर्लिन\nआयोगों और उपभोक्ता संरक्षण: क्षेत्र की नई कंपनियों बीमा उद्योग में आमूल रूप में – अर्थव्यवस्था\nअवैध प्रवेश करने के बाद: उत्तर कोरिया को कैद कर लिया अमेरिकी नागरिकों को निकालने के लिए चाहता है – राजनीति\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nआप एक वेबसाइट है,, एक उत्पाद… लेकिन कोई जा सकती है और / या कोई यातायात+++हमारे पीआर दुकान पर: pressemitteilungen-schreiben.com उनकी समस्या का हल खोजें+++हमारे पीआर दुकान पर: pressemitteilungen-schreiben.com उनकी समस्या का हल खोजें\nऑटो समाचार & यातायात समाचार\nबिल्डिंग रिहायशी घर और यार्ड रखरखाव\nकंप्यूटर और दूरसंचार सूचना\nई बिजनेस, इलेक्ट्रॉनिक वाणिज्य और इंटरनेट समाचार\nइलेक्ट्रानिक्स, इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स\nखाद्य और पियो, पाक\nवित्तीय समाचार और व्यापार समाचार\nआराम और अवकाश गतिविधियों शौक\nकंपनी, राजनीति और कानून\nमाल ढुलाई, परिवहन और रसद\nआईटी समाचार, NewMedia और सॉफ्टवेयर विकास पर खबर\nव्यवसाय, शिक्षा और प्रशिक्षण\nकला और संस्कृति ऑनलाइन\nचिकित्सा और स्वास्थ्य, विशेषज्ञ चिकित्सकों और कल्याण\nन्यू मीडिया और संचार\nनई प्रवृत्तियां ऑनलाइन, फैशन के रुझान और जीवन शैली\nयात्रा गाइड और पर्यटक सूचना\nसुर्खियों में, जर्मनी और दुनिया\nखेल समाचार, खेल की घटनाओं और घटना खबर\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\nमनोरंजन, सितारे और सितारे\nटीमें इस प्रकार हैं, खेल क्लबों और संघों\nविज्ञापन और मार्केटिंग, उत्पादों के प्रचार, विपणन परामर्श, विपणन रणनीतियों\nबायर्न: Seehofer सबसे है 19. CSU नेता वापस जनवरी – राजनीति\nकिनारे स्टूडियो में Rubato की नृत्य कंपनी: हमें आकाश से ऊपर – संस्कृति\nपॉट्सडैम: छात्रों के लिए 5000 वर्षीय पत्थर कुल्हाड़ी – बर्लिन\nआयोगों और उपभोक्ता संरक्षण: क्षेत्र की नई कंपनियों बीमा उद्योग में आमूल रूप में – अर्थव्यवस्था\nअवैध प्रवेश करने के बाद: उत्तर कोरिया को कैद कर लिया अमेरिकी नागरिकों को निकालने के लिए चाहता है – राजनीति\nआगमन वकील वकीलों \" ऐप विजन नियोक्ता कर्मचारी श्रम पुरस्कार बर्लिन Bredereck बादल जर्मनी डिजिटलीकरण पोषण एस्सेन Fachanwalt स्वास्थ्य हैम्बर्ग Hartzkom संपत्ति उद्योग 4.0 आईटी आईटी सुरक्षा बच्चे संचार Kuendigung रसद विपणन मेसी मध्य वर्ग muenchen संगीत स्थिरता Rechtsanwaelte वकील सुरक्षा स्मार्टफोन सॉफ्टवेयर कंपनी छुट्टी उपभोक्ता बीमा क्रिसमस सर्दी\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nबायर्न: Seehofer सबसे है 19. CSU नेता वापस जनवरी – राजनीति\nकिनारे स्टूडियो में Rubato की नृत्य कंपनी: हमें आकाश से ऊपर – संस्कृति\nपॉट्सडैम: छात्रों के लिए 5000 वर्षीय पत्थर कुल्हाड़ी – बर्लिन\nCopyright © 2018 | द्वारा WordPress थीम महाराष्ट्र विषय-वस्तु", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/3388-vashi-station-fire-in-building", "date_download": "2018-11-20T11:24:15Z", "digest": "sha1:P4HI7HFO5NEA656YFFNE6Z6JT7FKDKLP", "length": 5887, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "वाशी रेल्वे स्थानकाजवळील अरुणाचल इमारतीला भीषण आग - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nवाशी रेल्वे स्थानकाजवळील अरुणाचल इमारतीला भीषण आग\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nनवी मुंबईजवळ अरुणाचल इमारतीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 20 मजली उंच असलेली ही इमारत अनेक कमर्शिल आणि रिअल इस्टेटच्या कामाचे ठिकाण आहे.\nया अपघातात कोणत्याही प्रकारची जिवीतहानीची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र, काही प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग नियंत्रणासाठी त्यांचे शर्थिचे प्रयत्न सुरु आहेत.\nनवी मुंबईतून अपहरण झालेला 3 वर्षांचा रघू ठाण्यात सुखरूप सापडला\nरेल्वेच्या ट्रॅकवर धावतोय ट्रक...\nम्हणून स्थानिकांना या थंड हवेच्या ठिकाणी अग्नितांडव पाहायला मिळाले\nदुकानाला लागलेल्या आगीमुळे ATM झाले खाक\nमुंबई कमला मिल्स कंपाऊंडमधील अग्नितांडव; आगीची भीषणता दर्शविणारे फोटो\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2017/7/15/Vismrutit-gelelya-mhani-ani-wakprachar-part-25.html", "date_download": "2018-11-20T11:32:53Z", "digest": "sha1:KQFCB6K4SWHXVBIXVIZ5YLUC3JJGYIOF", "length": 12937, "nlines": 24, "source_domain": "mahamtb.com", "title": " विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २५ विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २५", "raw_content": "\nविस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २५\nअवंती : “अन्न-वस्त्र-निवारा... आपण दोघी आणि म्हणी” मेधाकाकू, गेले काही दिवस आपण दोघी, या प्राथमिक गरजांमधल्या फक्त “अन्न” या एका ज्ञानशाखेवरच अभ्यास करतोय... एकदम सही है, मेधाकाकू... एकदम सही है, मेधाकाकू... आता हळूहळू मला मराठी भाषेच्या या खजिन्याची व्यापकता जाणवायला लागली आहे...\nमेधाकाकू : येस, मला जाणवते आहे, तुझी उत्सुकता आणि नवे काही शिकण्याची नैसर्गिक गरज... अवंती, हे फार छान आहे आणि पुढील कारकीर्दीला फार फायदेशीर ठरणार आहे. आज एक गम्मत आणल्ये आपल्या अभ्यास गप्पांमधे. माझ्या तरुण वयात, सत्तर-ऐंशीच्या दशकात सिनेमातला एखादा नायक तिकीट बारीवर जोरात गर्दी खेचयाचा आणि मग अशा यशस्वी नायकाला घेऊन, एखाद्या वर्षी ५ / ६ सिनेमा एकदम यायचे तसेच आज, उत्तम पाचक असलेल आपल्या आहारातला आवडता नायक. “ताक”.... याची प्रमुख भूमिका असलेले. याच्या गुणवत्तेवर, याला चिकटलेल्या दंतकथा आणि लोकश्रुतींवर बेतलेले बरेचसे वाकप्रचार आणलेत मी आज...\nजिचे घरी ताक तिचे वरतें नाक.\nअसे बघ अवंती, ४०/५० वर्षांपूर्वीपर्यंत घरा-घरांमधे फ्रीझ आलेले नव्हते, अशा काळांत दूध - दुभत्याने स्वयंपाकघरातले जाळीदार फडताळ भरलेलं असलं की ते संपन्न कुटुंबाचे घर म्हणून ओळखले जायचे. अशा संपन्न घरातील कामाचा उरक असलेल्या दक्ष गृहिणी, दुधापासून दही-ताक आणि त्यापासून लोणी-तूप बनवत असत. मोठ्या आकाराच्या एकत्र कुटुंब व्यवस्थेत असा दूध-दह्याचा राबता असे आणि म्हणून गृहिणीला फार अभिमान वाटत असे. अशा टेंचात वावरणार्‍या गृहिणीचे वर्णन, या स्वभावोक्ती अर्थालंकाराने नटलेल्या वाकप्रचारात केले आहे.\nअवंती : आहा.. आहा.. मेधाकाकू, काय सही आहे तुझा आजचा नायक... “ताक”...\nमेधाकाकू : आता गम्मत बघ, ताकाने रंगवलेला यशस्वी नायक आपण पहिला वरच्या वाकप्रचारात......आता त्याचा सहनायक कसा झालाय ते पाहूया...\nगाडगे धूऊन कढी करणारा\nपुन्हा एकदा स्वभावोक्ती आणि अतिशयोक्ति अलंकारात रंगवलेला हा वाकप्रचार, एका कंजूस आणि लोभी माणसाचे चित्र रंगवतोय. समाजात नेमाने दिसणारी ही एक मानवी प्रवृती, ज्याचे नेमके वर्णन करताना हा वाकप्रचार नर्म विनोदाची पेरणी सुद्धा करतोय. वापरलेले गाडगे धुवून ताकाची कढी बनवणारा हा कंजूस, स्वार्थी महाभाग खिशाला एक पैशाचीही तोशीष देणार नाहीये...\nअवंती : अगं मेधाकाकू.. “चाबूक” आयटेम आहे... आपले “ताक”... या एका शब्दातून काय काय गमती-जमती निर्माण झाल्या आहेत. या म्हणी आणि हे वाकप्रचार म्हणजे एकही शब्द न बोलता खूप काही शिकवणारे गुरु आहेत आपले. आज आपल्या ताकाला झक्कास पैकी आले+मीठ+कोथिंबीर लाऊन, तू बाकी मसाला ताक आणल्येस आपल्या गप्पा चविष्ट बनवण्यासाठी...\nमेधाकाकू : एकदम सही अवंती. काय धृष्टांत दिलायस... वा. आता तुला दोन जुन्या सिनेमांची गम्मत सांगते आणि त्या सोबत बघूया दूध आणि ताक यांची मजेशीर तूलना...\nताक ते ताक दूध ते दूध.\nयोग्य-अयोग्य किंवा सत्य-असत्य, अशा विवेकधर्मी भावना आणि धारणांची तूलाना करताना अनेकदा या स्वभावोक्ती अर्थालंकाराने सजलेल्या वाकप्रचाराच उल्लेख केला जातो. लोकश्रुतिप्रमाणे, दूधामधे सर्वाधिक पोषण मूल्य आहेत तर दुसर्‍या बाजूला दुधाचेच वंशज “ताक” मात्र त्याच्या योग्यतेचे मानले जात नाही. प्रत्यक्षात दोन्ही वस्तूंना आपापले उत्तम गुणधर्म आहेतच, तरीही समाजात दोन भाऊ किंवा दोन बहिणी यांची विनाकारण तुलना केली जाते. आता असेच दोन जुळे भाऊ ‘राम आणि शाम’ आणि दोन जुळ्या बहिणी ‘सीता आणि गीता’. असेच वेगळे स्वभावधर्म आणि गुणवत्ता असलेल्या हिन्दी सिनेमातल्या या दोन लोकप्रिय जुळ्या भावंडांच्या जोड्या, पस्तीस वर्षांपूर्वी तिकीट बारीवर खूपच गाजल्या होत्या आणि शेवटी क्लायमॅक्स किंवा कळसाध्याय क्षणांमधे, या जुळ्या भावंडांच्या दोन्ही जोड्या किती छान आहेत त्याचा मनोरंजक अनुभव प्रेक्षकांना मिळाला होता. त्यांची आज आठवण झाली... हा वाकप्रचार वाचून...\nअवंती : अरेच्या... म्हणजे मेधाकाकू... तुलाही ते सिनेमा अजूनही आठवतायत तर.. मस्त आहे...हे. आम्ही मुले विनाकारण गृहीत धरतो की सगळी मोठी माणसे अरसिक असतात आणि त्यांनी बहुतेक आमच्यासारखी गम्मत-मस्ती, त्यांच्या लहानपणी केलेली नसते.. आता मी माझी समजूत नक्की सुधारून घेत्ये... अगदी आजच... आत्ताच...\nमेधाकाकू : ओके-ओके--कूल-कूल...अवंती, हे आवडलाय मला. आता मात्र या वाकप्रचारात आपल्या नायकाला. पूर्णपणे खलनायकाचा दर्जा प्राप्त झालेला दिसतोय. या ताकाला दूर कसे ठेवायचे... का ठेवायचे ते बघूया...\nताक नाशी भाजी घर नाशी शेजी.\nअवंती... माझ्या लहानपणी आमच्या घरात फ्रीझ नव्हता. त्याकाळात, दूध, दही, ताक, लोणी आणि अन्य नाशिवंत पदार्थ, मुंग्या-झुरळे-पाली यांना प्रवेश मिळू नये एका अशा जाळीच्या कपाटात ठेवले जायचे. यालाच फडताळ म्हणत असत. घरातली चतुर गृहिणी, ताक आणि दूध मात्र कपाटात एकमेकान पासून दूर ठेवायची याचे कारण ताकाचा एक गुणधर्म. ताक, दुधाच्या संपर्कात आले की दूध नासते हे आपल्याला माहीत आहेच. म्हणूनच दुधाचे दही बनवण्यासाठी दही किंवा ताकाचे अर्धा चमचा विरजण लावले जाते. फडताळात शेजारी ठेवलेल्या अशाच ताकाच्या करामतीने त्या गृहिणीच्या स्वयंपाकातली भाजी एकदा बिघडली असावी. या चतुर गृहिणीने हा अनुभव, धृष्टांत म्हणून आपल्या लेकीला सावधानतेचा आणि व्यवहार चातूर्याचा सल्ला देताना वापरला असावा. शेजारधर्माचे पालन करयाच हवे, मात्र आपल्या घराच्या आनंदाला, कुटुंब संस्कृतीला बिघडवेल असे उपद्रवी शेजारी मात्र चार हात दूर ठेवायचे असा सल्ला हा भ्रांतिमान अलंकारयुक्त वाकप्रचार तरुण पिढीला देत आलाय...\nअवंती : आजचा सिनेमॅटिक अनुभव जबरदस्त... मेधाकाकू. पकडून ठेवणारे कथानक आणि लोकप्रिय नायक. एकदम यशस्वी फॉर्म्युला. झक्कासे... आवडलाय आजचा अभ्यास...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/article-on-lord-vitthal-bonding/", "date_download": "2018-11-20T11:55:51Z", "digest": "sha1:FBMUEJRXFX5Z3YW75BIQSBZXUPIJ7EBO", "length": 23330, "nlines": 281, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्रासंगिक : श्री विठ्ठल – बंधुता आणि समानतेचे प्रतीक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nफुंडे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न\nसलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा\nपुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nप्रासंगिक : श्री विठ्ठल – बंधुता आणि समानतेचे प्रतीक\nपंढरीचा पांडुरंग हा शेतकर्‍यांचा, कष्टकर्‍यांचा, रंजल्या गांजलेल्यांचा, अनाथ-अपंगांचा, बहुजनांचा देव आहे. या देवाला अंधश्रद्धा, पशुबळी, नवसादी कर्मकांड मान्यच नाही. भोळ्या भाविकांची या देवावर भक्ती, प्रेम, श्रद्धा आहे. याच्या दर्शनाने भक्तभागवतांना परमानंद होतो. या देवाला भक्तांकडून धन संपत्तीची अपेक्षा नाही, तसेच भक्तही या देवाकडे काही मागत नाहीत. श्री विठ्ठल हे सर्व संतांच्या प्रतिभेचे, भक्तीप्रेमाचे उगमस्थान आहे.\nया देवाला भक्त माऊली म्हणतात. आईला जसे बाळ तसे याला भक्त. बाळाला काय हवे-नको ते माऊलीस समजते. माता आपल्या लेकरांची काळजी घेते तसे श्री विठाई भक्तांची काळजी घेते. या देवाकडे भेदभाव नाही. स्त्री पुरुष, गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी, बळवंत-दुबळा, उंच-नीच जातीचा हे भेद या देवाकडे नाही. याची सर्वांवर कृपादृष्टी असते. विटेवर समचरण असलेला हा समदृष्टीचा देव आहे. हा श्री विठ्ठल न्याय, स्वातंत्र्य, बंधुता आणि समानता याचे प्रतीक आहे.\nहा देव सर्वांना सर्वकाही देतो. हा देव सर्वांचे जीवन आनंदमय करतो. भक्त याचे सतत नामस्मरण करतात. याच्या दर्शनाची भक्तांना ओढ असते. आपली विठाई माऊली पंढरीस विटेवर उभी राहून आपली वाट पाहत आहे, असे भक्तभाविकांना वाटते. पंढरीस जाऊन विठाईस डोळे भरून पाहून पुन्हा आपल्या गावी येऊन भक्त प्रपंचात आनंदाने रमतो. संसारातील दुःखेही पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून दुःखावर मात करतो.\nमहाराष्ट्रातील संतांनी या देवाच्या रूपाचे वर्णन केले. याच्या गुणांचेही वर्णन केले. याच्या दातृत्वाचे, कर्तृत्वाचे वर्णन केले. सर्व जातीभेद विसरून ते पंढरीतील चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र येऊन, हरिकीर्तने करून, विठ्ठलनामाचा जयघोष करू लागले. ज्ञानदेव-नामदेवादी संतांचे अभंग व गीता ज्ञानेश्वरी, अमृतानुभव या ग्रंथातील विचाराने वारकरी पंथाचा विस्तार झाला. संतांच्या विचाराने समृद्ध असलेले श्रीविठ्ठल भक्त मानवता धर्माचे उपासक झाले. अनंत जन्माची पुण्याई असेल तरच विठ्ठलभक्तीचे भाग्य लाभते.\nनामा म्हणे मज विठ्ठल सांपडला\nम्हणोनि कळिकाळा पाड नाही\nसंतांनी श्री विठ्ठलाचे रूप, गुण, दातृत्वाचे जसे वर्णन केले आहे तसेच पंढरीचेही महात्म्य संत वर्णन करतात. पंढरी हे असे तीर्थ आहे की येथे प्रत्यक्ष परब्रह्म भेटते. या पांडुरंगाच्या समचरणाचे दर्शन, स्पर्शन करून त्या चरणांवर मस्तक टेकवताच भक्ताला ब्रह्मानंदाचा लाभ होतो. सर्वसुखाची प्राप्ती होते. पांडुरंगाला फक्त प्रेमभक्ती हवी असते.\nकाशी वाराणसी हे तीर्थक्षेत्र त्रिशूळावर वसविले असून पंढरी क्षेत्र सुदर्शनावर वसविले आहे. संत नामदेव एका अभंगात म्हणतात-\nनामा म्हणे बा श्रीहरी \nते म्यां देखिली पंढरी \nवारकरी भागवत संप्रदाय हा महाराष्ट्रातील प्रमुख भक्तिसंप्रदाय आहे. पंढरीचा पांडुरंग या पंथाची अधिष्ठात्री देवता असून, ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम हे संतचतुष्ठ्य या संप्रदायाचे प्रमुख, तर भक्त पुंडलिक हा आद्य संत आहे. वारकरी संप्रदायातील संतसाहित्यामुळे विठ्ठलभक्त अंधश्रद्धा, कर्मकांड, नवससायास, गंडेदोरे याच्या आहारी जात नाही. कुणीही बाबा, बुवा, महाराज, भोंदुसाधू त्यांची फसवणूक करू शकत नाही. संतांच्या विचारांनी विठ्ठलभक्तांची भक्ती बळकट झालेली असते. वारकरी संत विठ्ठलाचे एकनिष्ठ भक्त होते. संत तुकोबा म्हणतात,\nएक गाऊ आम्ही विठोबाचे नाम\nआणिकांपें काम नाही आतां\nमोडुनियां वाटा सुक्ष्म दुस्तर\nकेला राज्यभार चाले ऐसा\nपूर्वीच्या काळी भक्ती उपासनेचे काटेरी, दुर्गम, अगम्य मार्ग होते. ते अविचारी, अंधश्रद्धेचे मार्ग संतांनी मोडून तोडून टाकले व खूप मोठा रस्ता तयार केला. हाच वारकरी संप्रदाय होय. या मार्गाने सामान्याला सुख मिळते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदिल्ली डायरी : ‘सत्तेचे हलाहल’ आणि कुमारस्वामी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : बालपणीचा काळ\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://sic.maharashtra.gov.in/Site/Common/CICSICDecisionsMumbai.aspx?ID=EF9A56C3-35F1-4F6B-ABCB-2C36AC4FAB57&Menu_ID=2", "date_download": "2018-11-20T12:02:10Z", "digest": "sha1:YJLJQNNXXSLUL5IQTWPEGL5L75QEFK7U", "length": 4853, "nlines": 92, "source_domain": "sic.maharashtra.gov.in", "title": "Complaints - Mumbai (Headquater): Maharastra State Information Commission", "raw_content": "\n2 क्र. मुमाआ/नों. क्र. 1138/त. क्र.699/17/02 श्री श्रीकांत राऊत 26/10/2018 Download\n3 क्र. मुमाआ/नों. क्र. 1139/त. क्र.698/17/02 श्री श्रीकांत राऊत 26/10/2018 Download\n4 क्र. मुमाआ/नों. क्र. 1140/त. क्र.697/17/02 श्री श्रीकांत राऊत 26/10/2018 Download\n9 क्र. मुमाआ/नों. क्र. 630/18/त. क्र. 182/18/02 श्री. लक्ष्मीदास रामचंद्र पेणकर 26/10/2018 Download\n10 क्र. मुमाआ/नों. क्र. 836/18/त. क्र. 173/18/02 श्री. दिपक नामदेव साळुंके 26/10/2018 Download\nजुन्या आयोगाने जारी केलेले आदेश\nकें.मा.आ./रा.मा.आ.च्या अटी आणि शर्ती\nरा.मा.आ. च्या कामाचे वितरण\nमाहिती अधिकाराचे इतर दुवे\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे |\nप्रकाशन हक्क २०१४ राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र. सर्व हक्क सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/leopard-attack-killed-two-calves-15686", "date_download": "2018-11-20T11:59:06Z", "digest": "sha1:OI6EBMQZHXG3DBKRLBKVYUQUBVSC62TB", "length": 12071, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Leopard attack killed two calves बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे मृत्युमुखी | eSakal", "raw_content": "\nबिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे मृत्युमुखी\nमंगळवार, 8 नोव्हेंबर 2016\nनारायणगाव- वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील पवारमळ्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू झाला. मृत वासरांचा पंचनामा केला असून, बिबट्याला पकडण्यासाठी या भागात पिंजरा लावण्यात आला आहे, अशी माहिती वनपाल एस. एन. सोनवणे यांनी दिली.\nनारायणगाव- वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील पवारमळ्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू झाला. मृत वासरांचा पंचनामा केला असून, बिबट्याला पकडण्यासाठी या भागात पिंजरा लावण्यात आला आहे, अशी माहिती वनपाल एस. एन. सोनवणे यांनी दिली.\nवडगाव कांदळी परिसरात गेल्या महिन्यापासून बिबट्याचा वावर आहे. एक महिन्यापूर्वी येथील सूर्यकांत पाचपुते यांच्या वासरांचा बिबट्याने फडशा पाडला होता. शनिवारी (ता. 5) पहाटेच्या सुमारास पवारमळा येथील सुभाष पवार यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरांवर बिबट्याने हल्ला चढवला. त्यात दोन वासरांचा मृत्यू झाला. यापैकी एका वासराचा बिबट्याने फडशा पाडला. वनपाल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.\nयाबाबत सोनवणे म्हणाले, \"\"या भागात ऊसशेती असल्याने बिबट्याचा वावर आहे. शेतकऱ्यांनी गोठे बंदिस्त करून जनावरांचे बिबट्यापासून संरक्षण करावे. पुढील काही दिवसांत ऊसतोडणी सुरू होणार असल्याने बिबट्यांची निवासस्थाने बदलणार असल्याने ते सैरभैर होण्याची शक्‍यता आहे. यामुळे बिबट्याचे हल्ले वाढण्याची शक्‍यता आहे. शेतात घर करून राहणाऱ्या ग्रामस्थांनी स्वत:ची व जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे.''\nतीन गावांच्या हद्दीवर बिबट्याची दिवाळी, दोन जनावरे फस्त\nसोयगाव : रामपुरा, निंबायती आणि न्हावीतांड्याच्या हद्दीवर बिबट्याने सोमवारी मध्यरात्री पासून दहशत बसवून दोन जनावरांना फस्त करून दिवाळी साजरी केली आहे...\n'जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी'\nभोसे : दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन तालुक्याच्या दक्षिण भागातील गावातील जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी या भागाला तत्काळ...\nबिबट्याच्या हल्ल्यांमुळे शेतक-यांचे पशुधन धोक्यात\nअंबासन (नाशिक) : ब्राम्हणपांडे (ता.बागलाण) येथील पुर्व पट्ट्यात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी भितीच्या सावटाखाली आले आहेत. शेतकरी दोधा काशीराम...\nभारतीय संस्कृतीतला मातृदिन आज (श्रावणी अमावास्या) साजरा होत आहे. या दिवशी साजऱ्या होणाऱ्या या मातृदिनाचं महत्त्व जगभर सांगितलं गेलं पाहिजे. भारतीय...\nतब्बल दहा मिनिटे बिबट्याशी आमना सामना\nनिरगुडसर (पुणे) - निरगुडसर ऊसाच्या शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकासमोर अवघ्या तीन फुटावर बिबटयाने डरकाळी फोडली परंतु गणेश निघोट हा...\nविजेच्या धक्क्याने बेळगावात शेतकऱ्याचा मृत्यू\nबेळगाव : शेतावर गवत आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वीजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला. आप्पाणा जिनाप्पा शंकरगौडा (वय 55, रा....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/61683", "date_download": "2018-11-20T12:29:25Z", "digest": "sha1:46FOTBM54P2YGNI2K323SACTZL5CARW3", "length": 27743, "nlines": 248, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Dhanyawad | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nकायद्याची माहिती व संकलन\nउठ सुठ काय हे आहे काय ते आहे\nउठ सुठ काय हे आहे काय ते आहे काय म्हणून पब्लिक फोरम मध्ये विचारत सुटलाय नक्की तुमच्या मैत्रिणीची केस आहे का तुमची पर्सनल. ती मैत्रीण एकटीच आहे का तिला तो एक फ्रॉड मित्र सोडला तर अजून या जगात इतर मित्र मैत्रिणी किंवा नातलग नाहीत का नक्की तुमच्या मैत्रिणीची केस आहे का तुमची पर्सनल. ती मैत्रीण एकटीच आहे का तिला तो एक फ्रॉड मित्र सोडला तर अजून या जगात इतर मित्र मैत्रिणी किंवा नातलग नाहीत का आधीच्या धाग्यावर एवढे सज्जेस्ट केलंय लोकांनी कि त्यावर लोक स्वतःचे माहिती / मदत केंद्र उभारतील (एवढे योग्य सल्ले दिलेत) पण तुमची काही गाडी पुढे सरकताना दिसत नाही. कोण १० महिने २ आठवड्यांच्या ओळखीवर आपल्या ओळखीतल्या माणसाचे रेफेरेंस (तेही पोलीसाचे) देत सुटेल. शेवटी पोलीस ते त्यांच्या कायद्यानुसारच वागणार. मुंबईत सध्या पोलीस इलेक्शन ड्युटीवर आहेत.\n@ अपर्णा., आपणांस पूर्ण\n@ अपर्णा., आपणांस पूर्ण अनुमोदन\n@ अपर्णा., आपणांस पूर्ण\n@ अपर्णा., आपणांस पूर्ण अनुमोदन\nयेड्याचा बाजार झालय इथे\nयेड्याचा बाजार झालय इथे\nतुमच्या मैत्रीणीला जर खरच मदत\nतुमच्या मैत्रीणीला जर खरच मदत हवी असेल तर नक्की काय झालय ते सगळ स्पष्ट आणि खुलासेवार लिहा तरच योग्य मदत मिळू शकेल , मला वाटतय की तुम्ही सगळ सत्य लिहील नाहीये काहीतरी लपवून ठेवून अर्धसत्य लिहीलय\nआमच्या ओळखीच्या पोलीसांचा तुम्हाला काय उपयोग\n@ अपर्णा., आपणांस पूर्ण\n@ अपर्णा., आपणांस पूर्ण अनुमोदन\nमागे पुण्यातले वकील हवे होते\nमागे पुण्यातले वकील हवे होते\nअश्या वेगवेगळ्या लोकांची आवश्यकता असावी\n@ अपर्णा., आपणांस पूर्ण\n@ अपर्णा., आपणांस पूर्ण अनुमोदन\nसॉरी, पण ह्या सगळ्यावर\nसॉरी, पण ह्या सगळ्यावर विश्वास ठेवणं अतिशय कठीण वाटतंय.\nसॉरी डॉली, पण मला हे धागे id\nसॉरी डॉली, पण मला हे धागे id एस्टॅब्लिश करण्यासाठी काढलेले धागे वाटतात,\nकोणी किचन कसे करू म्हणून id एस्टॅब्लिश करत, कोणी असे धागे काढुन.\nमैत्रिणीने तिचा नवरा आणि वडील-भाऊ यांना सांगितले आहे असे म्हणालात, वकील इन्व्हॉल्व झाले आहेत, पुढचा मार्ग ते शोधतीलच.,\nहे विचारायचेच आहे तर\nहे विचारायचेच आहे तर पोलिसांना कशाला वकीलाला विचारावे ना त्याची माहिती त्या दुसर्‍या बाफ वर आहेच.\n काही संबंध नसताना डॉक्युमेन्ट्स इ. द्यायच्या गोष्टी, वकिलाऐवजी माबोवर प्रश्न , ओळखीचे पोलिस काय, सगळंच काहीच्या काही. कोणी इतकी अजाण बालके असतील यावर विश्वास बसत नाही.\nतुम्हाला हॉटलाइनवर मार्गदर्शन मिळाले होते ना मग का घाबरताय बायगॅमीची केस अशी उठसूठ नाही लावता येत. दोन-दोन लग्नाचे पुरावे लागतात. ते रेकॉर्ड शोधायचे काम पोलीसांचे आणि फिर्यादीचे. त्यांना म्हणावे तुमच्या कडे रेकॉर्ड, पुरावे नाहीत तर केस फाईल कशाच्या आधारावर केली पोलीस म्हणजे सर्वेसर्वा नव्हे. उगाच हॅरॅसमेंट केल्यास त्यांच्यावरही केस करता येते. सगळे फोन वरचे बोलणे टेप करा. आणि मित्राला पण दम द्या. मित्राची फॅमिली कोर्टाची केस आहे. त्याला सांगा पुन्हा फोन केल्यास तुझ्यावर केस करु म्हणून. 'उगाच बोभाटा नको' वगैरे विचार करुन तुम्ही जेवढे घाबराल तेवढा त्रास जास्त पोलीस म्हणजे सर्वेसर्वा नव्हे. उगाच हॅरॅसमेंट केल्यास त्यांच्यावरही केस करता येते. सगळे फोन वरचे बोलणे टेप करा. आणि मित्राला पण दम द्या. मित्राची फॅमिली कोर्टाची केस आहे. त्याला सांगा पुन्हा फोन केल्यास तुझ्यावर केस करु म्हणून. 'उगाच बोभाटा नको' वगैरे विचार करुन तुम्ही जेवढे घाबराल तेवढा त्रास जास्त एकदाच 'जा कोर्टात . कोर्टाने मागितले की पेपर्स तिथेच आमचे वकिल देतील' म्हणून ठणकून सांगा. हाकानाका.\nअसु द्या हो. असे प्रॉब्लेम्स\nअसु द्या हो. असे प्रॉब्लेम्स लिहायला anonymous असलेलेच बरे आणी दिली महिती अर्धवट तर काय बिघडते. बहुतेक ही व्यक्ती नवरा वा अन्य कोणाला सांगु शकत नसेल. आपल्याला जमेल तेवढी मदत करावी. बाकी सोडुन द्या. ज्याचे त्याच्जे प्रश्न ज्याला त्याला ठावुक. सगळेच नवरे, सासरची/माहेरची मंडळी समजुन घेतातच असे नाही.\nअसु द्या हो. असे प्रॉब्लेम्स\nअसु द्या हो. असे प्रॉब्लेम्स लिहायला anonymous असलेलेच बरे आणी दिली महिती अर्धवट तर काय बिघडते.\n पोलिसांना काय सांगणार कि \"ते मायबोलीवर फलाना फलाना आयडी आहेत त्यांनी तुमचे नाव सांगितले\" म्हणून मला वाटतेय तुम्ही नेट पेक्षा प्रत्यक्ष आयुष्यातील लोकांच्या ओळखीतून पोलीस शोधावेत ते जास्त उपयोगी ठरेल. मुळात \"ओळख असेल तरच पोलीस आपल्या बाजूने सहकार्य करतात\" हाच एक वादग्रस्त समज आहे.\nपूर्ण माहिती कळली तर आपण\nपूर्ण माहिती कळली तर आपण नक्की काय करणार आहोत\nनक्की कसली पूर्ण माहिती अपेक्षीत आहे आपल्याला\nतुम्ही आधीच अर्धवट लिहिता रोमन लिपीतून मराठी. त्यात रोमन लिपीत इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग पण चुकवता jidge \nओ च्रप्स, तुम्हाला नाही\nओ च्रप्स, तुम्हाला नाही लिहिलेले ते. मी तुम्ही काय लिहिता ते वाचतच नाही हल्ली (भाषा कुठलिही असो) मला माझ्या डोळ्यांना आणी डोक्याला ताण नको म्हणुन.\nतन्या... तुम्हि शुद्ध्लेखनच्या चुका दुरुस्त कर्ने सोदा... उगचच कहिहि चोम्मेन्त करयचि म्हनुन कर्त का\nभवना पोच्ल्याशि मत्लब... मेस्सेज कलल ना.बस्स मग न...\nराया + ११ आपल्याला जमेल तेवढी\nराया + ११ आपल्याला जमेल तेवढी मदत करावी. बाकी सोडुन द्या.\nगायत्री/डॉली, मी जे काही\nगायत्री/डॉली, मी जे काही लिहिले ते वाचून ज्यांना पटले त्यांनी अनुमोदन दिले मलाही अपेक्षा न्हवती कि मला जे वाटले ते इतरांना पटेल आणि ते अनुमोदन देत सुटतील असो. बाकी देव न करो नि माझ्यावर किंवा अनुमोदन देणाऱ्यांवर अशी वेळ येवो वैगरे जे काही तुम्ही लिहिले ते मला अजिबात नाही आवडले. हा काही सविता ताईंचा सल्ला देणारा कट्टा नाही कि पहिल्याने लफडी करावी, तिसऱ्याबरोबर लग्न करावे, चवथ्याने केस करावी आणि पाचव्याने भलतीकडे सल्ले मागत सुटावे आणि त्यातून पर्सनल रेफेरेंस मागावीत. मला वाटते humanity ground वर लोकांनी बरेच चांगले सल्ले तुम्हाला तुमच्या पहिल्या धाग्यावर दिलेत आणि इतपत ठीक तर तुम्हाला पोलिसांचे, मंत्र्यांचे रेफरन्स हवेत. ग्रेट लहान तान्हे मुल असलेल्या बाईने एकटेच कुढत बसण्यापेक्षा आपल्या मुलाकडे ध्यान द्यावे त्याचे कल्याण करावे त्याच्या बापाबरोबर संसार करावा आणि तुम्ही तुमचा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.\n>>>लहान तान्हे मुल असलेल्या\n>>>लहान तान्हे मुल असलेल्या बाईने एकटेच कुढत बसण्यापेक्षा आपल्या मुलाकडे ध्यान द्यावे त्याचे कल्याण करावे त्याच्या बापाबरोबर संसार करावा -----\nकुणी सांगितलं ती कुढत बसल्ये म्हणुन मला तरी वर तसा उल्लेख आढळला नाही. फक्त डिलिव्हरी झाल्यावर काही लिमिटेशन्स असतात, त्यामुळे ती बाई बाहेर पडुन, चार लोकांना भेटुन मदत घेवु शकत नाही एवढेच कळले. लफडी केली हेही कसे कळले बुवा तुम्हाला मला तरी वर तसा उल्लेख आढळला नाही. फक्त डिलिव्हरी झाल्यावर काही लिमिटेशन्स असतात, त्यामुळे ती बाई बाहेर पडुन, चार लोकांना भेटुन मदत घेवु शकत नाही एवढेच कळले. लफडी केली हेही कसे कळले बुवा तुम्हाला झाल्या असतिल काही चुका त्यांच्याकडुन. कुणाकडुन होत नाहीत त्या झाल्या असतिल काही चुका त्यांच्याकडुन. कुणाकडुन होत नाहीत त्या माबोअवर एवढे धागे रोज निघतात. त्यांनीही मदतीसाठी एकदोन उघडले तर काय झाले माबोअवर एवढे धागे रोज निघतात. त्यांनीही मदतीसाठी एकदोन उघडले तर काय झाले ज्यांना सल्ला द्यायची इच्छा नसते, किंवा काही मदत करु शकत नसतिल, त्यांनी लांब रहावे ना\n>>>>बाकी देव न करो नि माझ्यावर किंवा अनुमोदन देणाऱ्यांवर अशी वेळ येवो वैगरे जे काही तुम्ही लिहिले ते मला अजिबात नाही आवडले.---\nवेळ कुणावरही येवु शकते. फक्त सुशिक्षित आणि घरादाराचा सपोर्ट असलेली माणसे ती लवकर तारुन नेतात. सगळेच सुदैवी नसतात त्याबाबतीत. तुम्ही जे लिहीले आहे ते त्यांनाही आवडेल असे वाटत नाही.\nमदत नक करु.. एवधे तोचुन तरि नका बोलु त्यना..\nअरे काय हे निषेध वगैरे...\nअरे काय हे निषेध वगैरे... अपर्णाने त्यांचे मत मांडले बर्याच जणांना.. अगदी डॉलीलाही ते पटले होते\nमग अचानक डॉलीला मे बी कसलेतरी frustration आले बहुदा आणी त्यांनी ती सहानभुती वाली पोष्ट टाकली.\nआता त्यावर जर त्यांनी आपली प्रतीक्रीया लिहिली तर लगेच त्यांचा निषेध.\nते त्यांचे मत होते, जर नाही आवडले/ पटले तर द्यावे सोडुन. जेव्हा आपण सोशल मिडीया वर काही सल्ला मागतो .. शेअर करतो त्यावेळेस प्रत्येक जण आपल्याला मदत करेल किंवा आपली बाजु घेईल असे नसते ना\nसॉरी डॉली, पण मला हे धागे id\nसॉरी डॉली, पण मला हे धागे id एस्टॅब्लिश करण्यासाठी काढलेले धागे वाटतात,\nवरच्या सर्व फसादची जड बहुधा ईथे तर नाही.\nलोकांना असे धागे काढणारे आयडी बरेचदा खोटे वाटतात आणि तसे डोक्यात ठेवूनच ते प्रतिसाद टाईपतात, त्यामुळे त्यांचे रिप्लाय जरा हार्श जातात\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nकायद्याची माहिती व संकलन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/2063-three-lashkar-e-taiba-militants-killed-cop-injured-in-encounter-in-j-k-s-sopore", "date_download": "2018-11-20T11:07:56Z", "digest": "sha1:MJDI33GAICKI4SPPSQ6CWAVICMOOQ32I", "length": 6193, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "भारतीय जवानांकडून लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभारतीय जवानांकडून लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान\nजम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीत लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं.\nमात्र, या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे 3 एके 47 सापडल्या आहेत. जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमक आता संपली असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.\nदहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर काश्मीर खो-यात कोणत्याही प्रकारे हिंसाचार उफाळून येऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून बारामुल्ला परिसरातील इंटरनेट सेवा बंद ठेवली.\nपाकिस्तानला भारताचं जशाच तसं उत्तर\nजम्मू-कश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान\nडोकलाममध्ये अजुनही 53 भारतीय सैनिक असल्याचा चीनचा दावा\nपंतप्रधान मोदींनी देशभरातील तरुणांशी साधला संवाद \nकॅरेबियन बेटांवर इर्मा वादळाचे थैमान\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/due-to-water-conservation-maharashtra-will-not-face-drought-transport-minister-diwakar-rawate/", "date_download": "2018-11-20T11:40:47Z", "digest": "sha1:JUU2OGZADUYL7TBUAYSF4GOJT5TRW525", "length": 11694, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘जलयुक्त’मुळे महाराष्ट्राला दुष्काळ भेडसावणार नाही - परिवहनमंत्री दिवाकर रावते", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘जलयुक्त’मुळे महाराष्ट्राला दुष्काळ भेडसावणार नाही – परिवहनमंत्री दिवाकर रावते\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘संवादवारी’ उपक्रमाचा समारोप\nपंढरपूर : जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण आणि शेततळे या योजनांमुळे यापुढे भविष्यात महाराष्ट्राला कधीही दुष्काळ भेडसावणार नाही, असा विश्वास परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केला.\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित ‘संवाद वारी’ कार्यक्रमाचा समारोप आणि पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कृषी पंढरी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री विजय देशमुख, विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, आमदार सुरेश धस, प्रशांत परिचारक, विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.\nसंवादवारीने राज्य शासनाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे. चित्रप्रदर्शन, शाहीरी पोवाडे आणि पथनाट्यांच्या माध्यमातून योजना सर्वांपर्यत पोहोचतील. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी अनेक योजना राबविलेल्या आहेत, जलयुक्त शिवार अभियानातून अनेक गावे दुष्काळमुक्त झाली असून, येणाऱ्या कालावधीत राज्याला दुष्काळ भेडसावणार नाही, असा विश्वासही परिवहनमंत्री रावते यांनी व्यक्त केला.\n‘संवादवारी’ उपक्रमाच्या माध्यमातून लाखो वारकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यात आल्या आहेत. कलापथक, पथनाट्य, चित्ररथ व चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे योजना पोहोचविण्याचे काम सर्व कालाकारांनी केले आहे. पंढरपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात योजनांचे चित्रप्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा सर्व वारकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महासंचालनालयाच्या वतीने यावेळी करण्यात आले.\nयावेळी उपस्थितांना संवादवारी उपक्रमाची चित्रफीत दाखविण्यात आली. तर लोकराज्य मासिकाच्या वारी विशेषांकाच्या ध्वनीफितीचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. माजी आमदार व ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप घाडगे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nआळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर या दोन्ही मार्गावर पालख्यांबरोबर शासकीय योजनांबाबत वारकऱ्यांशी संवाद साधणारे उपक्रम राबविण्यात आले.\nचित्ररथ, प्रदर्शन ,एलईडी व्हॅन, लोककला,पथनाट्य उपक्रम राबविण्यात आले.\nदोन्ही मार्गावर २४ ठिकाणी प्रदर्शन भरविण्यात आले.प्रत्येक ठिकाणी एक ते दोन दिवसाचे प्रदर्शन होते. एका प्रदर्शनात सुमारे ४० पॅनल्स होते.\nया प्रदर्शनात जलयुक्त शिवार,शेततळे,गाळमुक्त धरण,शेती ,पाणी आणि वीजपुरवठा आदी योजनांची आणि योजनांच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती सोप्या भाषेत देण्यात आली आहे.\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास आठवलेंचा…\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/updated-news-minister-ravi-shankar-statement-on-love-jihad/", "date_download": "2018-11-20T11:40:17Z", "digest": "sha1:MYTISUVDCREZHCO2EKUHHKAUBZ7JZJOH", "length": 6749, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लव्ह जिहाद देशातील मोठा प्रश्न- रविशंकर प्रसाद", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलव्ह जिहाद देशातील मोठा प्रश्न- रविशंकर प्रसाद\nटीम महाराष्ट्र देशा – लव्ह जिहाद हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादाशी निगडीत असल्याचा दावा केंद्रीय कायदे मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला आहे. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत रविशंकर प्रसाद बोलत होते.\nलव्ह जिहादच्या माध्यमातून केरळमध्ये दहशतवादी कृत्यांना चालना दिलं जात असल्याचं त्यांनी नमूद केल. लव्ह जिहाद देशातील मोठा प्रश्न असून या माध्यमातून तरुणांना भडकवण्याचं काम केलं जात असल्याचा दावाही त्यांनी केला.\nकाही दहशतवादी इस्लामिक स्टेटची केरळमध्ये स्थापना करण्याच्या तयारीत आहेत. त्या माध्यमातून विदेशातून पैसे मिळवण्याचे ते प्रयत्न करत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nकरमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/873?page=8", "date_download": "2018-11-20T11:24:57Z", "digest": "sha1:5DGHMSPERSOI4NHSK5HYVFTN7ZM3JMZY", "length": 11000, "nlines": 274, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निसर्ग : शब्दखूण | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /निसर्ग\nनभ जळात ओले बिंब\nनभ तुझे नि माझे रंग...\nनभ ना भिजले काळोखी\nनभ तेही जे ना देखी\nनभ दिशांत ना मिटलेले\nनभ तुझे नि माझे डोळे…\nनभ तुझा नि माझा कण…\nनभ अथांग ना थकलेले\nनभ आरंभी अन अंती\nनभ तुझी नि माझी प्रीती\nतुझ्या रंगांचं एक बरंय\nते झेलणारी फुले आहेत त्यांच्याकडे\nआणि मग भिजली दवांत\nकी लाजणारी, जपणारी तुझ्या रंगांना\nडोलणारी, झुलणारी तुझ्या कवेत\nमलाही होता आलं असतं\nतुझ्या रंगांत न्हालेलं एक फूल\nमग भेटले असते मी तुलाच\nअन हसला असतास तू\nखरंच तुझ्या रंगांचं हे फार बरंय\nभास देतात ते फुलाचा\nRead more about निसर्गाचा खजिना\nकै. एस. आर. उर्फ आप्पासाहेब भागवत जयंती\nदिनांक : 8 ऑगस्ट 201२\nकै. एस. आर. उर्फ आप्पासाहेब भागवत जयंतिनिमित्त\nRead more about कै. एस. आर. उर्फ आप्पासाहेब भागवत जयंती\nनिसर्गाच्या गप्पा (भाग १०)\nनिसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$\n(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)\nमूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:\nशाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |\nयन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||\nRead more about निसर्गाच्या गप्पा (भाग १०)\nपडू द्या सरिवर सरी\nपडू द्या सरिवर सरी\n(चालीसाठी शिर्षकावर क्लिक करा.)\nवीज कन्यका तळपत पाहुनी,\nपडू द्या सरिवर सरी हो सरी,\nपडू द्या सरिवर सरी हो सरी ॥धृ॥\nआकाशाशी नाते जोडी धरतीशी हो सरी,\nपर्जन्याचे तांडव मांडी कृष्णमेघ अंबरी,\nपडू द्या सरिवर सरी हो सरी ॥१॥\nघेऊनी तांडा मेघांचा हो आला शिरावरी,\nसह्याद्रीचा कृष्ण अडवितो, धो धो पडती सरी,\nपडू द्या सरिवर सरी हो सरी ॥२॥\nRead more about पडू द्या सरिवर सरी\nRead more about सावधान, तो बघतोय\nनिसर्गाच्या गप्पा (भाग ९)\nनिसर्गाच्या गप्पांच्या ९ व्या भागात सर्व निसर्गप्रेमींच स्वागत.\nसध्या पावसाचे आगमन दाराशी येऊन ठेपल आहे. सृष्टी आता पाना-फुलांनी, गवतानी हिरवीगार, थंडगार होणार. डोंगर माथ्यावरून पावसाच्या धबधब्यांची तोरणे वाहणार. पशूपक्षी, जनावरांनाही आनंदी आनंद होणार. या आशयाचे छायाचित्र नि.ग. च्या ९ व्या भागासाठी मायबोलीकर निसर्ग प्रेमी जिप्सि याने दिले आहे.\nRead more about निसर्गाच्या गप्पा (भाग ९)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/husband-killed-by-wife-in-kolhapur-district-uchgaon/", "date_download": "2018-11-20T11:26:49Z", "digest": "sha1:525PVNBZCT3W4IFGPLDMMSNDS35GQXBH", "length": 15364, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्‍हापुरात पतीकडून पत्नीचा गळा दाबून खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्‍हापुरात पतीकडून पत्नीचा गळा दाबून खून\nकोल्‍हापुरात पतीकडून पत्नीचा गळा दाबून खून\nचारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून करून पतीने धारदार विळीने स्वत:च्या गळ्यावर, हातावर वार करून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना उचगाव (ता. करवीर) येथील जानकीनगरात मंगळवारी मध्यरात्री घडली. विद्या शिवाजी ठोंबरे (वय 22) असे महिलेचे नाव आहे. गंभीर अवस्थेतील शिवाजी प्रभाकर ठोंबरे (40, रा. जानकीनगर) याच्यावर उपचार सुरू आहेत. ठोंबरेने चार वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीचा याच कारणातून अमानुष खून केला होता.\nमेहुण्याच्या डोळ्यादेखत विद्याचा गळा आवळून खून केल्याने नातेवाईकांसह जानकीनगर परिसरातील नागरिकांना जबर धक्‍का बसला आहे. गांधीनगर पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून बेशुद्ध महिलेसह रक्‍ताच्या थारोळ्यात तडफडणार्‍या पतीला शासकीय रुग्णालयात हलविले.उपचारापूर्वीच विद्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अतिरक्‍तस्रावामुळे शिवाजीची प्रकृती गंभीर बनली आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले. डिस्चार्ज होताच त्याला अटक करण्यात येईल, असेही ते म्हणाले.\nजानकीनगर येथील खबाले मंगल कार्यालयाजवळील खोलीत संसार थाटलेला शिवाजी हा रखवालदार व रिक्षाचालक म्हणून काम करीत होता. सहा महिन्यांपूर्वी त्याचा नात्यातील कुर्डुवाडी (जि. सोलापूर) येथील दत्तात्रय श्रीमंत धायगुडे (रा. अहिल्यानगर) यांची मुलगी विद्या हिच्याशी विवाह झाला होता.लग्‍नानंतर काही दिवस त्यांच्यात सुखाचा संसार चालला. त्यानंतर मात्र तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. उपाशीपोटी ठेवून शिवाजी विद्याला मारहाण करू लागला. विद्याने आई, वडिलांशी संपर्क साधून पतीकडून शारीरिक, मानसिळ छळ सुरू असल्याचे सांगितले. नातेवाईकांनीही दोघांची समजूत काढून भांडण-तंटा न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतरही पती, पत्नीतील वाद सुरू राहिला.\nसोमवारी दिवसभर शिवाजीने पत्नीला बेदम मारहाण केली. पहिल्या बायकोप्रमाणे तुझाही खून करेन, अशी धमकीच दिली. त्यामुळे भेदरलेल्या विद्याने वडील दत्तात्रय, भाऊ प्रकाश धायगुडे यांच्याशी संपर्क साधून मला ताबडतोब गावाकडे घेऊन जा, असा निरोप दिला. त्यानुसार भाऊ प्रकाश धायगुडे मंगळवारी (दि. 22) सायंकाळी रेल्वेने गांधीनगर येथे आला. मेहुण्याला आणण्यासाठी शिवाजी स्वत: रेल्वेस्थानकावर गेला.\nपती, पत्नीसह प्रकाश अशा तिघांनी रात्री घरात एकत्रित जेवण केले. सर्व जण एकाच खोलीत झोपी गेले. पहाटे साडेचारच्या सोलापूर एक्स्प्रेस रेल्वेने सोलापूरला जाण्याचे नियोजनही ठरले. त्यास शिवाजीनेही होकार दर्शविला. त्यानुसार विद्या मध्यरात्री तीन वाजता उठली. तिने भावालाही उठविले. बहीण-भाऊ गावी जाण्यासाठी आवरा-आवरीच्या धांदलीत होते. प्रकाश लघुशंकेसाठी खोलीतून बाहेर पडताच झोप लागल्याचे नाटक केलेला शिवाजी अचानक अंथरुणातून उठला त्याने खोलीला आतील बाजूने कडी लावून घेतली. पत्नीच्या तोंडावर ठोसे लगावण्यास सुरुवात केली. अनपेक्षित घटनेमुळे विद्याने आरडाओरडा केला. त्यामुळे प्रकाशने दरवाजा ठोठावला. कडी लावल्याने दरवाजा उघडू शकला नाही. त्याने खिडकीची काच फोडली.\nभावाच्या डोळ्यादेखतच विद्याचा गळा आवळला\nबहिणीला मारहाण करू नकोस, दरवाजा उघड, अशी प्रकाश विनवणी करीत असतानाच शिवाजीने पत्नीला खाली पाडले. छातीवर बसून पुन्हा ठोसे लगावले. विद्याने प्रतिकाराचा प्रयत्न करताच, शिवाजीने तिचा गळा आवळला. काही क्षणात तिची हालचाल थंडावल्यानंतर खोलीतील धारदार विळी घेऊन वार करून घेतले.\nप्रकाशची बोलतीच बंद झाली\nगळ्यावर झालेल्या खोलवर वारामुळे शिवाजी रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळला. डोळ्यादेखत घडलेला प्रकार पाहून प्रकाशची काहीकाळ बोलतीच बंद झाली. भानावर आलेल्या मेहुण्याने आरडाओरडा करून शेजारच्या नागरिकांना बोलाविले. खिडकीतून सारा प्रकार पाहून सारेच भेदरले.\nपोलिसांनी बंद खोलीचा दरवाजा तोडला\nनागरिकांनी सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक एस. एस. पांचाळ यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून विद्यासह शिवाजीला उपचारासाठी सीपीआरमध्ये हलविले. मात्र, विद्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रक्‍तस्रावामुळे प्रकृती गंभीर बनलेल्या शिवाजीला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले.\nचारित्र्याच्या संशयातून पहिल्या पत्नीचाही छळ\nशिवाजी हा मूळचा माढा तालुक्यातील आहे. रोजंदारीसाठी पंधरा वर्षांपूर्वी उचगाव परिसरात वास्तव्याला आला आहे. दहा वर्षांपूर्वी सुलभा हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. त्यांना दोन अपत्येही आहेत. चारित्र्याचा संशय घेऊन पहिली पत्नी सुलभाचाही त्याने शारीरिक, मानसिक छळ केला होता. पतीकडून होणार्‍या छळाला कंटाळून सुलभा काहीकाळ माहेरी सोलापूरला गेली होती.\nलोखंडी पहारीने सुलभावर हल्ला\nशिवाजी काहीकाळ सुलभा हिच्या घरात राहू लागला; पण काही दिवसांनी त्यांच्यात याच कारणातून वाद सुरू झाला. संतापलेल्या शिवाजीने दि. 2 जुलै 2014 रोजी लोखंडी पहारीने डोक्यात प्रहार करून सुलभाला जखमी केले होते. याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nडोक्यात सिलिंडर घालून पहिल्या पत्नीचा घेतला बळी\nपत्नीवर केलेल्या हल्ल्यानंतरही शिवाजीने सुलभा व अन्य नातेवाईकांची माफी मागून भविष्यात असा प्रकार घडणार नाही, याची हमी दिली. त्यामुळे नातेवाईकांनी सुलभासह दोन मुलांना शिवाजीसमवेत कोल्हापूरला पाठविले. त्यानंतर पुन्हा शिवाजीच्या डोक्यात संशयाचे भूत संचारले. दि. 10 सप्टेंबर 2014 मध्ये भरलेले गॅस सिलिंडर डोक्यात घालून सुलभाचा खून केला होता. याप्रकरणी शिवाजीवर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. शिवाजी दोन वर्षे कळंबा कारागृहात होता. दि. 15 नोव्हेंबर 2017 रोजी खटल्याचा निकाल होऊन त्याची सुटका झाली होती. त्यानंतर त्याने नात्यातील विद्याशी विवाह केला होता.\nशासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना संशयित ठोंबरे दुपारी शुद्धीवर आल्यानंतर त्याने आरडाओरड करीत गोंधळ माजविला. त्यामुळे अतिदक्षता विभागातून त्याला अन्यत्र हलवावे लागले.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/traffic-problem-after-Unknown-Vehicle-Hit-On-Railway-Pool-near-Jaysingpur/", "date_download": "2018-11-20T11:28:16Z", "digest": "sha1:OJQENL772P2I6H4WQF43X26OHODHKRVR", "length": 3516, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उदगाव : रेल्वे पुलाला अज्ञात वाहनाची धडक; वाहतुक विस्कळीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › उदगाव : रेल्वे पुलाला अज्ञात वाहनाची धडक; वाहतुक विस्कळीत\nउदगाव : रेल्वे पुलाला अज्ञात वाहनाची धडक; वाहतुक विस्कळीत\nसांगली-जयसिंगपूर रेल्वे मागार्वरील उदगावय येथे रेल्वे पुलाला अज्ञात वाहनाची धडक बसली. त्यामुळे पुलाला धोका आहे का याची तपासणी करण्यात येत असल्याने या मार्गावरील वाहतुक वळवली आहे. यामुळे काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती.\nयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार,‘उदगाव रेल्वे पुलाला मध्यरात्री अज्ञात टँकरची धडक बसल्याने पुलाला धोका आहे का याची रेल्वे खात्याकडून तपासणी करण्यात येत आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक जैनापूर बायपासवरुन वळवण्यात आली. जयसिंगपुरकडून वाहतूक बंद करण्यात आली असून उदगाव रेल्वेस्टेशन रस्ता व जयसिंगपूर क्रांती चौकातून स्टेशन रोडने वाहतूक सुरू आहे.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/BJP-wins-municipal-election-in-jamaner-in-jalgaon/", "date_download": "2018-11-20T12:22:53Z", "digest": "sha1:AAO5W5CAJM44RE2V67XDVIKX46RHD3ML", "length": 2780, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जळगाव : जामनेरमध्ये शतप्रतिशत भाजप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › जळगाव : जामनेरमध्ये शतप्रतिशत भाजप\nजळगाव : जामनेरमध्ये शतप्रतिशत भाजप\nजामनेर : पुढारी ऑनलाईन\nजामनेर नगरपालिकेत शतप्रतिशत भाजप विजयी झाले आहे. नगरपालिकेच्या २५ पैकी २५ जागा भाजपने जिंकल्या. भाजपच्या साधनाताई महाजन या नगराध्यक्ष म्‍हणून विजयी झाल्या.\nया विजयाबरोबर भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन जामनेरचा गढ आपल्याकडे राखण्यात यशस्‍वी झाले आहेत. नगराध्यक्ष म्‍हणून विजयी झालेल्या साधनाताई या गिरीश महाजन यांच्या पत्‍नी आहेत.\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Roadside-parking-in-front-of-municipality/", "date_download": "2018-11-20T12:31:49Z", "digest": "sha1:PS7LOUDU4VE2DZB6PT5CLNE6N53ETXHN", "length": 8142, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालिका भवनासमोरील रस्त्याखाली पार्किंग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पालिका भवनासमोरील रस्त्याखाली पार्किंग\nपालिका भवनासमोरील रस्त्याखाली पार्किंग\nपिंपरी : मिलिंद कांबळे\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनात पार्किंगची खूपच कमी जागा असल्याने अनेकदा नगरसेवकांसह अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना रस्त्यांवर वाहने लावावी लागत आहेत. त्यावर उपाय म्हणून भवनातील रस्त्याखाली म्हणजे तळघरात पार्किंग सुविधा विकसित केली जाणार आहे. त्याचा संपूर्ण खर्च महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड उचलणार आहे. त्या बदल्यात पालिका मेट्रोला भवनासमोर रस्ता पिलर उभारण्यासाठी उपलब्ध करून देणार आहे.\nपुणे मेट्रोचे पिलर उभारणीचे काम मोरवाडी ते दापोडीपर्यंत वेगात सुरू आहे. मात्र, खराळवाडी ते मोरवाडी आणि नाशिक फाटा चौक ते कासारवाडीपर्यंतचा मार्गात मेट्रोने बदल केला आहे. त्यामुळे दापोडी ते निगडी बीआरटीएस मार्ग बाधीत होत आहे. त्याला आक्षेप घेत महापालिकेने बीआरटीएसमधील काम बंद पाडले आहे. मेट्रोने नवा आराखडा तयार केला असून, आता मेट्रोचे पिलर बीआरटीएसच्या बॅरिकेटसच्या बाहेर उभे केले जाणार आहेत. परिणामी, सर्व्हिस रस्ता आणखी अरूंद होणार आहे.\nसर्व्हिस रस्त्यावरील बीआरटीएसची स्वतंत्र लेन आणि अडीच मीटरचा मेट्रोचा पिलरमुळे तो आणखी अरूंद होऊन या रस्तामुळे वाहतुक कोंडीत भर पडण्याची शक्यता आहे. हे काही प्रमाणात टाळण्यासाठी पालिका भवनासमोरील रस्ता वाहतुकीस खुला करण्याचा पर्याय पालिका प्रशासनाने दिला आहे. त्या बदल्यात मेट्रोने पालिकेसाठी रस्त्याच्या खाली म्हणजे तळघरात पार्किंग सुविधा विकसित करून देण्याची मागणी केली आहे. तशा, स्पष्ट सूचना पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मेट्रो व्यवस्थापनाला दिल्या आहेत.\nत्यास मेट्रो व्यवस्थापनाने तत्वत: मान्यता दिली आहे. या संदर्भातील सादरीकरण मेट्रोचे अधिकारी मंगळवारी (दि.3) आयुक्तांच्या दालनात करणार आहेत. पालिका भवन आणि आवारात तळघरात पार्किंग व्यवस्था झाल्यास पालिका भवनासमोर रस्ता सार्वजनिक वाहतुकीस दिला जाणार आहे. त्यामुळे पालिकेसमोर म्हणजे मोरवाडी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकांपर्यंतचा सर्व्हिस रस्ता अधिक रूंद होऊन वाहतुक सुरळीत होण्यास मदत होणार आहे, असे पालिका अधिकार्यांचा दावा आहे. तर, पालिकेत तळघरात पार्किंगची मुबलक सुविधा उपलब्ध होऊन मोठ्या संख्येने असलेल्या वाहनांचा पार्किंगचा गंभीर प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. परिणामी, रस्त्यावर वाहने लावणे बंद होईल, असे पालिका अधिकार्‍यांचे मत आहे.\nपालिका भवनाचे फाउंडेशन तपासून कार्यवाही\nपिंपरी-चिंचवड महापालिका भवनाचे फाउंडेशन व बांधकाम तपासून रस्त्याखाली तळघरात पार्किंग बांधण्यात येणार आहे. त्यानुसार पार्किंगचे क्षेत्र ठरणार आहे. भवन इमारतीचे फाउंडेशन व बांधकाम मजबूत असेल तर, पार्किंग विकसित केले जाऊ शकते. त्यासाठी इमारतीच्या खाली व बांधकामाचे स्ट्रॅक्चर ऑडिट केले जाणार आहे. त्यानुसार पार्किंग क्षेत्र निश्चित केले जाईल.\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nओबीसी मधील आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Tasavade-MIDC-lock/", "date_download": "2018-11-20T11:26:33Z", "digest": "sha1:7X7GNSY2ETUZCH64742NBE3A5YZTH2MW", "length": 6102, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तासवडे एमआयडीसीला टाळे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › तासवडे एमआयडीसीला टाळे\nतासवडे टोलनाका : वार्ताहर\nएमआयडीसी अधिकार्‍यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तासवडे (ता. कराड, जि. सातारा) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. मात्र, या आंदोलनाची दखल न घेतल्याने संतप्त होत पदाधिकार्‍यांनी एमआयडीच्या गेटलाच टाळे ठोकले. त्यामुळेच येत्या काही दिवसांत हा प्रश्‍न अधिकच चिघळण्याची शक्यता असून राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी रास्तारोकोचाही इशारा दिला आहे.\n1985 साली स्थानिक ग्रामस्थांचा विरोध डावलून तासवडे एमआयडीसीसाठी जमीन संपादित करण्यात आली होती. त्यावेळी शेतकर्‍यांच्या मुलांना नोकरी तसेच उद्योगांसाठी प्लॉट उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र आजवर स्थानिकांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळेच स्थानिक भुमिपुत्रांना प्लॉट उपलब्ध झाले का झाले असतील तर किती झाले असतील तर किती किती भूमिपुत्रांना नोकर्‍या दिल्या किती भूमिपुत्रांना नोकर्‍या दिल्या एमआयडीसीमधील उद्योग कोणत्या कारणासाठी चालू आहेत, याचा लायसन्स मिळावे, रयत गारमेंटसारखी संस्था कोण चालवत आहे एमआयडीसीमधील उद्योग कोणत्या कारणासाठी चालू आहेत, याचा लायसन्स मिळावे, रयत गारमेंटसारखी संस्था कोण चालवत आहे आजवर किती सबसिडी घेतली आजवर किती सबसिडी घेतली या प्रश्‍नांची उत्तरे देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली होती.\nतसेच अल्फा डी लावल ही कंपनी बंद झाल्यानंतर 17 एकर जमीन किर्लोस्कर कंपनीला विकण्यात आला, मात्र याठिकाणी कोणताच उद्योग सुरू नाही. त्यामुळे ही शेतकर्‍यांची फसवणूक नाही का यासह अन्य काही प्रश्‍न प्रशांत यादव, पंचायत समिती सदस्य सुहास बोराटे, शिवाजीराव जाधव, विजय माळी, भाऊसोा बोराटे शंकर सुतार यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांकडे माहिती मागितली होती.\nमात्र त्यानंतरही समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत. त्यामुळेच रविवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मात्र एमआयडीसीचा एकही अधिकारी आंदोलनाकडे फिरकला नाही. त्यामुळे संतप्त होत प्रशांत यादव, सुहास बोराटे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी एमआयडीसीच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Meeting-on-Friday-for-contract-workers-demands/", "date_download": "2018-11-20T11:59:53Z", "digest": "sha1:ILPVCEQXWDRSPJC5D6DYC23C2A77EQI5", "length": 6370, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर : कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी शुक्रवारी बैठक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर : कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी शुक्रवारी बैठक\nसोलापूर : कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी शुक्रवारी बैठक\nराज्यातील दीड लाख कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि या कर्मचार्‍यांनी केलेल्या आंदोलनामुळे सरकारला आता या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी लागली आहे. या मागण्यांवर चर्चा करून त्यावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी सरकारच्यावतीने बैठक बोलवण्यात आली आहे.\nराज्यातील विविध कार्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या दीड लाख कंत्राटी कर्मचार्‍यांच्या बाबतीत सरकारने काढलेल्या एका चुकीच्या परिपत्रकामुळे त्यांच्या नोकऱ्यांवर गदा आली असून या परिपत्रकाच्या विरोधात तसेच कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी या कर्मचा-यांनी मंगळवारी मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढला होता या वृत्ताची दखल घेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनीही विधानपरिषदेत हा विषय लावून धरला या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा त्यांच्यावर अन्याय करणारे परिपत्रक रद्द करा अशी मागणी त्यांनी केली धनंजय मुंडे यांचा आक्रमकपणा पाहून सभापतींनी याप्रश्नी सरकारने तातडीने याबाबत निवेदन करण्याचे निर्देश दिले. सभापतींचे निर्देश कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणि धनंजय मुंडे आक्रमकपणा यामुळे सरकारने तातडीने या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत त्यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवार दि. १६ मार्च रोजी तातडीने बैठक बोलावली आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यासह कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मुकुंददादा जाधव व इतरांना बोलण्यात आले आहे. बैठकीत आपल्या प्रश्नांना न्याय मिळेल अशी आशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागली असून बैठकीत न्याय न मिळाल्यास पुन्‍हा धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी महासंघाने दिला आहे.\n१९८४ शिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण \nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखांचे अर्थसहाय्य\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/uddhav-thackeray-talk-about-collaboration-bjp-25596", "date_download": "2018-11-20T12:16:38Z", "digest": "sha1:IIQRPXHCDBMOT7EYQ3BGCPOE742IMN4H", "length": 10272, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Uddhav Thackeray talk about collaboration with BJP मी आणि फडणवीस निर्णय घेऊ - उद्धव | eSakal", "raw_content": "\nमी आणि फडणवीस निर्णय घेऊ - उद्धव\nबुधवार, 11 जानेवारी 2017\nमी हिंदू आहे म्हणजे मी हिंदुत्वाच्या नावावर मते मागतोय असा होत नाही. मी हिंदू आहे हे सांगायला मला कुणाच्या परवानगीची गरज नाही.\nमुंबई - युतीचा प्रस्ताव अजून आलेला नाही. आजपासून चर्चा सुरू होईल, अशी शक्यता आहे. शिवसेनेकडून तिघे आणि भाजपकडून तिघे अशी चर्चा होईल. शेवटचा निर्णय मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिळून घेऊ, असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले.\nआगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजप नेत्यांची आज (बुधवार) सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. युतीबाबत उद्धव ठाकरे यांनी आपणच सर्वस्वी निर्णय घेणार असल्याचे सांगितले.\nउद्धव ठाकरे म्हणाले -\nमी युतीबाबात नकारात्मक असतो, तर चर्चेला माणसे पाठवली नसती युती होण्यामध्ये अजून चर्चा बाकी आहे\nजागावाटप करण्याबाबत अजून माझ्याकडे काहीच आलेले नाही. माझा एक फॉर्म्युला आहे. शिवसेना भाजप ही सगळ्यात जास्त टिकलेली युती आहे. ही युती काही पहिल्यांदा होत नाही.\nजिल्हा परिषद युतीचे अधिकार स्थानिक पातळीवर देणार\nआज निवडणूक जाहीर होत आहे. लवकरात लवकर चर्चा झाली, तर ठीक नाहीतर कुठेतरी थांबवून एक निर्णय घ्यावा लागेल\nयुतीबाबत अजून माझ्यापर्यंत काही आलेले नाही त्यामुळे माझी तयारी सुरू आहे\nशिवसेनेबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज होते ते दूर होत आहेत. ही चांगली गोष्ट आहे\n1992/93 पासून गुजराती समाजाने पाहिलंय की कोण त्यांच्या पाठीशी आहे\nमी हिंदू आहे म्हणजे मी हिंदुत्वाच्या नावावर मते मागतोय असा होत नाही. मी हिंदू आहे हे सांगायला मला कुणाच्या परवानगीची गरज नाही\nज्या दिवशी निवडणुकीची तारीख असेल, त्या दिवशी नोटाबंदीचे 50 दिवस अधिक पुढचे दिवस अशी बेरीज झालेली असेल\nगोव्यात आमची तीन पक्षांशी चांगली युती झालेली आहे. गोव्यात युती करायची की नाही याबद्दल नाराज कोण आहे युतीचा निर्णय आम्ही घेतो\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-dattatraya-bharne-statement-101086", "date_download": "2018-11-20T12:36:40Z", "digest": "sha1:HLIWCHMWYXI4EGLA5A3NOOZGSIPVG5U2", "length": 10225, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Pune news Dattatraya bharne statement सर्वांगिण विकासासाठी जास्तीजास्त निधीची तरतूद करणार: भरणे | eSakal", "raw_content": "\nसर्वांगिण विकासासाठी जास्तीजास्त निधीची तरतूद करणार: भरणे\nरविवार, 4 मार्च 2018\nदळणवळण सुविधा चांगली असल्यास विकासाची गती वाढण्यास मोलाची मदत होते.तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी तालुक्यातील रस्त्याची कामे मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जात आहे.\nवालचंदनगर : अागामी बटेजमध्ये इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी रस्त्याच्या कामासाठी जास्तीजास्त निधीची तरतुद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली.\nवालचंदनगर (ता.इंदापूर)येथे वालचंदनगर ते सांधा चाळ रस्त्याच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील,माजी सदस्य प्रतापराव पाटील,पंचायत समिती सदस्या डॉ.शैला फडतरे,सारिका लोंढे,कळंबच्या सरपंच उज्वला फडतरे,राष्ट्रवादी युवकचे वालचंदनगर शहरचे अध्यक्ष तुषार घाडगे, एम.बी.मिसाळ, सुहास डोंबाळे, रामचंद्र कदम, मधूकर पाटील, शुभम निंबाळकर, राजेश जामदार,सागर मिसाळ,अंबादास लांडगे, पोपट मिसाळ, अतुल तेरखेडकर, बाळासाहेब दंगाणे, पिन्टू डोंबाळे, अंबादास शेळके,सुहास हिप्परकर, कालिदास राऊत,गणेश धांडोरे , विजय कांबळे, सुषमा वाघमारे, लता उबाळे,वैशाली मिसाळ उपस्थित होते.\nयावेळी आमदार भरणे यांनी सांगितले की, दळणवळण सुविधा चांगली असल्यास विकासाची गती वाढण्यास मोलाची मदत होते.तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी तालुक्यातील रस्त्याची कामे मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जात आहे. नव्याने सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये तालुक्यामध्ये रस्त्यासाठी जास्तीजास्त विकासनिधी तरतुद केली जाईल.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व पालकमंत्रयाच्या फंडातुनही निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.यावेळी भरणे व माने यांच्या हस्ते ३० लाख रुपये खर्चुन होणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/utsav-star/page/2/", "date_download": "2018-11-20T11:16:26Z", "digest": "sha1:YQN7M7HRCEB2W7H5CSE4QEHYQ5YEINT6", "length": 17854, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "उत्सव* | Saamana (सामना) | पृष्ठ 2", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nओवैसींकडून काँग्रेसचा भांडाफोड, एमआयएमला दिली होती 25 लाखाची ऑफर\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\nचीन तयार करतोय कृत्रिम सूर्य\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nशिरीष कणेकर < [email protected] > मी दुपारी गाढ झोपतो (शेवटी जन्म दुपारी 1 ते 4 झोपणाऱया पुण्याचाच नं). माझी रात्रीची झोप डिस्टर्बड् असते म्हणून तर...\n>> प्रा. संजय साळवे निसर्गाशी नाते जोडत जगणारा वनवासी. मनाने अतिशय निर्मळ. देशावर, धर्मावर आणि संस्कृतीवर अतोनात प्रेम करणारा. बरोबरीने पर्यावरणाचे रक्षण करणारा. त्याची वेदना...\nस्वाईन फ्लूची शंभर वर्षे\nडॉ. प्रदीप आवटे <[email protected]> 1918 च्या स्वाईन फ्लूच्या साथीच्या वेळी मुली दोरीवर उडय़ा मारता मारता एक गाणं म्हणायच्या – \"I had a little bird, Its name was...\nमीना आंबेरकर बिस्किट. सगळय़ांच्या चहाला सोबत करणारा स्वादिष्ट, खुसखुशीत प्रकार. बिस्किट्स घरी केली तर ती बऱयापैकी पौष्टिक होतात. आजकाल लहाणांपासून थोरांपर्यंत बिस्किटे सर्वांनाच आवडतात. चटकन भूक...\nअरण्य वाचन…चिमुकल्या पक्ष्यांचं चिमुकलं घर\nअनंत सोनवणे कर्नाटकातील रंगनथिट्टू पक्षी अभयारण्य. या प्रदेशातील पक्ष्यांची काशीच जणू... बांदीपूर आणि काबिनी जंगलाची आमची ती भेट अपेक्षेपेक्षाही खूप जास्त यशस्वी झाली होती. एक पूर्ण...\nधनेश पाटील ठाण्यातील अनेक क्रिकेटपटू त्यांच्या हाताखाली घडले आहेत. क्रिकेटचे गुरु शशिकांत नाईक. प्रतिकुलतेतही क्रिकेटची साधना स्वबळावर सुरू ठेवून ते आज अनेक विद्यार्थ्यांचे गुरुकुल ठरले...\nनमिता वारणकर मराठमोळे शिल्पकार राम सुतार. आज शिल्पकलेत जगाच्या कानाकोपऱयात त्यांचे नाव पोहोचले आहे. जगातील सर्वात उंच उभारलेला सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळाही याच हातांतून साकारला... लोहपुरुष’...\nमातीतले खेळ…पेशवाईत खेळला गेलेला खेळ\nबाळ तोरसकर बॅडमिंटनला जरी पाश्चात्य खेळ म्हणून ओळखले जात असले तरी त्याची पाळंमुळं पेशवाईच्या उत्तरार्धात सापडतात. बॅडमिंटन हा अतिशय दमदार व वेगवान खेळ आहे. बॅडमिंटन हा...\nजिवलग…परी, कुवूची आज्जी आणि आई\nअदिती सारंगधर परी... कुवू... पॉम... आणि 14 मांजरं यांची ममा, आज्जी, ताई अशा विविध भूमिका रेशम टिपणीस मनापासून पार पाडतेय... ‘‘लहानपणी जस्स घरात मी आणि भाऊ...\nमानसी इनामदार,ज्योतिषतज्ञ[email protected] समस्या...कर्ज लवकर फिटत नसेल तर... तोडगा...आपल्या कर्जाचा हप्ता शुक्रवारी देण्याचा प्रयत्न करा. कर्जभार लवकर कमी होतो. मेष ः एकमेव वारसदार वडिलोपार्जित संपत्तीचे भागीदार किंवा कदाचित एकमेव वारसदार...\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\nआजचा अग्रलेख : फडणवीस, तरच तुम्ही महाराष्ट्राचे\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nआजारपणातही ‘तो’ माझ्यावर जबरदस्ती करायचा, अभिनेत्रीचा पतीवर गंभीर आरोप\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/66-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B7-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2018-11-20T11:55:13Z", "digest": "sha1:N674OAGILYBFPQ4L3G3HRSBBFOCBQJL6", "length": 11050, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "66 हजार कोटींचा ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n66 हजार कोटींचा ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’\n66 हजार कोटींच्या प्रकल्पांची शिफारस\nपुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा हद्दीबाहेर 10 किलोमीटर परिसराचा समावेश\nपुणे – पुण्यातील सध्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा बनलेल्या वाहतूक प्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुमारे सात हजार 200 चौरस किलोमीटर लांबीच्या क्षेत्रफळाचा ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ (सीएमपी) तयार करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार हे काम एल. अॅण्ड टी. कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने पहिल्या टप्प्यातील अहवाल प्राधिकरणास सादर केला आहे. यामध्ये मेट्रो, मोनो रेल, लाइट रेल, बायपास रेल आणि बीआरटी या मोठ्या प्रकल्पांसह प्रमुख चौकांचे रुंदीकरण असा सुमारे 66 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची शिफारस प्राधिकरणाला केली आहे.\n“सर्वंकष वाहतूक आराखडा’ तयार करण्याचे काम पीएमआरडीएने “एल अॅण्ड टी’ या कंपनीला निविदा मागवून दिले होते. या कंपनीकडून त्यापैकी पहिल्या टप्प्यात दोन हजार चौरस किलोमीटरच्या परिसरातील वाहतुकीचा अभ्यास करून पीएमआरडीएला आराखडा सादर केला आहे. त्यामध्ये वरील प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. हा आराखडा तयार करताना रेल्वे प्रशासन आणि एसटी महामंडळ यांचा देखील अभिप्राय घेण्यात आला असून भविष्यातील त्यांची गरज लक्षात घेऊन, अनेक नवीन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.\nपीएमआरडीएकडून सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर या दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन हा मार्ग हडपसरपर्यंत वाढविणे, पुणे महापालिकेने हाती घेतलेला वनाज ते रामवाडी मेट्रो प्रकल्प वाघोलीपर्यंत नेणे, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्ग हडपसरपर्यंत वाढविणे याशिवाय सहा ते आठ नवीन मेट्रो मार्ग या अहवालात नव्याने सुचविण्यात आल्या आहेत. तर पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर येथील गर्दी कमी करण्यासाठी पर्याय म्हणून बायपास रेल्वेचा मार्ग नव्याने दर्शविण्यात आला आहे. या शिवाय दाटवस्तीच्या भागात मोनोरेल, काही भागात बीआरटीचे नवीन मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत.\nपुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीपासून सुमारे 10 किलोमीटरच्या परिसरातील वाहतुकीचे नियोजन यामध्ये करण्यात आले आहे.\nया दोन्ही शहरांच्या लगत सर्वाधिक लोकसंख्या वाढीच्या वेग असलेल्या भागाचा विचार प्रथम या आराखड्यात करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात अशा सुमारे 66 हजार कोटी रुपयांच्या योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.\nदोन हजार कि.मी.चा टप्पा\nपीएमआरडीएच्या हद्दीतील वाहतुकीचा आराखडा तयार करण्याचे काम एल.अॅण्ड टी. कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने पहिल्या टप्प्यात पीएमआरडीएच्या दोन हजार चौरस किलोमीटर परिसरातील वाहतुकीच्या नियोजनाचा आराखडा तयार करून सादर केला आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदहा विद्यापीठांना केंद्राचा 6 कोटी 41 लाखांचा निधी मिळणार\nNext articleपरदेशांतून होणारी प्राणी तस्करी रोखणार कशी\n40 लाख नागरिकांना “अन्नसुरक्षा’चा लाभ\nवायू प्रदूषण मोजणी यंत्रणाच कालबाह्य\nप्रशासनाच्या विसंवादात कालवाग्रस्तांची मदत रखडली\nबनावट पासप्रकरणी गुप्तहेरांची पथके\nशासकीय कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती\nविविध भूमिकांमधून पुलंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Carwar-chief-minister-Siddharamaiah/", "date_download": "2018-11-20T11:29:30Z", "digest": "sha1:AIWM6BJPTBPIFABMU566MO2TNMEZJ2AY", "length": 3713, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोदी येवोत, वा शहा; सलोख्याला बाधा नको | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मोदी येवोत, वा शहा; सलोख्याला बाधा नको\nमोदी येवोत, वा शहा; सलोख्याला बाधा नको\nराज्यात पंतप्रधान मोदी असोत किंवा अध्यक्ष अमित शहा आले तरी राज्यातील जातीय सलोख्याला बाधा न आणण्याची कृती त्यांच्याकडून होऊ नये, एवढीच आपली अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली.\nकारवार जिल्ह्यातील विविध विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. तत्पूर्वी, भटकळमध्ये हेलिपॅडवर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. मंदिरांमधून पुजारी नेमण्याचा सरकारचा विचार नसल्याचे ते म्हणाले.\nडोळ्यात तिखट फेकून लुटले तब्बल 24 लाख\nमोदी येवोत, वा शहा; सलोख्याला बाधा नको\nशहरातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध विशेष बैठक\nकारवार जिल्ह्यातील गावांत समुद्राचे पाणी\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/What-happened-to-the-helicopter-companies-assurance/", "date_download": "2018-11-20T11:40:53Z", "digest": "sha1:LRDK7OHILWMEOFJPPAGQVXBM6X2MS3FY", "length": 6577, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हेलिकॉप्टर कंपनीच्या आश्‍वासनाचे काय झाले? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › हेलिकॉप्टर कंपनीच्या आश्‍वासनाचे काय झाले\nहेलिकॉप्टर कंपनीच्या आश्‍वासनाचे काय झाले\nपर्ये मतदारसंघातील होंडा औद्योगिक वसाहतीतील ‘गाल’ (गोवा ऑटो एक्सेसरीज लिमिटेड) कंपनी बंद करून त्याठिकाणी हेलिकॉप्टरचे सुटे भाग तयार करणारी नवीन कंपनी सुरू करण्याचे आश्‍वासन सरकारने दिले होते. परंतु, याला तीन वर्षे उलटून गेली तरी अद्याप त्याठिकाणी दुसरी कंपनी आणण्यासाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे सत्तरीतील बेरोजगार युवकांनी संताप व्यक्त करून नव्या कंपनीचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला आहे.\nयाठिकाणी सुमारे तीन दशके सुरू असलेल्या ‘गाल’चा प्रकल्प तोट्यात चालतो हे कारण पुढे करून सरकारने 2014 साली या कंपनीत काम करणार्‍या शेकडो कामगारांना घरी पाठवून सदर प्रकल्प बंद केला होता. त्यामुळे या भागातील बरेच कामगार बेरोजगार झाले होते. विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे केंद्रिय संरक्षणमंत्री बनल्यानंतर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या कार्यकाळात याठिकाणी हेलिकॉप्टरचे सुटे भाग बनवण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते याचे उद्द्याटनही करण्यात आले होते. यावेळी सदर प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करून सत्तरी तालुक्यातील बेरोजगार युवकांना कंपनीत काम मिळणार असल्याची घोषणा माजी संरक्षण मंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली होती.\nयावेळी सरकारच्या या पुढाकाराचे स्वागत करून सत्तरी तालुक्यातील बेरोजगार युवकांनी आनंद व्यक्त केला होता. पंरतु, सदर प्रकल्पाचे उद्द्याटन करून दोन वर्षे उलटली तरी अद्याप याठिकाणी नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत. यामुळे या भागातील बेरोजगार युवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खाणबंदी लागू झाली आहे. खाण बंदीचा फटका पिसूर्ले व होंडा पंचायत क्षेत्राला बसला असला असून या भागात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. त्यामूळे सरकारने सदर कंपनीचा प्रकल्प लवकर सुरू केल्यास या भागातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळतील.\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Shiv-Sena-Sanjay-Raut-Reaction-After-Amit-Shah-And-Uddhav-Thackeray-Meeting/", "date_download": "2018-11-20T12:09:06Z", "digest": "sha1:W35INQ5FZIY5R6ZP6B57TIIG4DMJV5EB", "length": 5522, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 'रात गयी बात गयी'; शिवसेना स्‍वतंत्रच लढणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'रात गयी बात गयी'; शिवसेना स्‍वतंत्रच लढणार\n'रात गयी बात गयी'; शिवसेना स्‍वतंत्रच लढणार\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nभाजप अध्यक्ष अमित शहा यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. झाले गेले विसरून शिवसेना आणि भाजप पुन्‍हा लोकसभा एकत्र लढण्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब झाले. परंतु, या युतीच्या पुनर्बांधणीचा पुरता आनंद भाजप नेत्यांनी साजरा करण्याच्या आतच शिवसेनेने घुमजाव केले आहे. शहांनी मनधरणी करण्याचा प्रयत्‍न केला असला तरी शिवसेना स्‍वतंत्र लढण्यावर ठाम असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे रात गयी बात गयी अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.\n►'जातीय तेढ वाढविण्यासाठी काँग्रेसने एजन्सी नेमली'\nशिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीच्या पार्श्‍वभूमीवर संजय राऊत यांनी गुरुवारी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. राऊत म्‍हणाले की, शिवसेनेच्या कार्यकारिणीने अगोदरच स्‍वतंत्र निवडणूक लढविणार असल्याचे सर्वसहमतीने जाहीर केले आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुका आम्‍ही स्‍वतंत्रपणेच लढणार आहोत. उद्धव ठाकरे आणि शहा यांच्यात दोन तास विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यांच्यासोबत पुन्हा भेट देखील ठरली आहे. परंतु यामुळे शिवसेना आपला निर्णय बदलणार नाही. अजूनही आम्‍ही स्‍वतंत्र लढण्यावर ठाम आहोत, असे राऊत म्‍हणाले.\nसंजय राऊत यांची युतीबाबतची भूमिका विरोधाचीच राहिली आहे. त्यामुळे अमित शहा यांच्या मातोश्री भेटीवेळी त्या ठिकाणी राऊत उपस्‍थित नव्‍हते. त्यातच आजच्या विधानाने पुन्‍हा एकदा युतीबाबत उत्‍सुकता निर्माण झाली आहे.\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/898-bollywood", "date_download": "2018-11-20T11:28:54Z", "digest": "sha1:GHNTCLV5Z3YJ76Y4LMZPHDK2MBIHIF4H", "length": 4367, "nlines": 112, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "bollywood - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'बागी 2' मध्ये, माधुरीच्या 'एक दो तीन' वर थिरकणार जॅकलीन फर्नांडिस\n'या' अभिनेत्रीला डेंग्यूची लागण\n'हाऊसफुल 4'मधून नाना गुल, नानाऐवजी लागणार 'या' अभिनेत्याची वर्णी\n‘रावण’ फेम अभिनेते नरेंद्र झा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\n#FITNESSCHALLENGE मध्ये युग देवगण या नावाची भर\n#MeToo आपल्या भावाविरोधात उभी राहिली 'ही' बॉलिवूड दिग्दर्शिका\nअरमान कोहली विरोधात गुन्हा दाखल, गर्लफ्रेंडला केली मारहाण...\nतर या सिनेमात दिसली असती करीना कपूर, पाहा फोटो\nनाना- तनुश्री वाद: गृहराज्यमंत्री केसरकरांचा नाना पाटेकरच्या पाठीशी\nपुन्हा 'दिलबर'वर थिरकली सुष्मिता सेन\nफोटो - लॅक्मे फॅशन वीकमध्ये जान्हवीचा जलवा\nबहुचर्चित 'संजू'चा ट्रेलर प्रदर्शित\nबॉलिवूड अभिनेता इरफान खानला, न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर\nबॉलिवूड अभिनेता नवाझुद्दिन सिद्दीकीच्या वकिलाला अटक\nबॉलिवूडमध्ये, लवकरचं प्रिया वारियरची एन्ट्री\nभारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचा 90वा वाढदिवस...\nरणवीर - दीपिका लवकरचं विवाहबंधनात अडकणारं...\nरणवीर-दीपिका लवकरचं बोहल्यावर चढणार...\nलवकरचं लग्नाच्या बेडीत अडकणार रणवीर-दीपिका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/national-tipu-sultan-cong-vs-bjp/", "date_download": "2018-11-20T11:27:10Z", "digest": "sha1:C762ZRLOPLB5N4CVTVTKU6BAGMQKTRE2", "length": 8473, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्नाटकात टीपू सुलतान जयंतीवरुन राजकारण पेटले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकर्नाटकात टीपू सुलतान जयंतीवरुन राजकारण पेटले\nबंगळुरू – म्हैसूरचे शासक टीपू सुलतान यांच्या जयंतीवरून कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटण्यास सुरूवात झाली आहे. एकीकडे कर्नाटकातील सत्ताधारी कॉग्रेसकडून टीपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याची तयारी सुरू आहे. तर, दुसरीकडे भाजपने याला तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कोणीही विरोध केला तरी टीपू सुलतान यांची जयंती नियोजित दिवशी साजरी केली जाईल, असे कर्नाटक सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nटीपू सुलतान यांच्या जयंतीला विरोध दर्शवित भाजप आणि श्री राम सेनेच्या समर्थक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे म्हणाले, टीपू सुलतान हे हिंदू विरोधी होते. मग त्यांची जयंती साजरी करण्याची गरज काय आहे. टीपू सुलतान यांचे शासक अत्याचारी होते असेही भाजपने म्हटले आहे.\nदरम्यान, गतवर्षीही कॉंग्रेस सरकारने जयंती साजरी केली होती. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. शिवाय लोकांच्या हितासाठी राज्य सरकारने टीपू सुलतानची जयंती साजरी करु नये. फक्त मुस्लीम समुदायला खुश करण्यासाठी ही जयंती साजरी केली जात असल्याचा आरोप भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी केला आहे.\nभाजपचा तीव्र विरोध पाहता गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य प्रकारे कायदा आणि सुव्यावस्था हाताळण्याचे आदेश दिले. तर कोणी या कार्यक्रमात बाधा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकेविन अँडरसन टाटा ओपनमध्ये सहभागी होणार\nNext articleसीएनएनच्या पत्रकारांशी अध्यक्ष ट्रम्प यांचा जाहीर वाद\nलोकसभा निवडणूक लढवणार नाही – सुषमा स्वराज\n#व्हिडीओ : प्रचारावेळी भाजप उमेदवाराला घातला चप्पलेचा हार\nकाँग्रेसने मला २५ लाखांची ऑफर दिली होती – असदुद्दीन ओवेसी\nशबरीमला मंदिरात प्रवेशासाठी केरळमध्ये मोठे आंदोलन\nझाकीया जाफरींच्या याचिकेवरील सुनावणी 26 नोव्हेंबर पर्यंत तहकुब\nदिल्लीत लॉंड्रीला लागलेल्या आगीत चार जणांचा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.narayangad.com/?page_id=671", "date_download": "2018-11-20T11:43:37Z", "digest": "sha1:ZL2UWIX36TJ3YYMCCSBB6YOHTJ4HY3E6", "length": 9961, "nlines": 154, "source_domain": "www.narayangad.com", "title": "नारळी सप्ताह", "raw_content": "\nवै. श्री महंत नारायण महाराज\nवै. श्री महंत महादेव महाराज (पहिले)\nवै. श्री महंत दादासाहेब महाराज\nवै. श्री महंत गोविंद महाराज\nवै. श्री महंत नरसू महाराज\nवै. श्री महंत महादेव महाराज (दुसरे)\nवै. श्री महंत माणिक महाराज\nवै. महंत श्री महादेव महाराज (तिसरे)\nश्री महंत शिवाजी महाराज\nवै. श्री महंत नारायण महाराज\nवै. श्री महंत महादेव महाराज (पहिले)\nवै. श्री महंत दादासाहेब महाराज\nवै. श्री महंत गोविंद महाराज\nवै. श्री महंत नरसू महाराज\nवै. श्री महंत महादेव महाराज (दुसरे)\nवै. श्री महंत माणिक महाराज\nवै. महंत श्री महादेव महाराज (तिसरे)\nश्री महंत शिवाजी महाराज\nनाम (नारळी) सप्ताह :-\nनाम (नारळी ) सप्ताह हा प्रत्येक गावामार्फत केला जातो. धर्मविधीला व्यक्तिगत न ठेवता सामुदाईक करण्याचा हा एक व्यापक प्रयास होय. या नामसप्ताहाचा खर्च वर्गणी करून करण्यात येतो. हा नामसप्ताह स्वीकारणे याला नारळ घेणे असे म्हणतात. नारळ घेण्याची प्रत्येक गावाला ओढ असते. पुढील ५ ते १० वर्षाच्या नारळाचे वाटप करण्यात येते आणि त्याच्या तयारी साठी गावात नियोजन होते.\nएखाद्या गावाने नारळ घेतला कि पुन्हा सप्ताह होई पर्यंत त्या गावात मांस भक्षण, दारूबंदी,जुगार यास मज्जाव करण्यात येतो आणि हा नियम तोडनाऱ्यास काही तरी वाईट अनुभव आलेल्याचे ते मंडळी स्वतः सांगतात. नारळ घेतलेल्या गावच्या लोकात उत्साह संचारतो. सारा गाव आळस,अभिमान, मान-अपमान विसरून सप्ताहाच्या तयारीला लागतो आणि हे सर्व स्वयंशिस्तीने घडून येते.गावात सप्ताह दरम्यान अनेक कार्यक्रमाची मेजवानी असते जसे, पहाटे काकड आरती ,प्रवचने,कीर्तने,भगवतगीता पारायण,अभंगे, हरिपाठ, रात्री कीर्तन-भजन असा सात दिवसांचा कार्यक्रम ठरलेला असतो. शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होऊन मग सांगता होत असते. सात दिवसांमध्ये प्रख्यात कीर्तनकारांचा कीर्तनाचा कार्यक्रम विशेष असतो. काल्याचे कीर्तन अगदी विशेष असते या मध्ये श्री कृष्णाच्या बाल लीलाचे वर्णन आणि दहीहंडीचा कार्यक्रम असतो . या कीर्तनात सर्वच जणांना जणू बालगोपाल झाल्याचा भास होतो.काही वेळ ईश्वरमय होऊन जनसागर त्या कीर्तनात रममाण होतो आणि याच दिवशी प्रसाद वाटण्यात येत असतो. भाविक भक्त मोठ्या संख्याने सहभागी होत असतात. लोक सागराचे रूप या नारळी सप्ताहात पहावयास मिळते.\nपरम पुज्य महंत वै. महादेव महाराजांनी २०२२ पर्यंत खालील गावकरी मंडळाला नारळ दिलेले आहेत.\nश्री क्षेत्र संस्थान नारायणगड\nसध्या आपल्या भारत भूमीवर जी जी प्राचीन तिर्थ क्षेत्र आहेत, त्या त्या प्रत्येक तीर्थक्षेत्रास काही न काही विशेष इतिहास आहे. तो फक्त इतिहासच नाही तर त्यात विशेष अशी शक्ती असते. म्हणूनच आज ती आपले श्रद्धास्थान बनलेली आहेत. त्याला अनुसरून '' श्री क्षेत्र…\nश्री क्षेत्र नारायणगड संस्थान बीड\nAll rights reserved By | श्री क्षेत्र संस्थान नारायणगड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/pravin-togdiya-is-taking-press-conferance-at-evening-284263.html", "date_download": "2018-11-20T12:24:57Z", "digest": "sha1:GE5YMIGK6EBGVIHJGD64YAMRBAYQZ6W5", "length": 4832, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - संघाच्या प्रतिनिधी सभेचा आज शेवटचा दिवस, संध्याकाळी तोगडिया करणार गौप्यस्फोट–News18 Lokmat", "raw_content": "\nसंघाच्या प्रतिनिधी सभेचा आज शेवटचा दिवस, संध्याकाळी तोगडिया करणार गौप्यस्फोट\nतोगडिया आणि अमित शहांमधले वाद जगजाहीर आहेत. त्यामुळे पत्रकार परिषदेत ते कुणावर आणि काय आरोप करतात, ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.\n11 मार्च : नागपूरमध्ये संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची आजचा शेवटचा दिवस आहे. सरकार्यवाह भैयाजी जोशी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. तर विहिंपचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया संध्याकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. तोगडिया आणि अमित शहांमधले वाद जगजाहीर आहेत. त्यामुळे पत्रकार परिषदेत ते कुणावर आणि काय आरोप करतात, ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.गेल्या तीन दिवसांपासून १५०० प्रतिनिधी रेशिमबागेतील हेडगेवार स्मारक समितीच्या परिसरात निवासी आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जाणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा , विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया उपस्थित आहेत.भाजप आणि विश्व हिंदू परिषद या दोन्ही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या संघटना आहे. दोन्ही संघटनांची मातृशाखा म्हणून संघ मार्गदर्शकाच्या भूमिकेत असते. पण गेल्या काही दिवसांत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, यांच्यात फारसे चांगले संबंध नसल्याचं दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी 'माझ्या जीवाला धोका आहे' असं म्हणत प्रवीण तोगडिया यांचा रोष कुणावर होता, हे अवघ्या देशाला माहीत आहे.\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/ats/all/page-2/", "date_download": "2018-11-20T11:24:02Z", "digest": "sha1:UT7Q4HJFZB5I6IICQGIXEGD4V76PGQED", "length": 10747, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ats- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nVIDEO साराला करायचंय याच्याशी लग्न; पण वडील सैफअली खान काय म्हणतात बघा\nकॉफी विथ करण सिझन-6 मध्ये बाप बेटी सैफ अली खान आणि सारा अली खानने हजेरी लावली होती. यावर साराला कोण आवडत याबाबत सैफने दिलं आश्चर्यकारक उत्तर...\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nकंगना घेणार पुन्हा एकदा पंगा, कलाकारांमध्ये सुरू होतेय युद्ध\nसंसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांचे निधन\nBig Boss 12 : प्रिती झिंटाच्या परीक्षेत सलमान खान नापास\nDeepVeer : इटलीतला लग्नाच्या ठिकाणाचा पहिला Photo व्हायरल\nआमिर खानच्या लेकीला आवडला 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' कारण...\nअक्षयकुमारच्या पावलावर पाऊल टाकून लेक सज्ज, सोशल मीडियावर व्हिडिओ केला शेअर\nVideo : संजय दत्तच्या मुलाचा प्रश्न ऐकलात तर तुम्ही नक्कीच इमोशनल व्हाल\nअमेरिका गोळीबाराच्या घटनेनं हादरली, १३ जणांचा मृत्यू\nVIDEO: पुण्याच्या भवानी पेठेत कारखान्याला लागली भीषण आग\nशेअर बाजारात दिवाळी जोरात, तासाभरात कमावले १.१८ लाख कोटी रुपये\nचीनला गेलेल्या इमरान खानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, लोकांनी घेतला क्लास\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/marathi-film/news/", "date_download": "2018-11-20T11:23:29Z", "digest": "sha1:E6KBQEDCUB3HOYM5BI2H7E7GJOYZINGZ", "length": 10610, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Marathi Film- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\n'भाईं'च्या भूमिकेत दिसणार दोन अभिनेते\nवायाकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'भाई – व्यक्ती की वल्ली' या चित्रपटाचा टीझर काल प्रेक्षकांच्या भेटीस आला. ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.\nपाच वर्षांनी मधुरा वेलणकरनं घेतलाय 'एक निर्णय'\nमाधुरी दीक्षित, प्रियांकानंतर आता बाॅलिवूडचा 'बाबा' घेऊन येतोय मराठी सिनेमा\nबाॅलिवूड ते मराठी सिनेमा, कसा झाला पद्मिनी कोल्हापुरेंचा 'प्रवास' \nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार\nसुरांचा जादूगार रेहमान मराठी सिनेमाला संगीत द्यायला सज्ज\nकेके मेनन आणि राजेश्वरी सचदेव झळकणार मराठी चित्रपटात\nसंगीतकार सलीम-सुलेमान यांचा मराठीत 'प्रवास'\nआता रामदास आठवलेंचाही मुलगा चंदेरी दुनियेत\n'स्त्री'चा दिग्दर्शक करतोय मराठी सिनेमाचा रिमेक\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nVIDEO : 'अगडबम'ची नाजुका म्हणतेय 'अटक मटक'\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/3769", "date_download": "2018-11-20T11:56:45Z", "digest": "sha1:BE4OYX4FQHZ6CZTRJ6GQ3VHE3S2PXIYM", "length": 28012, "nlines": 249, "source_domain": "aisiakshare.com", "title": " थोडे विज्ञान थोडी गंमत...! (मुळ पुस्तकाचा धाग्याशी संबंध नाही) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nथोडे विज्ञान थोडी गंमत... (मुळ पुस्तकाचा धाग्याशी संबंध नाही)\nखरे तर जो टास्क आत्ता परफॉर्म करायचा आहे तो कलेचा प्रांत आहे पण याला थोडे विज्ञान म्हणूया का तर कोणतीही गोष्ट समग्र परिपुर्णतेच्या जवळ आली की ती कला उरत नाही तर शास्त्र बनते विज्ञान ठरते. हा कौल फारच सोपा आहे या आधी घेतला गेला नसल्यामुळे बहुदा मजेशीर आणी रोचकही ठरेल. ही फक्त निव्वळ गंंमत आहे इतर काही कुणाला वाटल्यास तो तसे वाटणार्‍याचा दोष समजावा...\nतर मित्रहो मी एक धागा बराच वेळ बघत होतो त्यात मला सर्वस्वी अपरिचीत असलेल्या व्यक्तीच्या प्रतिसादाला असलेल्या श्रेणीमधे १ मिणीटाच्या आत दोन वेळा बदल घडलेला(पेज रिफ्रेश नंतर) लक्षात आले. तर मित्रहो तो धागा कोणता, प्रतिसाद कोणता, प्रतिसादक कोण, हा बदल पॉजिटीव होता की निगेटीव याबाबत मी माहिती जाहीर करणार नाही. एक गोष्ट मात्र जाहीर आहे त्यावेळी जे सदस्य उपस्थीत दिसले त्यापैकी कोणी तरी(एक अथवा जास्त) श्रेणीबदलाच्या श्रेयाचे श्रेय लाटण्यास पात्र (राइट्फुल्ल) आहे.\nयाबाबत आपला सिक्स्थ सेन्स काय सांगतो हे आपण मतदान करुन व्यक्त होउ शकता.. चला तर मित्रांनो लोकशाही मार्गाने काय निश्कर्श निघतात याची प्रचिती घेउया. मोठ्या संखेने सामील व्हा व वैयक्तीक आकस(असल्यास) टाळुन मतदान करा ही बिनंती... लक्षात घ्या आपले मत पवित्र, अमुल्य आणी जागृत लोकशाहीचे प्रतिक आहे ते वाया घालवु नका.\nआपले पर्याय विचारपुर्व वापरा ही नम्र विनंती.\nमी काही दिवसांपूर्वी एक\nमी काही दिवसांपूर्वी एक चित्रपट पहायला गेलो होतो. तिथे अचानक प्रोजेक्टर बंद पडून तीन सेकंद अंधार झाला. त्या तीन सेकंदात कोणीतरी पडद्यावर चार वेळा मोबाईल टॉर्च मारला.\nमी कोणत्या गावातल्या कोणत्या थेटरात, कोणत्या भाषेतल्या सिनेमाचा कोणता शो, कोणत्या दिवशी किती वाजता बघायला गेलो होतो हे मी जाहीर करणार नाही. पण एक नक्की की थेटरत त्यावेळी बसलेल्या बारा लोकांपैकी कोणीतरी एकाने अथवा दोघांनी अथवा तिघांनी अथवा चारांनी टॉर्च मारला आणि ते या टॉर्चरचे मानकरी आहेत.\nआता लोकशाही पद्धतीने खालीलपैकी बाराजणांपैकी कोणी टॉर्च मारला असेल ते सांगा पाहू.\nयाचा अंदाज वर्तवायला मी खालील\nयाचा अंदाज वर्तवायला मी खालील पद्धत वापरतो.\nसमजा माझ्या कुठल्याश्या प्रतिसादाला नुकतीच श्रेणी मिळाली- श्रेणी देऊन एका मिनिटापेक्षा कमी कालावधी लोटला. तर तेव्हा उपस्थित सदस्यांपैकी जे नाव वरच्या बाजूस दिसेल त्याने श्रेणी दिलेली असण्याची शक्यता जास्त असे वाटते.\nअंदाजपंचे धागोदरसे म्हटले तरी तितकेसे चूक नसावेसे वाटते. जाणकारांनी प्रकाश पाडावा.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nतसं असेल तर घोराकाकांचा हा\nतसं असेल तर घोराकाकांचा हा प्रश्न / कौल रोचक आहे.\nनाव वर आणण्यास कोणती कृती कारणीभूत असते\nरिफ्रेश करणे, श्रेणी देणे, प्रतिसाद देणे \nइनफॅक्ट प्रतिसादाने पूर्ण पान रिफ्रेश होतं, पण श्रेणीने बहुधा पेजचा फक्त थोडा भाग अपडेट होतो (अजाक्स की काय ते हेच काय म्हणे\nप्रतिसादाला मिळालेली श्रेणी ही वर असलेल्या सदस्याकडून अपेक्षित असल्याप्रमाणेच असते असे बहुसंख्य वेळेस आढळून आलेले आहे.\nबहुधा उपरोल्लेखितांपैकी कुठलीही अ‍ॅक्टिव्हिटी करणे हे नाव वर आणण्यास कारणीभूत असावे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nअरे बाबा मी प्रत्येक पाव\nअरे बाबा मी प्रत्येक पाव सेकंदाला रिफ्रेश करत असल्याने वर टॉपमोस्टच असते पण मी कधीच श्रेणी बदलत नाही. कारण ती तशी बदलता येते ही माहीती मला नवी आहे\nउमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला\nकोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला\nअसाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...\nजे ब्बात बॅटमॅन भाउ.\nतर तेव्हा उपस्थित सदस्यांपैकी जे नाव वरच्या बाजूस दिसेल त्याने श्रेणी दिलेली असण्याची शक्यता जास्त असे वाटते.\n१. प्रत्येकाला सारखीच यादी उजवीकडे दिसत नाही.\n२. शुचिकाकूंनी म्हणल्याप्रमाणे पेज रिफ्रेश करण्यापासून कोणत्याही क्रियेने यादी अपडेट होते.\n३. यादी उपडेट व्हायचा रेट (काहीतरी असणार, एक्सेप्ट न्यु लॉग इन इंट्रीज, तो इन्स्टंट असेल) आणि लोकांचे पेज रिफ्रेश(मॅन्युअली) व्हायचा रेट, आणि तुम्ही पेज रिफ्रेश करायचा रेट याचा तसा थेट संबंध नाही.\nतेव्हा, हे अनुमान चुकीचे आहे.\nओक्के. प्रयोग करून पाहिला\nप्रयोग करून पाहिला तेव्हा ते टॉपमोस्टवाले नेहमीच खरे नाही असे दिसून आले. पण अमाँग टॉप फ्यू ते असतेच.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nपण अमाँग टॉप फ्यू ते असतेच. >\nपण अमाँग टॉप फ्यू ते असतेच. > +१.\nरोचक धागा. मोड्युल डायरेक्ट युजरनेमच दाखवत असेल तर भारीय.\nआत्त्ताच मी मी छोटा कार्यक्रम\nआत्त्ताच मी छोटा कार्यक्रम तयार केला आहे तो प्रत्येक क्लिक डिटेक्ट करतो. ज्या मुळे आपण श्रेणीदान नेमके कोणी केले याचा अचुक पत्ता लावु शकतो. However I have no intention of using it on this website.\nरिफ्रेश, प्रतिसाद, खरड, श्रेणी या चार लेबलांत फरक कसे करणार\nओह गॉटिट. दोन क्लिकांदरम्यान श्रेणी बदलली की झाले. बाकी आयपी त्रेस करणार का\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nअरे डायरेक्ट युजरनेमच ट्रेस होणार. आत्ताच द्रुपल टेस्ट घेतली लोअकल मचिनवर मोडुल परफेक्ट पळतय नंथिंग स्पेशल फार सोपं प्रकरण आहे.\nवा वा वा. एकच नंबर.\nवा वा वा. एकच नंबर.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nचला, एकदाचा \"अन्याय\" दूर\nचला, एकदाचा \"अन्याय\" दूर होणार तर...\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\n जर ते इथे वापरणारच नाही तर \nआणी विनापरवानगी हे करणे मला सायबर कायद्याने सकृत दर्शनी दोषी सिध्द करु शकत नसले तरी माझ्या प्रोफेशनल एथिक्सच्या विरोधात (पोटापान्याचा प्रश्न हाय) असल्याने ते तसेही स्वतः होउन करणार नाही. पण संस्थळ मालक परवानगी देत असतील तर आज अत्ता ताबडतोप याच धाग्यावर प्रात्यक्षीक अवश्य दाखवले जाइल.\nआणी विनापरवानगी हे करणे मला\nआणी विनापरवानगी हे करणे मला सायबर कायद्याने सकृत दर्शनी दोषी सिध्द करु शकत नसले तरी माझ्या प्रोफेशनल एथिक्सच्या विरोधात (पोटापान्याचा प्रश्न हाय) असल्याने ते तसेही स्वतः होउन करणार नाही. पण संस्थळ मालक परवानगी देत असतील तर आज अत्ता ताबडतोप याच धाग्यावर प्रात्यक्षीक अवश्य दाखवले जाइल.\nअरे यात भडकाऊ काय आहे\nआता भडकाऊ कोणी दिली ते शोधाच बरे घोरासर.\nकोण श्रेणी देतंय हे कळाल्याने\nकोण श्रेणी देतंय हे कळाल्याने काय होणार फार फार तर 'हे अनाम श्रेणीदात्यांनो, *****' ऐवजी 'हे क्षयझ, *****' इतकाच बदल होईल.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nतंतोतंत. माझं नाव गुप्त\nतंतोतंत. माझं नाव गुप्त राहण्या-न राहण्यानं मला फार काही फरक पडत नाही.\nतुन्द हैं शोले, सुर्ख है आहन\n ड्संट मॅटर वॉत.. इट इज इन्फोर्मेटीव. प्रतिक्रीयेसाठी मनःपुर्वक धन्यवाद ताइ.\nखी खी खी, अगदी अगदी\nखी खी खी, अगदी अगदी\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n१ मिणीटाच्या आत दोन वेळा बदल\n१ मिणीटाच्या आत दोन वेळा बदल घडलेला\nदोन वेळेला बदल घडवू शकणारी व्यक्ती संपादक तरी असू शकते, किंवा यात दोन वेगवेगळ्या शक्तींचा हात आहे...\nअजूनपरेंत आरेसेस अर्थात रेशिडेंट सूडोसेकुलर शक्तींचा हात असल्याची शक्यता कशी बरे वर्तवली नाही कुणी\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\n@घोस्ट रायडर - माझ्या\n@घोस्ट रायडर - माझ्या प्रतिसादांना सुद्धा, मी सबमिट केल्या केल्या \"अवांतर\" किंवा \"निर्र्थक\" अशी श्रेणी दिली जाते. त्याबद्दल पण तुम्ही प्लीज थोडा अभ्यास करा.\nजे सतत श्रेणीविरूद्ध रडतात त्यांच्या (त्या रडणार्‍या) प्रतिसादास सतत निरर्थक श्रेणी देण्याचे मी ठरवले आहे. काय करायचे आहे करून घ्या.\nउमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला\nकोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला\nअसाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...\nयातुन काही निष्पन्न होणार नाही.\nकारण सावरणार्‍याची चड्डी खेचायला मजा येते...\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : ब्रिटिशांविरोधात बंड पुकारणारा म्हैसूरसम्राट टिपू सुलतान (१७५०), अंतराळशास्त्रज्ञ एडविन हबल (१८८९), सिनेदिग्दर्शक हेन्री-जॉर्ज क्लूझो (१९०७), सिनेदिग्दर्शक कॉन इचिकावा (१९१५), नोबेलविजेती लेखिका नादीन गॉर्डिमर (१९२३), गणितज्ज्ञ बन्वा मँडेलब्रॉट (१९२४)\nमृत्युदिवस : लेखक लिओ टॉलस्टॉय (१९१०), लेखक व समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे (१९७३), चित्रकार जॉर्जिओ द किरिको (१९७८), कवी फैझ अहमद फैझ (१९८४), गायिका हिराबाई बडोदेकर (१९८९)\nआंतरराष्ट्रीय प्रवाही लिंगअस्मितास्मृती दिन\n१९०२ : द. आफ्रिकेतल्या भारतीयांच्या हक्कासाठीच्या लढ्यात भाग घेण्यासाठी महात्मा गांधी पुन्हा एकदा द. आफ्रिकेला गेले.\n१९४७ : नाझींविरुद्ध 'न्युरेंबर्ग खटले' सुरू झाले.\n१९५५ : पॉली उम्रीगर ह्यांचे न्यू झीलंडविरुद्धच्या कसोटीत द्विशतक; क्रिकेटमध्ये पहिले भारतीय द्विशतक.\n१९५९ : संयुक्त राष्ट्रांतर्फे बालहक्क जाहीरनामा संमत. यामुळे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय बालक दिन' म्हणून पाळला जातो.\n१९६२ : अमेरिकेने क्यूबावरची नाकेबंदी उठवली. 'क्यूबन मिसाइल क्रायसिस'ची अधिकृत अखेर.\n१९७४ : अमेरिकेतील बडी कंपनी 'ए टी अँड टी' विरुद्ध सरकारतर्फे 'अ‍ॅन्टीट्रस्ट' तक्रार दाखल. खटल्याअखेर कंपनीचे विभाजन झाले.\n१९७५ : स्पेनचा हुकुमशहा जनरल फ्रँको मृत.\n१९८५ : मायक्रोसॉफ्ट विंडोज १.० उपलब्ध.\n१९९८ : रिटा हेस्टर या कृष्णवर्णीय प्रवाही लिंगअस्मितेच्या (ट्रान्सजेंडर) व्यक्तीची हत्या; हा दिवस आता 'आंतरराष्ट्रीय प्रवाही लिंगअस्मितास्मृती दिन' म्हणून पाळला जातो.\n२००९ : सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०,००० धावा काढणारा पहिला क्रिकेटपटू ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 9 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-agrowon-news-marathi-rain-stopped-state-maharashtra-10708", "date_download": "2018-11-20T12:19:28Z", "digest": "sha1:NQGM4GAOZ3WWGX4HCWMRARBYXZ44XW4V", "length": 15027, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture agrowon news in Marathi, rain stopped in state, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरविवारपर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस\nरविवारपर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस\nगुरुवार, 26 जुलै 2018\nपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजरी लावली असली, तरी राज्याच्या बहुतांशी भागात दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. बुधवारी सकाळपासून राज्यात ढगाळ हवामान असून, ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे, तर रविवारपर्यंत (ता. २९) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजरी लावली असली, तरी राज्याच्या बहुतांशी भागात दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. बुधवारी सकाळपासून राज्यात ढगाळ हवामान असून, ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे, तर रविवारपर्यंत (ता. २९) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nमध्य प्रदेशात असलेले कमी दाब क्षेत्र उत्तर प्रदेशकडे सरकले आहे, तर मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून कमी दाबाच्या केंद्रातून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्रामध्ये हवेचे पूर्व-पश्‍चिम जोडक्षेत्र आहे. बंगालच्या उपसागरात रविवारपर्यंत (ता. २९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. रविवारपर्यंत कोकणात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे.\nबुधवारी (ता.२५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये- स्त्रोत कृषी विभाग) :\nकोकण : शिरगाव ४३, मंडणगड ४२, म्हाप्रल ३९, देव्हरे ४५, तुलसानी ३१, पाचल ७६, सातवली ४२, अंबोली ४५.\nमध्य महाराष्ट्र : नाणशी ३१, बोराडी ३०, तळोदा ३२, सोमवल ४५, रोशणमाळ ३८, अक्कलकुवा ४६, खापर ३९, मोरांबा ३९, दाब ७७, मोलगी ७४, वडफळी ५४, शेंडी ६९, मुठे ३२, भोलावडे ६८, काले ३०, लोणावळा ५८, आपटाळे ३८, महाबळेश्‍वर ३७, तापोळा ५३, लामज ८२, बाजार ३१, करंजफेन ४५, आंबा ५६, राधानगरी ६५, साळवण ३८, गवसे ३६.\nविदर्भ : चिखलदरा २८, सेमडोह ३६, जरावंडी ३३.\nकोकण महाराष्ट्र हवामान मध्य प्रदेश गंगा नगर कृषी विभाग विदर्भ\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-20T11:07:23Z", "digest": "sha1:ZRXVQCTSIBC23KKEDF5G6BN2KHH2GX7J", "length": 8984, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सावधान! उघड्यावर लघुशंका करणे पडेल महागात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n उघड्यावर लघुशंका करणे पडेल महागात\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सर्वत्र मोठ्या प्रमाणात स्वच्छतागृहांची निर्मिती केली जात आहे. मात्र, तरिही अनेकजण उघड्यावर लघुशंका करत असल्याचे दिसते. मात्र, आता उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांची खैर नाही. कारण आपले शहर सुंदर आणि स्वच्छ बनवण्यासाठी अलाहाबाद महानगरपालिकेने एक नवी शक्कल लढवली आहे. मनपाने उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी ‘अँटी सू-सू’ टीम्स बनवल्या आहेत. या टीम्स शहरातील विविध परिसरात साध्या गणवेशात फिरणार असून उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत.\nअँटी सू-सू टीम उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांचे फोटो क्लिक करणार आहेत. त्यानंतर हे फोटोज सोशल मीडियात आणि शहरातील चौका-चौकात चिटकवणार आहेत. यामुळे उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना लाज वाटेल आणि पुन्हा असं करणार नाहीत असा यामागचा उद्देश आहे. अशाच प्रकारे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.\nअलाहाबाद मनपाने शहार स्वच्छ करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. मनपा क्षेत्र पाच झोनमध्ये विभागलं असून यामध्ये पाच झोनल अधिकारी आणि १५ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.उघड्यावर लघुशंका करताना पकडल्यास दंड भरावा लागणार आहे. लघुशंका करताना पकडल्यास मनपा आरोपींवर २० रुपयांचा दंड ठोठावणार आहे. यासोबतच परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.\nअलाहाबाद मनपाने पकडलेल्या व्यक्तीला आपली चूक लक्षात यावी यासाठी शक्कल लढवली आहे. मनपा आयुक्त ऋतु सुहास यांच्या मते, या आरोपींना मनपातर्फे मिस्टर सू-सू कुमारचं प्रमाणपत्र देणार आहे. मनपाने गेल्या महिन्याभरात परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवर कारवाई करत २.५ लाख रुपये दंड वसूल केला आहे. तर उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांकडून १० हजार रुपये वसूल केले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजॉन बोल्टन अमेरिकेचे नवे सुरक्षा सल्लागार\nNext articleमराठी भाषा फाउंडेशन अंतर्गत पुनर्नियुक्तीचा प्रश्‍न मार्गी\nउत्तरप्रदेशातील मंत्र्याची पुन्हा योगींवर टीका\nकेवळ निवडणुकीसाठी अपुर्ण महामार्गाचे उद्‌घाटन : कॉंग्रेस\nअमेठीतील शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींनी पाठवली इस्रायली केळीची रोपे\nआता सीबीआय अधिकारी सिन्हांचेही बदलीला आव्हान\nराहुल गांधींनी ‘या’ रोगाने ग्रासलंय : अमित शहा\nअल कायदा कमांडर जाकिर मूसा राजस्थान हद्दीत घुसला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/ravindra-jadejas-man-of-the-match-award-replica-found-dumped-in-the-garbage-5980253.html", "date_download": "2018-11-20T11:10:02Z", "digest": "sha1:4QOBBMIMTWVWW3D4UDHPKOXMWULEW52U", "length": 7481, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ravindra Jadejas Man of the Match award replica found dumped in the garbage | कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला रविंद्र जाडेजाचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड....", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला रविंद्र जाडेजाचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड....\nफोटोत एक कर्मचारी हातात चेक घेऊन थांबलेला दिसत आहे.\nस्पोर्ट् डेस्क- भारत आणि वेस्टइंडीज यांच्यामध्ये सध्या तीन मॅचची टी-20 सीरीज खेळली जात आहे. या सीरीजमध्ये भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. सीरीजचा तीसरा मॅच रविवारी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सीरीजमध्ये ऑलराउंडर रविंद्र जडेजाला आराम दिला आहे, पण तरिही जडेडा चर्चेत आला आहे. चर्चेचा विषय म्हणजे त्याचा मॅन ऑफ द मॅचचा चेक.\nकचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला रविंद्र जाडेजाचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड\nवेस्टइंडीजविरूद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या वनडे मॅचमध्ये रविंद्र जाडेजाने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. त्याने 34 रन देऊन 4 विकेट घेतल्या होत्या. त्यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळाला होता. पण सध्या सोशल मीडियावर रविंद्र जाडेजाला मिळालेला मॅन ऑफ द मॅचचा एक लाख रुपयाचा चेकची प्रतिकृती कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मिळाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोत एक कर्मचारी हातात चेकला घेऊन थांबलेला दिसत आहे.\nकेरळच्या एका एनजीओने दावा केला आहे की, हा चेक रविंद्र जाडेजाचा आहे. सांगितले जात आहे की, सफाई कर्मचाऱ्याला स्टेडियमचा कचरा साफ करताना हा चेक मिळाला.\nऑस्ट्रेलियात अशी तयारी करतोय भारताचा कर्णधार, प्रॅक्टिससह जिममध्ये घाम गाळतानाचा व्हिडिओ Viral\nमहिला टी-20 विश्वकप : हरमनप्रीतसमोर न्यूझीलंडची टीम हतबल, टी-20 मॅचमध्ये शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू\nVirat@30: लग्नानंतर प्रथमच पत्नीसोबत वाढदिवस सेलिब्रेट करतोय विराट, शेअर केले Photos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/center-and-state-government-decision/", "date_download": "2018-11-20T11:41:14Z", "digest": "sha1:5IQJA33CTT3LB6ZYKETS6CIQPFJA55X6", "length": 8025, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "केंद्र आणि राज्यसरकारचा हा निर्णय लोकांच्या डोळयात धुळफेक करणारा - नवाब मलिक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकेंद्र आणि राज्यसरकारचा हा निर्णय लोकांच्या डोळयात धुळफेक करणारा – नवाब मलिक\nपेट्रोल-डिझेलचा दर कमी करण्याचा आणि त्यावरील व्हॅट कमी करण्याचा केंद्राने घेतलेला निर्णय म्हणजे लोकांच्या डोळयात धुळफेक करण्याचा प्रकार असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.\nकेंद्र व राज्यसरकारने पेट्रोल-डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त करण्याचा आणि त्यावरील व्हॅट दीड रुपयाने कमी करण्याचा निर्णय आज घेतला त्या निर्णयाचा नवाब मलिक यांनी खरपूस समाचार घेतला.\nआघाडी सरकारच्या काळात पेट्रोलववर ९ रुपये असलेली एक्साईज डयुटी वाढवून या सरकारने १९.४८ केली. डिझेलवरील ३ रुपये असलेली एक्साईज डयुटी वाढवून १५.३३ केली. सरकारला जनतेला दिलासा दयायचा असल्यास आघाडी सरकारच्या काळातील एक्साईज डयुटीचे दर पुन्हा लागू करावेत असा सल्ला नवाब मलिक यांनी सरकारला दिला आहे.\nकेंद्रसरकार पाठोपाठ पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट २.५० रुपयाने कमी करण्याचा निर्णय राज्यसरकारने जाहीर केलाय.राज्यसरकारचा हा निर्णय म्हणजे वरवरची मलमपट्टी असून व्हॅट कमी करावयाचा असल्यास सरकारने दारुवरचा अतिरिक्त कर आणि दुष्काळावरचा करही कमी करुन दाखवावा असे जबरदस्त आव्हान नवाब मलिक यांनी सरकारला दिले आहे.\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच…\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीत विजयासाठी शिवसेना भाजप महायुतीला आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे वाटत…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/bags/expensive-bags-price-list.html", "date_download": "2018-11-20T12:09:45Z", "digest": "sha1:XGN2KBSGUOC33ZFHH4MDW6EHMLOAAYKG", "length": 17164, "nlines": 426, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग बॅग्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive बॅग्स India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 35,090 पर्यंत ह्या 20 Nov 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग बॅग्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग बॅग India मध्ये लॉवेप्रो फोटो स्पोर्ट १२ल शूदेर बॅग पूरपले ग्रे Rs. 3,950 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी बॅग्स < / strong>\n2 बॅग्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 21,054. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 35,090 येथे आपल्याला थिंक टॅंक फोटो एअरपोर्ट सेंचुरीत्या रोलिंग बॅग उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 192 उत्पादने\nथे हौसे ऑफ तारा\nथिंक टॅंक फोटो एअरपोर्ट सेंचुरीत्या रोलिंग बॅग\nथिंक टॅंक फोटो एअरपोर्ट आकसलेराटोर कॅमेरा बॅग\nडोमके 700 १०ब F १क्स लिटातले बिट बिगजर बॅग ब्लॅक\nलॉवेप्रो मॅग्नम दव 6500 आव बॅग ब्लॅक\nथिंक टॅंक फोटो रेट्रोस्पेक्टिव्ह 30 ब्लू सलते कॅमेरा बॅग\nथिंक टॅंक फोटो रेट्रोस्पेक्टिव्ह 30 प्रिन्सटोने कॅमेरा बॅग\nकाटा बग 203 पळ बॅकपॅक कट पळ बाग 203\nथिंक टॅंक फोटो रेट्रोस्पेक्टिव्ह 20 पिणे स्टोन शूदेर बॅग\nअदमास लवं२८ 14 इंच लॅपटॉप बॅग\nवनगुर्ड Quovio 41 शूदेर बॅग लॅपटॉप कंपार्टमेंट up तो 14 इंचेस\nथिंक टॅंक फोटो रेट्रोस्पेक्टिव्ह 7 प्रिन्सटोने शूदेर बॅग\nलॉवेप्रो प्रो मेससेंजर 200 आव कॅमेरा बॅग\nवनगुर्ड हेराल्डर 38 शूदेर बॅग\nथिंक टॅंक फोटो सिटी वाल्केर 30 ब्लू स्टेट शूदेर बॅग\nनॅशनल गेओग्राफिक मग 2346 कॅरी ऑल बॅग खाकी\nहिदेसिग्न मार्ली 03 मेससेंजर बॅग\nवनगुर्ड Quovio 26 शूदेर बॅग दसलर\nथिंक टॅंक फोटो स्पीड डेमों व्२ 0 वाईस्ट & शूदेर बॅग\nलॉवेप्रो स्लिंगशॉट 302 आव\nअदमास फँ३४तं 14 इंच लॅपटॉप बॅग\nनोव्हा 200 आव दसलर शूदेर बॅग\nमान्फ्रोत्तो म्ब स्ब३९० ५बक वेलीचे भुंगेरे कॉर्ड कॅमेरा बॅग\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/kareena-kapoor-to-alia-bhatt-actresses-gorgeous-look-at-diwali-party-5980413.html", "date_download": "2018-11-20T11:51:17Z", "digest": "sha1:JX5HQCCAERRSWBADBFPLFWZX6ZHH36QG", "length": 9944, "nlines": 173, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kareena Kapoor To Alia Bhatt Actresses Gorgeous Look At Diwali Party | दिवाळी पार्टीमध्ये करीना, कतरिनापासून श्रध्दा कपूर आणि कृती सेननपर्यंत, अभिनेत्रींचा दिसला गॉर्जियस लूक", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदिवाळी पार्टीमध्ये करीना, कतरिनापासून श्रध्दा कपूर आणि कृती सेननपर्यंत, अभिनेत्रींचा दिसला गॉर्जियस लूक\nएकता कपूरच्या पार्टीमध्ये स्टायलिश लूकमध्ये दिसल्या अॅक्ट्रेसेस\nएन्टटेन्मेंट डेस्क. फिल्म इंडस्ट्रीच्या अनेक सेलेब्सने दिवाळी पार्टी ऑर्गनाइज केली. या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले. या निमित्ताने अभिनेत्रींचा गॉर्जियस लूक पाहायला मिळाला. या अभिनेत्रींमध्ये करीना कपूर सर्वांवर भारी ठरली. ती करण जोहर असो किंवा शाहरुखची पार्टी किंवा मग स्वतःच्या घरचे सेलिब्रेशन, सर्व ठिकाणी स्टनिंग लूकमध्ये दिसली. करीना, शाहरुखच्या दिवाळी पार्टीमध्ये अनामिका खन्नाने डिझाइन केलेला ब्लॅक आणि गोल्डन लहेंगा घालून आली. यामध्ये ती खुप गॉर्जियस दिसत होती.\nदिवाळी पार्टीमध्ये दिसला इतर अभिनेत्रींचा गॉर्जियस लूक\nशाहरुखच्या पार्टीमध्ये कतरिना कैफ स्टनिंग लूकमध्ये दिसली. तिने क्वीजेच शो करणारा ब्लॅक कलरच्या डिझायनर ब्लाउजसोबत साडी ड्रेप केली होती. तिच्या डिझाइनर ब्लाउजची चर्चाही आहे. तिचा आउटफिट डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केला होता.\n- आलिया भटही स्टायलिश लूकमध्ये पार्टीमध्ये स्पॉट झाली. तिने वन स्ट्रीप ब्लॅक टॉपसोबत ओढणी आणि लेहंगा कॅरी केली होता. तिने गळ्यात काहीच घातले नव्हते आणि हेवी ईयररिंग्स कॅरी केल्या होत्या. तिचा लहेंगा श्यामल आणि भूमिका व्दारे डिझाइन केलेला होता.\nएकता कपूरच्या पार्टीमध्ये स्टायलिश लूकमध्ये दिसल्या अॅक्ट्रेसेस\n- एकताच्या पार्टीमध्ये शिल्पा शेट्टी, कियारा अडवाणी, मौनी रॉय, श्रध्दा कपूर, नुसरत भरुचा, कृती सेननसोबतच टीव्ही स्टार्स दिव्यांका त्रिपाठी, अंकिता भार्गव, क्रिस्टल डिसूजा, करिश्मा तन्नासोबतच अनेक अभिनेत्री सामिल झाल्या.\n- शिल्पा शेट्टीच्या पार्टीमध्ये 42 वर्षीय सुष्मिता सेन 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेड रोहमल शॉलसोबत दिसली. दोघांनी फोटोग्राफर्सला एकत्र पोज देत आपले रिसेशनशिप पब्लिकली केले. वृत्तांनुसार हे दोघं 2019 मध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत.\n- तर शाहरुखच्या दिवाळी पार्टीमध्ये 45 वर्षीय मलायका अरोडा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही दिसला. पार्टीमध्ये दोघंही वेगवेगळ्या कारने पोहोचले. पण पार्टीच्या 4 दिवसांनंतरच मलायका 15 वर्षे लहान बॉयफ्रेंडसोबत डिनर डेटवर स्पॉट झाली. दोगांविषयी मीडियामध्ये अनेक बातम्या येत आहेत. हे दोघं एप्रिल 2019 मध्ये लग्न करु शकतात.\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दिवाळी पार्टीमध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्रींचे फोटोज...\nशिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत 15 वर्षे लहान बॉयफ्रेंडसोबत पोहोचली सुष्मिता सेन, तर विदेशी गर्लफ्रेंडसोबत दिसला अरबाज खान\nस्टनिंग लूकमध्ये दिसल्या करीना-सारा, तर काजोल-शाहरुखची दिसली स्पेशल बॉन्डिंग: Inside Photos\nअभिषेकने गोव्यात सेलिब्रेट केला पत्नी ऐश्वर्याचा बर्थडे, समोर आले एन्जॉय करतानाचे PHOTOS\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/sangali-election/", "date_download": "2018-11-20T11:33:05Z", "digest": "sha1:ATJZ65CYNGZJYI5MO54NVCIMSCMF63UK", "length": 9484, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sangali Election- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\n, सांगलीत 'कमळ' उमललं, काँग्रेस-राष्ट्रवादीचं सत्तेचं स्वप्न भंगलं\nसांगली मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता राखत दणदणीत विजय मिळवलाय.\nSangli Corporation Election 2018 : 11 प्रमुख लढती,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर भाजपचं आव्हान\nVIDEO : काँग्रेसच्या चिन्हासमोरचं बटन दाबलं भाजपला मतदान,निवडणूक अधिकारी म्हणतात...\nमहाराष्ट्र Jul 31, 2018\nPHOTOS : सांगलीत 'खेळ चाले', प्रत्येक वळणावर लिंबू-अंडी टाकली\n'येथे कार्यकर्ते भाड्याने मिळतील'\nहा घ्या 30 लाखांचा चेक,तिकीटासाठी भाजप नेत्याची पक्षालाच आॅफर\nPhotos : इटलीत रंगलेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्यात का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/ajit-pawars-statement-on-vijay-mallya-286087.html", "date_download": "2018-11-20T11:21:25Z", "digest": "sha1:YPE2RNX4THR7VAU56XKJC3NCDDS7SVXR", "length": 13841, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काय म्हणाले अजितदादा विजय माल्ल्याबद्दल?", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nकाय म्हणाले अजितदादा विजय माल्ल्याबद्दल\nकाय म्हणाले अजितदादा विजय माल्ल्याबद्दल\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nLIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग\nवाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nVIDEO : धावत्या लोकलमध्ये दारू पार्टी अन् सिगारेटचे झुरके\nVIDEO : दुषित पाणीपुरवठा बंद करण्यासाठी प्रहारचे कार्यकर्ते चढले पाण्याचा टाकीवर\nVIDEO : ...जेव्हा फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार दीपवीर पोझ देतात\nVideo : गुगल मॅपचं नवीन फिचर, आता मॅपमध्येही करता येणार मेसेज\nVideo : दीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...\nVideo : या उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\nVideo : जाणून घ्या, कोणतं अन्न किती वेळात पचतं\nVIDEO : मालेगावात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nVIDEO : दुषित पाण्यावरुन रणकंदन; विरोधकांनी महापालिका सभागृहात फोडल्या घागरी\nVideo : जेवणानंतर या चुका कधीही करू नका\nVideo: दीपिकाच्या स्वागताला सजलं रणवीरचं घर\nVideo : 'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nVIDEO : 'अवनी'चे दोन बछडे कॅमेऱ्यात झाले ट्रॅप\nVIDEO : भररस्त्यावर महिला पोलीस विरुद्ध वाहतूक पोलीस राडा,कारण...\nVIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nमहाराष्ट्र 3 days ago\nVIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का\nVIDEO : बाळ ठाकरे नावाचा झंझावात कॅमेऱ्यात पकडताना...\nमहाराष्ट्र 3 days ago\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमहाराष्ट्र 3 days ago\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nइन्स्टाग्रामचे 'हे' फिचर अजिबात वापरू नका, अकाऊंटचा पासवर्ड होईल लिक\nदीपिका-रणवीरच्या पहिल्या रिसेप्शन पार्टीसाठी बॉलिवूडला आमंत्रण नाही\n‘या’ चुका केल्या तर बंद होईल तुमचं व्हॉट्सअॅप\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-weekly-weather-advisary-11409", "date_download": "2018-11-20T12:28:39Z", "digest": "sha1:Q6GWQSFU7RJBOF5CNGWB3CZE3DGH24HH", "length": 27637, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, weekly weather advisary | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउत्तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज\nउत्तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nमहाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होत आहेत. महाराष्ट्राच्या उत्तर भागावर अाणि विदर्भावर ९९८ ते १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार असून, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रावर १००२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक तर दक्षिण महाराष्ट्र व मराठवाड्यावर पावसाचे प्रमाण मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचे राहील.\nमहाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होत आहेत. महाराष्ट्राच्या उत्तर भागावर अाणि विदर्भावर ९९८ ते १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार असून, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रावर १००२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक तर दक्षिण महाराष्ट्र व मराठवाड्यावर पावसाचे प्रमाण मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचे राहील. १९ ऑगस्ट रोजी उत्तर महाराष्ट्र व विदर्भावर १००२ तर पश्‍चिम व दक्षिण महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा तर दक्षिण महाराष्ट्रात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस सुरूच राहील.\n२० ऑगस्ट रोजी उत्तर महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल तर दक्षिण महाराष्ट्रात १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होईल. २१ ऑगस्टला पावसाचे प्रमाण कमी होईल. कारण, हवेच्या दाबात वाढ होत आहे. २२ ऑगस्ट रोजी मध्य व दक्षिण महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन तो १००८ हेप्टापास्कल होईल, तेव्हा पावसात उघडीप जाणवेल. त्याचवेळी उत्तर महाराष्ट्र व विदर्भावर हवेचे दाब वाढून ते १००६ हेप्टापास्कल होतील आणि तेथेही पावसाचे प्रमाण कमी होईल. गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाना, उत्तराखंड, सिक्कीम या भागांत जोराच्या पावसाची शक्‍यता असून, केरळवरील अतिवृष्टीचे प्रमाणही कमी होईल.\nया आठवड्यात कोकणात २२ ऑगस्टपर्यंत जोराचे पाऊस होतील. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा व मध्यमहाराष्ट्रात आठवडाभर मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस होईल. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याचा वेग मध्यम स्वरूपाचा राहील. पिकांच्या वाढीसाठी हवामान अनकूल राहील.\nकोकणात पावसाचे प्रमाण चांगले राहील. रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवशी ५० मिलिमीटर पाऊस होईल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवशी ४९ मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्‍यता आहे. रायगड जिल्ह्यात काही दिवशी ४३ मिलिमीटर तर ठाणे जिल्ह्यात काही दिवशी २८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताशी १५ किलोमीटर तर उर्वरित जिल्ह्यांत ताशी १० ते १२ किलोमीटर वेग राहील. कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९६ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८९ ते ९३ टक्के राहील. त्यामुळे सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता अधिक राहील. त्याचा परिणाम रोग व किडी वाढण्यात होईल.\nनाशिक जिल्ह्यात काही दिवशी २१ मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्‍यता असून, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत प्रतिदिनी ६ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते ११ किलोमीटर राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमानात ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८५ टक्के तर सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९५ टक्के राहील. किमान तापमान २२ ते २५ अंश सेल्सिअस राहील.\nमराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यांत काही दिवशी १३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, उर्वरित जिल्ह्यांत ३ ते ६ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १३ ते १६ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९३ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ७६ टक्के राहील.\nअकोला व अमरावती जिल्ह्यांत १३ ते १५ मिलिमीटर पावसाची काही दिवशी शक्‍यता असून, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यांत ३ ते ६ मिलिमीटरह पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९६ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९१ टक्के राहील.\nनागपूर जिल्ह्यात काही दिवशी ३० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, उर्वरित यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ११ ते १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १४ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९६ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९१ टक्के राहील या प्रकारचे आर्द्रतेचे काळात कपाशी, सोयाबीन या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढेल.\nभंडारा व गोंदिया जिल्ह्यांत काही दिवशी २२ ते २३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात काही दिवशी १९ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवशी ११ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ९ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९७ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के राहील.\nदक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र\nकोल्हापूर जिल्ह्यात ४३ मिलिमीटर, सांगली जिल्ह्यात ३६ मिलिमीटर तर सातारा जिल्ह्यात ३० मिलिमीटर काही दिवशी पावसाची शक्‍यता आहे. तसेच पुणे जिल्ह्यात काही दिवशी ३१ मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्‍यता आहे. सोलापूर व नगर जिल्ह्यांत ५ ते ७ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आठवड्याचे सुरवातीचे ४ ते ५ दिवस राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्यकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १५ किलोमीटर राहील. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरीत जिल्ह्यांत ३० ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा, सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्‍ह्यांत २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९७ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ९२ टक्के आणि सोलापूर जिल्ह्यात ६९ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यांत किमान तापमान ७८ ते ८३ टक्के राहील.\nआठवड्यातील पाऊसमान खरीप हंगामातील भात, सोयाबीन, तूर, उडिद, मटकी, चवळी, सूर्यफूल, बाजरी, नाचणी, मका, ज्वारी, कपाशी, ऊस या पिकांना तसेच भाजीपाला व फळ पिकांना अत्यंत उपयुक्त ठरेल. पिके वाढीच्या अवस्थेत असल्याने हा पाऊस वाढीसाठी उपयुक्त अाहे.\nभात खाचरातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. खाचरातील पाण्याची पातळी ५ सें.मी. ठेवावी.\nढगाळ व दमट हवामानामुळे भाजीपाला पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढणे शक्‍य अाहे. पावसात उघडीप होताच कीड रोग नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.\n(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)\nमहाराष्ट्र विदर्भ ऊस पाऊस अतिवृष्टी कोकण हवामान कमाल तापमान किमान तापमान\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.idainik.com/2018/09/blog-post_24.html", "date_download": "2018-11-20T11:18:17Z", "digest": "sha1:EBPMOOHOTOX5EY44RAUZ46C37ISSGECU", "length": 15673, "nlines": 80, "source_domain": "www.idainik.com", "title": "व्हीटीपीतून शासनाच्या तिजोरीवर डल्ला - iDainik.com", "raw_content": "\nHome > Satara Dist > Wai > व्हीटीपीतून शासनाच्या तिजोरीवर डल्ला\nव्हीटीपीतून शासनाच्या तिजोरीवर डल्ला\nवाई : एका मंत्र्याच्या नातलगाच्या नावे असलेल्या पर जिल्ह्यातील व्हीटीपी (व्हेकशनल ट्रेेनिंग प्रोगॅ्रम) परवानाधारक संस्थेच्या नावाखाली दोन वर्षांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे चालवल्या गेलेल्या केंद्रांचा पर्दाफाश झाला आहे. माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. यावरून वाईसह जिल्ह्यात अशी किती बोगस केंद्र सुरू आहेत याविषयी आता उलट- सुलट चर्चा सुरू झाली आहे. संबंधित अधिकार्‍यांच्या हितसंबधातून वाईत हे बोगस केंद्र सुरू असल्याचेही समोर आले आहे. व्हीटीपीच्या माध्यमातून शासनाचे लाखो रूपये लाटणार्‍या त्या संस्थेतील केंद्रचालक, महिला व संबधित अधिकार्‍यांवर फौजदारी दाखल करण्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी दिला आहे.\nसुशिक्षित बेरोजगार युवतींना अर्थिक विकास साधता यावा यासाठी शासन स्तरावर प्रत्येक तालुक्यात व्हेकशनल ट्रेनिंग प्रोग्रामिंगच्या माध्यमातून विविध कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते. विशेषतः दारिद्य्र रेषेखालील युवतींना या कोर्सेससाठी विशेष प्राधान्य दिले जाते. नगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या युवती व महिलांना नोंदणीकृत परवानाधारक केंद्राकडे प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. या प्रशिक्षणानंतर संबंधित युवती व युवक स्वत:च्या पायावर उभे राहतील, हा शासनाचा हेतू आहे. परंतु, माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीतून बोगस केंद्रामधून परिक्षर्थिंना खरं ज्ञान मिळत का असा सवाल उपस्थित होत आहे.\nवाईत दोन वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलून परजिल्ह्यातील त्या मंत्र्याच्या नातलगाच्या नावे असलेल्या व्हीटीपी परवाना असलेल्या संस्थेच्या नावाखाली केंद्र चालवणार्‍या काही मंडळींनी बोगस कागदपत्रांच्या आधारे त्या मंत्र्याच्या नावाचा वापर करून कौशल्य विभागाच्या अधिकार्‍यांच्या मेहरबानीमुळे केंद्र चालवण्याची परवानगी घेऊन शासनाच्या लाखो रूपयांवर अक्षरशः डल्ला मारला आहे. सुरू असलेल्या या केंद्राची माहिती माहिती अधिकारात मागवल्यानंतर धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यामध्ये जागेचा करारनामा, नकाशा, केंद्रचालकांचे शैक्षणिक प्रमाणपत्र, शिकवणार्‍या शिक्षक महिलेचे प्रमाणपत्र, यासह बोगस माहिती आढळून आली आहे. त्यामुळे या कालावधीत शिक्षण घेतलेल्या युवतींना खरच दर्जेदार शिक्षण मिळाले का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nवाई सारख्या शैक्षणिक दृष्ट्या प्रगत असलेल्या शहरात अशा प्रकारे बनावट कागदपत्राच्या आधारे शासनमान्य कोर्सेस चालवून शासनाची व प्रशिक्षार्थीची फसवणूक करणार्‍या संबधितांवर आतातरी कारवाई होणार का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. व्हीटीपीच्या नावे बोगस केंद्रे उघडून शासनाला कोट्यवधी रूपयांचा चुना लावणार्‍यांची माहिती उघड झाली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र समिती नेमून चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते शिवाजी राऊत यांनी केली.\nमाहितीच्या अधिकारात वाईत बोगस केंद्र चालवले जात असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आल्यावर ती व्हिटीपी परवानाधारक संस्थाही आता संशयाच्या भोवर्‍यात अडकली आहे. ज्याच्या नावे परवाना आहे ती व्यक्ती एका मंत्र्याची नातेवाईक असून त्याच्या अधिकाराचा वापर करून महाराष्टात अशी असंख्य केंद्र चालवली जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बीड, लातुर असं या संस्थेचं कनेक्शन असून कोणत्या मंत्र्यांच्या नावाचा वापर करून हा गोरखधंदा सुरू आहे. याविषयी सध्या चर्चा सुरू आहे.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/greenpune-pune-pollution-sakal-environment-105860", "date_download": "2018-11-20T12:06:39Z", "digest": "sha1:IHCJMHR4R5XDMICMHWDAGNBM5A5ZZIAR", "length": 9351, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "GreenPune pune pollution sakal environment पुणे हवा बदलतीये...! | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 28 मार्च 2018\nहवाबदलासाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या शहरात फक्त सहा महिने चांगली हवा वाहत आहे. विशेषतः नोव्हेंबर ते मे या कालावधीत हवेत विष भिनत जात आहे...\n‘छान हवा’ ही पुण्याची ओळख\nआता पुसली जात आहे...\nहवाबदलासाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या शहरात फक्त सहा महिने चांगली हवा वाहत आहे. विशेषतः नोव्हेंबर ते मे या कालावधीत हवेत विष भिनत जात आहे...\n‘छान हवा’ ही पुण्याची ओळख\nआता पुसली जात आहे...\nउन्हाळा, पावसाळ्यात का होते प्रदूषण कमी\nउन्हाळ्यात जमिनीलगतची हवा तापल्याने हलकी होऊन आकाशात जाते आणि आकाशातील थंड असलेली जड हवा जमिनीलगत येते. उन्हाळ्यात हवेचे अभिसरण झाल्याने प्रदूषण कमी होते.\nजूनमध्ये पावसाळा सुरू होतो. पावसाच्या पडणाऱ्या पाण्यात प्रदूषके विरघळतात. हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी होते.\n‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीच्या विश्‍लेषणाचे निष्कर्ष\nमार्च ते मे व जून ते ऑगस्ट या सहा महिन्यांमध्ये प्रदूषणाची पातळी कमी\nसप्टेंबरनंतर हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढते\nका वाढते प्रदूषणाची पातळी\nसप्टेंबर- ऑक्‍टोबरनंतर थंडी वाढते,\nत्यामुळे हवेचे अभिसरण कमी होते.\nहवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढते.\n‘तेर` करतेय पर्यावरण, शिक्षण अन्‌ सौर ऊर्जेचा जागर\nशहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाबाबत जागृती करण्यासाठी विविध संस्था कार्यरत आहेत. या संस्थांपैकीच एक आहे ‘तेर...\nआपल्या प्रत्येकाच्या घरातील टीव्हीपासून ते आरशापर्यंतच्या प्रत्येक वस्तूवर रोजच्या रोज धुळीचा नवीन थर बसलेला दिसतो. आरशावरील धुळीचा हा थर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/technical-issues-disrupting-water-supply-26218", "date_download": "2018-11-20T12:34:59Z", "digest": "sha1:ZR5NMVXQOX6HTBACPHRP37KCDGPCUBI7", "length": 9801, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "Technical issues disrupting water supply तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा विस्कळित | eSakal", "raw_content": "\nतांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा विस्कळित\nसोमवार, 16 जानेवारी 2017\nमालेगाव - पॅनलबोर्ड खराब झाल्याने शहरातील पाणीपुरवठा करण्यात आज व्यत्यय आला. मध्यरात्री बाराच्या सुमारास या तांत्रिक बिघाडामुळे वीजपंप बंद पडले. यामुळे शहरातील कॅम्प, संगमेश्‍वर, निहालनगर, पाचलाख जलकुंभ व नवापुरा भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने या भागातील रहिवाशांचे हाल झाले. दुपारी महापालिका प्रशासनाने शहरात रिक्षा फिरवून पाणीपुरवठा विलंबाने होईल याबाबत माहिती दिली.\nमालेगाव - पॅनलबोर्ड खराब झाल्याने शहरातील पाणीपुरवठा करण्यात आज व्यत्यय आला. मध्यरात्री बाराच्या सुमारास या तांत्रिक बिघाडामुळे वीजपंप बंद पडले. यामुळे शहरातील कॅम्प, संगमेश्‍वर, निहालनगर, पाचलाख जलकुंभ व नवापुरा भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने या भागातील रहिवाशांचे हाल झाले. दुपारी महापालिका प्रशासनाने शहरात रिक्षा फिरवून पाणीपुरवठा विलंबाने होईल याबाबत माहिती दिली.\nपॅनलबोर्ड दुरुस्तीसाठी वीज व पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर प्रयत्न केले. दुपारी साडेतीनला दुरुस्ती झाल्यानंतर गिरणा पंपिंगमधून सायंकाळी सहाला शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोचले. यामुळे तब्बल १६ तास पुरवठा विस्कळित झाला. सायंकाळी सातनंतर विविध भागांत टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्यात आला, असे पाणीपुरवठा अभियंता जहीर अन्सारी यांनी ‘सकाळ’ला सांगितले. १६ तासांच्या व्यत्ययानंतर विविध भागांतील पाणीपुरवठा सुरळीत व निर्धारित वेळेवर होण्यासाठी किमान तीन दिवस लागतील. शहरवासीयांनी या काळात सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त रवींद्र जगताप व श्री. अन्सारी यांनी केले.\nमहापालिकांच्या पाणी योजना तोट्यातच\nसोलापूर - राज्यातील महापालिकांच्या पाणीपुरवठा योजना वर्षानुवर्षे तोट्यातच असल्याचे स्पष्ट झाले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/photos/2567-satara-kas-pathar-flower-valley-the-best-tourist-attraction", "date_download": "2018-11-20T12:15:11Z", "digest": "sha1:DGYXTGMTBH7K2LM673ZIGNSSL2OUXBKA", "length": 4642, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "साताऱ्याच्या कास पठारावर रंगबेरंंगी निसर्ग सौंदर्याची उधळण - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसाताऱ्याच्या कास पठारावर रंगबेरंंगी निसर्ग सौंदर्याची उधळण\nलखलखणारी पृथ्वी नासानं टिपली\nजगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती सोदीमेजो\nमेक्सिकोत समुद्र किनारपट्टीवर भूकंपाचा जबरदस्त धक्का\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-sakal-digital-media-recieves-international-award-72195", "date_download": "2018-11-20T12:30:24Z", "digest": "sha1:V6ITT3KVIKJP3ZBUD35YWLBXL3LXUSDJ", "length": 12379, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news sakal digital media recieves international award सोशल मीडियातील कामगिरीसाठी ‘सकाळ’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार | eSakal", "raw_content": "\nसोशल मीडियातील कामगिरीसाठी ‘सकाळ’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\n‘वॅन-इफ्रा’ संस्था ही जगभरातील वृत्तपत्र माध्यमांचे प्रतिनिधित्व करते. ही संस्था १९४८ मध्ये स्थापन झाली आहे. जगातील १२० देशांमधील तीन हजार प्रसारमाध्यमे, १८ हजारांवर वृत्तपत्रे, नियतकालिके या संस्थेचे सभासद आहेत.\nचेन्नई - डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये ‘सकाळ माध्यम समूह’ दक्षिण आशियात अग्रेसर ठरला आहे. वृत्तपत्र माध्यमांची जागितक संघटना द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्सने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ऍवॉर्डस्‌’मध्ये ‘सकाळ’चा गौरव करण्यात आला. सोशल मीडियावरील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दलचा पुरस्कार ‘सकाळ’ला शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.\nचेन्नईमध्ये ‘वॅन-इफ्रा इंडिया २०१७’ परिषद सुरू आहे. या परिषदेत ‘वॅन-इफ्रा’चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मॅनफ्रेड वेर्फेल आणि ‘वॅन-इफ्रा साउथ एशिया’चे कार्यकारी संचालक मगदूम मोहंमद यांच्या हस्ते ‘सकाळ माध्यम समूहा’ला हा पुरस्कार वितरित करण्यात आला.\n‘सकाळ’ समूहाचे संचालक भाऊसाहेब पाटील आणि ‘सकाळ’च्या डिजिटल विभागाचे मुख्य उपसंपादक गौरव दिवेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी ‘सकाळ’ समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार उपस्थित होते. सोशल मीडियावरील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दलचा ‘वॅन-इफ्रा’ पुरस्कार मिळवणारा ‘सकाळ’ हा मराठी वृत्तपत्रसृष्टीमधील पहिला माध्यम समूह ठरला आहे.\nया पुरस्कारामुळे सोशल मीडियाद्वारे सर्वोत्तम संवाद साधणाऱ्या जगभरातील निवडक माध्यम समूहांमध्ये ‘सकाळ’चा समावेश झाला आहे.\nesakal.com ही मराठी ऑनलाइन जगतात लोकप्रिय असलेली ‘सकाळ’ समूहाची वेबसाइट, फेसबुकवरील facebook.com/SakalNews या दहा लाखांवर फॉलोअर्स असणाऱ्या पेजसह युट्यूब, ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल माध्यमांमध्ये ‘सकाळ’ने गेल्या वर्षभरात केलेल्या कामगिरीची दखल पुरस्कारासाठी घेण्यात आली. पुरस्कारासाठी दक्षिण आशियामधील वृत्तपत्रे स्पर्धेत होती. आंतरराष्ट्रीय पॅनेलने पुरस्कारासाठी परीक्षण केले. सोशल मीडिया युजर्सशी ‘सकाळ’ सातत्याने प्रभावी संवाद करत आहे. बिनचूक आणि वेगवान बातम्या, विविध विषयांवर मत-मतांतरे मांडणारे लेख आणि व्हिडिओंसाठी दररोज हजारो नेटिझन्स esakal.com वेबसाइटला भेट देतात. ऑनलाइन वाचक दररोज प्रतिक्रिया, शेअरिंग, मेसेज आदी माध्यमांतून आपली मते, सूचना ‘सकाळ’कडे मांडत असतात. या संवादातून ‘सकाळ’शी जोडल्या गेलेल्या ऑनलाइन वाचकांची संख्या दर महिन्याला वाढत आहे. त्याची दखल पुरस्कारासाठी घेण्यात आली. esakal.com सह तीसहून वेबसाइट्‌स आणि मोबाईल ऍप्सद्वारे ‘सकाळ माध्यम समूह’ ऑनलाइन वाचकांना सेवा पुरवत आहे.\n‘वॅन-इफ्रा’ संस्था ही जगभरातील वृत्तपत्र माध्यमांचे प्रतिनिधित्व करते. ही संस्था १९४८ मध्ये स्थापन झाली आहे. जगातील १२० देशांमधील तीन हजार प्रसारमाध्यमे, १८ हजारांवर वृत्तपत्रे, नियतकालिके या संस्थेचे सभासद आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-milk-powder-industry-crises-11443", "date_download": "2018-11-20T12:36:29Z", "digest": "sha1:VMLZOS6LSR662NTHSXTFYBQ47JRT44NP", "length": 14751, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, milk powder industry in crises | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच\nदूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nसोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची देशांतर्गत गरज भागवून शिल्लक दुधापासून भुकटी बनविली जाते. परंतु, सद्यःस्थितीत महाराष्ट्रात 30 हजार टन तर देशात दोन लाख टन अतिरिक्‍त भुकटी विक्रीविना पडून असल्याचे दुग्ध विभागाकडून सांगण्यात आले. भुकटी निर्मितीची स्थिती नाकापेक्षा मोती जड अशी झाली आहे. भुकटी निर्मितीसाठी 200 रुपयांचा खर्च अन्‌ जागतिक बाजारात भुकटीचा दर 120 रुपये प्रतिकिलो आहे. त्यामुळे भुकटी उद्योग अडचणीत आला असून शेतकऱ्यांना वाढीव दराची अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत असल्याचे राज्यभरात चित्र पाहायला मिळत आहे.\nसोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची देशांतर्गत गरज भागवून शिल्लक दुधापासून भुकटी बनविली जाते. परंतु, सद्यःस्थितीत महाराष्ट्रात 30 हजार टन तर देशात दोन लाख टन अतिरिक्‍त भुकटी विक्रीविना पडून असल्याचे दुग्ध विभागाकडून सांगण्यात आले. भुकटी निर्मितीची स्थिती नाकापेक्षा मोती जड अशी झाली आहे. भुकटी निर्मितीसाठी 200 रुपयांचा खर्च अन्‌ जागतिक बाजारात भुकटीचा दर 120 रुपये प्रतिकिलो आहे. त्यामुळे भुकटी उद्योग अडचणीत आला असून शेतकऱ्यांना वाढीव दराची अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत असल्याचे राज्यभरात चित्र पाहायला मिळत आहे.\nजगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असलेल्या भारतात मागील चार वर्षांपासून दरवर्षी दूध उत्पादनात सरासरी पाच ते सहा टक्‍के वाढ होत आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या एक कोटी 32 लाख लिटर दुधाचे संकलन असून त्यातील सुमारे 40 लाख लिटर दूध शिल्लक राहते.\nदेशाचे दूध उत्पादन : 176.35 दशलक्ष टन\nमहाराष्ट्राचे दूध उत्पादन : 1.32 कोटी लिटर\nदेशातील शिल्लक भुकटी : 2.03 लाख टन\nमहाराष्ट्रातील अतिरिक्‍त भुकटी : 30,349 मे.टन\nभुकटी निर्मितीचा दर (प्रतिकिलो) : 190-200 रुपये\nजागतिक बाजारातील दर : 120 रुपये\nसोलापूर पूर दूध महाराष्ट्र maharashtra विभाग sections भारत\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rajendra-pawar-elected-state-grapes-association-head-pune-maharashtra-11704", "date_download": "2018-11-20T12:25:31Z", "digest": "sha1:BB2XV5RDSD7HJ6GF43PKOI5SRJTAMG7O", "length": 15676, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Rajendra Pawar elected as state grapes association Head, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पवार\nमहाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पवार\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nद्राक्ष शेतीसमोरील प्रश्‍न अभ्यासपूर्ण पद्धतीने सोडविण्याची भूमिका राज्य द्राक्ष बागायतदार संघाने नेहमीच घेतली आहे. बदलत्या काळात शेतीसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यासाठी जागतिक तंत्रज्ञानाशी जोडून अधिकाधिक काम करावे लागणार आहे. येत्या काळात संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची एकत्रित ताकद वाढविण्याबरोबरच प्रगत राष्ट्रातील आधुनिक तंत्रज्ञान जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याकडे आणण्यावर आमचा भर राहणार आहे.\n-राजेंद्र पवार, नवनिर्वाचित अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे\nपुणे : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पवार, उपाध्यक्षपदी शिवाजी पवार व खजिनदारपदी कैलास भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. संघाच्या पुणे येथे नुकत्याच झालेल्या वार्षिक अधिवेशनात नूतन कार्यकारिणीची निवड झाली. मागील कार्यकारिणीचा कालावधी संपल्यानंतर ही निवड करण्यात आली.\nद्राक्ष शेती व बागायतदार संघात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले राजेंद्र पवार यांची राज्य कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी निवड झाली. कार्यकारिणीचे संचालक म्हणून अरविंद कांचन, प्रताप काटे, विनायक दंडवते, दत्तात्रय ठिकेकर, विनायक पाटील, चंद्रशेखर पाटील, शिवलिंग संख, किशोर बाबर, हणमंत चव्हाण, दीपक पाटील, राजगोंडा पाटील, सुरेश एकुंडे, दत्तकुमार साखरे, चनगोंडा हविनाळे, शिवानंद माळी, राजेंद्र देशमुख, राजकुमार शेळके, प्रशांत देशमुख, शंकर येणगुरे, माणिकराव पाटील, राजेंद्र सोनवणे, भाऊसाहेब भालेराव, श्‍याम शिरसाठ, रवींद्र निमसे, यतीन कदम, बाळासाहेब गडाख, मधुकर क्षीरसागर यांची निवड झाली.\nयाशिवाय पुणे विभागाच्या अध्यक्षपदी रामभाऊ धावणे, नाशिक विभागाच्या अध्यक्षपदी रवींद्र बोराडे, सांगली विभागाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत लांडगे, सोलापूर विभागाच्या अध्यक्षपदी आशिष काळे यांची निवड झाली. या वेळी संघाचे माजी अध्यक्ष सुभाष आर्वे, अशोक गायकवाड, ऑल इंडिया ग्रेप फार्मर्स फेडरेशनचे अध्यक्ष सोपान कांचन, ऑल इंडिया ग्रेप एक्‍स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे आदी उपस्थित होते.\nद्राक्ष शेती महाराष्ट्र पुणे विभाग नाशिक सांगली सोलापूर\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...\nपिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nआयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...\nनवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...\nपर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...\nऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nपडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...\nचारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...\nतमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...\nब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/beed-crime-news-2-arrest-in-case-of-theft/", "date_download": "2018-11-20T11:17:03Z", "digest": "sha1:C7SXORP7RJMFBKBNFHVJM2XILRIDPCMS", "length": 20152, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "वाहने अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nओवैसींकडून काँग्रेसचा भांडाफोड, एमआयएमला दिली होती 25 लाखाची ऑफर\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\nचीन तयार करतोय कृत्रिम सूर्य\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nवाहने अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nरस्त्यात वाहने अडवून लुटमार करण्याच्या घटना केज, युसुफ वडगाव, सिरसाळा, अंबाजोगाई हद्दीत मागील काही महिन्यात घडल्या होत्या. मात्र, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या विशेष पथकाला या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले असून दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मार्च रोजी केज येथील ट्रॅव्हल्स एजंट शेख अमजद शेख अहमद हे धारूरहून केजकडे जात असताना तांबवा पाटीजवळ त्यांच्या कारला मोटारसायकल आडवी लावली. त्यानंतर अनोळखी चौघांनी त्यांच्याच गाडीतून अपहरण केले. आधी पाच लाख आणि नंतर तडजोडीत एक लाख रूपयांची खंडणी मागितली होती. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे शेख अमजद यांचा जीव वाचला होता, मात्र अपहरणकर्ते पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. त्यांनतर ३ एप्रिल रोजी अतुल सुंदरराव देशमुख यांना केजहून बोरी सावरगावकडे जाताना तिघांनी त्यांना रस्त्यात धक्का देऊन पाडले आणि रोख ६ हजार, मोबाईल आणि गाडी घेवून पसार झाले होते. तर ६ एप्रिल रोजी नवनाथ त्रिभुवन हे कावळ्याचीवाडी फाटा येथे थांबले असताना तिघांनी त्यांना सिरसाळा येथे सोडण्याच्या बहाण्याने रेवली शिवारात नेवून चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील दोन मोबाईल आणि एटीएम कार्ड काढून घेतले. नंतर त्यांनी एटीएम मधून ९,५०० रूपये काढून घेतले.\nसिरसाळा येथे अश्याच पद्धतीने लुटमारीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला होता तर तर अंबाजोगाई येथून मोटारसायकल चोरीची घटना घडली होती. सततच्या लुटमारीच्या घटनांची अपर पोलीस अधीक्षक यांनी अतिशय गांभीर्याने दखल घेतली आणि गुन्ह्यांच्या शोधासाठी एक विशेष पथक नेमले. या पथकाने गुन्ह्यांचे बारकाईने अवलोकन गुन्ह्यांचा तपास सुरू केला. अखेर या पथकाच्या प्रयत्नास यश आले आणि सदरील टोळीबाबत गुप्त माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने सापळा रचून अमोल अशोक मुंडे (रा.कोयाळ, ता.धारूर) यास अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथून तर लक्ष्मण बालाजी कराड (रा.चोपनवाडी) यास अंबाजोगाई शहरातून ताब्यात घेतले. या दोघांनी अन्य इतर साथीदारांसोबत मिळून सदरील गुन्हे केल्याची कबुली दिली असून तपासात त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या दोघांकडून चोरीची मोटारसायकल, चोरीचे मोबाईल आणि इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीतील इतर आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील…म्हणून सॅमसंग ३६०० कोटी रूपये अॅपलला देणार\nपुढीलइंधनदरवाढ व महागाई निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘एल्गार’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nभाजप नेते एकनाथ खडसे यांना हायकोर्टाचा दणका\nमहाजनांचा जळगावकरांच्या संकटाकडे कानाडोळा, समांतर रस्त्याप्रश्नी साधली चुप्पी\nशेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी शिवसेना खासदाराचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nआम्ही ऑन ड्युटी आहोत आम्हाला सोडा; पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांची ट्रॅफिक पोलिसांना...\nसीबीआय अधिकारी वाद; सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढत 29 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली\nपत्नीला सोडल्यामुळे 25 प्रवासी हिंदुस्थानींचे पासपोर्ट सरकारकडून रद्द\nLIVE- विधानसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/budget-session-of-parliament-concludes/", "date_download": "2018-11-20T11:37:33Z", "digest": "sha1:2WESS65MG3YNYT5BUVEZAQGC4DNDMEZI", "length": 20989, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "बिनकामाच्या संसद अधिवेशनाचे सूप वाजले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा\nपुलगाव दारुगोळा भांडारातील स्फोटातील मृतांची संख्या वाढली, 6 ठार\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nओवैसींकडून काँग्रेसचा भांडाफोड, एमआयएमला दिली होती 25 लाखाची ऑफर\nअशी करा अंघोळ, राहा चिरतरुण, 44 वर्षाच्या मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nबिनकामाच्या संसद अधिवेशनाचे सूप वाजले\nनरेंद्र मोदी सरकारवर लोकसभेत आलेले चार विश्वासदर्शक ठराव प्रलंबित ठेवून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरार्धाचे अखेर शुक्रवारी सूप वाजले. कोणतेही विधायक संसदीय कामकाज न झालेले अधिवेशन म्हणून या अधिवेशनाची नोंद होईलच. शिवाय बिनकामाचे संसदीय अधिवेशन असेही या अधिवेशनाला संबोधले जात आहे.\n५ मार्चपासून सुरू झालेला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उत्तरार्ध निव्वळ घोषणाबाजीने गाजला. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची तेलुगू देसम व वायएसआर काँग्रेसची मागणी आणि नीरव मोदीप्रकरणी काँग्रेसची घोषणाबाजी त्याचबरोबर कावेरी जलबोर्डाच्या स्थापनेवरून अण्णा द्रमुकने घेतलेला आक्रमक पवित्रा यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांत कामकाजच होऊ शकले नाही. अर्थसंकल्पालाही आवाजी मतदानाने मंजूर करण्याचा पराक्रम या अधिवेशनात घडला.\nआज शेवटच्या दिवशीही संसदेच्या दैनंदिन कामकाजात काडीचाही फरक पडला नाही. लोकसभेचे कामकाज सुरू होताच कावेरीच्या मुद्द्य़ावरून अण्णा द्रमुकच्या खासदारांनी वेलमध्ये धाव घेतली. मात्र अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या सगळ्य़ा गोंधळावर नाराजी व्यक्त करतच लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली. राज्यसभेतही गदारोळानेच कामकाजाला सुरुवात झाली. सभापती व्यंकय्या नायडू यांनी संपूर्ण अधिवेशनात कामकाज होऊ न शकल्याबद्दल खंत व खेद व्यक्त केला.\nभाजप, काँग्रेसची एकमेकांविरोधात रॅली\nसंसदेचे अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी महात्मा गांधींच्या पुतळ्य़ाशेजारी ‘संसद वाचवा’ असे फलक फडकावत घोषणाबाजी केली. त्याचवेळी भाजपच्या खासदारांनी एक रॅली काढत ‘संसद चलाओ’चा नारा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्य़ाजवळ आंदोलन केले.\nसंसदेचे कामकाज हाणून पाडत काँग्रेस लोकशाहीचीच गळचेपी करत आहे, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः भाजप खासदारांना त्याविरोधात आंदोलनाचा आदेश आज दिला. येत्या १२ एप्रिल रोजी भाजपचे खासदार देशभरात काँग्रेसविरोधात उपोषण करतील, अशी घोषणा त्यांनी केली. भाजपचा ३८ वा स्थापना दिन आज साजरा झाला. त्यानिमित्त येथे पक्षाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nकामकाजाचे १२७ तास वाया\nशुक्रवारी सूप वाजलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २९ वेळा लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहे भरली. पण त्यात केवळ ३४ तास पाच मिनिटेच कामकाज होऊ शकले. कामकाजाचे १२७ तास गोंधळ-गदारोळामुळे वाया गेले. या अधिवेशनात आवश्यक कामकाजावर नऊ तास ४७ मिनिटे चर्चा झाली. ५८० तारांकित प्रश्नांपैकी फक्त १७ प्रश्नांची उत्तरे दिली गेली. लोकसभेत फक्त पाचच विधेयके सादर होऊन मंजूर झाली. तर अर्थसंकल्पाच्या दिवशी १२ तास १३ मिनिटे कामकाज चालले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलचहावाल्याच्या नादी लागाल तर औषधालाही उरणार नाही\nपुढीलउमेश-तेजश्रीने गिरवले कार्यशाळेतून धडे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअशी करा अंघोळ, राहा चिरतरुण, 44 वर्षाच्या मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nअशी करा अंघोळ, राहा चिरतरुण, 44 वर्षाच्या मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nआम्ही ऑन ड्युटी आहोत आम्हाला सोडा; पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांची ट्रॅफिक पोलिसांना...\nसीबीआय अधिकारी वाद; सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढत 29 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/fine-art-student-in-trouble-mumbai-university/", "date_download": "2018-11-20T12:03:28Z", "digest": "sha1:PIH2TLKNPT24IWB77BSXR22ZGFLFBMSD", "length": 18545, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "फाईन आर्टचे विद्यार्थी नियमांच्या कचाट्यात | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nएमआयडीसीतील अग्निशमन केंद्राचे उद्घाटन रखडले\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nफुंडे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न\nसलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nफाईन आर्टचे विद्यार्थी नियमांच्या कचाट्यात\nमुंबई – फाईन आर्ट विषयात अनेक विद्यार्थ्यांना ८०पैकी फक्त ५, १० आणि १५ मार्क देण्यात आले असून या विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनही केले जात नसल्याने हे विद्यार्थी अडचणीत आले आहेत. एकीकडे विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीने पुनर्मूल्यांकन करून देण्याचे आश्‍वासन दिले असताना परीक्षा विभागात मात्र संबंधित विषयासाठी पुनर्मूल्यांकनाची सोयच नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वर्ष वाया जाण्याच्या भीतीने गेल्या सहा महिन्यांपासून हे विद्यार्थी न्यायासाठी विद्यापीठात पायपीट करीत आहेत.\nरचना कॉलेज, प्रभादेवी; व्हिवा कॉलेज, विरार; बांदेकर कॉलेज, सावंतवाडी आणि जे.जे. कॉलेजच्या २२ विद्यार्थ्यांचा या प्रकरणात निकाल रखडला आहे. मार्च २०१६मध्ये द्वितीय वर्षाच्या झालेल्या या परीक्षेचा निकाल जूनमध्ये जाहीर करण्यात आला. मात्र यात प्रॅक्टिकल विषयात या विद्यार्थ्यांना ५ ते २० दरम्यान गुण देण्यात आले आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीकडे तक्रार केल्यानंतर त्यांना पुनर्मूल्यांकन करण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आले. मात्र याबाबत परीक्षा विभागात चौकशी करण्यास गेल्यावर मात्र नियमाचे कारण सांगून माघारी पाठवले जात आहे. या प्रकरणात जाचक नियमांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे याबाबत विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी युवासेनेचे माजी सिनेट सदस्य शशिकांत झोरे यांनी केली आहे.\n“फाईन आर्ट विषयातील प्रॅक्टिकल परीक्षांचे पुनर्मूल्यांकन करता येत नाही. याबाबत तसा नियमच आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीने जरी पुनर्मूल्यांकनाचे आश्‍वासन दिले असले तरी प्रॅक्टिकलचे पुनर्मूल्यांकन करता येणार नाही.”\n– डॉ. राजीव मिश्रा, संचालक, कला संचालनालय\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘सपा’त दंगल, अखिलेशचे बंड\nपुढीलगोरेगाव येथे साकारणार प्रभाकर पणशीकर नाट्यगृह\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअमिताभ बच्चन बनले ग्राडो चे ब्रँड अँम्बेसेडर\nसोपटे आणि शिरोडकरांविरोधात मगोची न्यायालयात याचिका\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/important-rights-of-a-bank-customer-5979397.html", "date_download": "2018-11-20T11:10:36Z", "digest": "sha1:RFJ55K2ACWVEOUVUXMZEDTMLTAX2LQY7", "length": 8494, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "important rights of a bank customer | बँकमध्ये दुपारी 1 वाजता जा किंवा 2:30 वाजता, कोणतीही बँक lunch break चे कारण देवू शकत नाही, वाचा हे आहेत नियम", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबँकमध्ये दुपारी 1 वाजता जा किंवा 2:30 वाजता, कोणतीही बँक lunch break चे कारण देवू शकत नाही, वाचा हे आहेत नियम\nया प्रकरणात तर आपल्याला बँकेकडून मोबदला मिळण्याचा अधिकार आहे,केवळ नियम माहिती असावा\nयुटिलिटी डेस्क- बॅंकेसाठी प्रत्येक ग्राहक महत्त्वाचा आहे. तो बॅंकेच्या वेळेत केव्हाही येवू शकतो. बॅंक अधिकारी त्याला लंच टाईम, असल्याचे सांगून त्याला टाळू शकत नाही, अशी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. एका व्यक्तीने RTI च्या माध्यमातून बँकेशी निघडीत प्रश्नांची उत्तरे रिझर्व्ह बँंक ऑफ इंडियाकडे मागितली होती.\nउत्तराखंड हल्दवानीचे उद्योजक प्रमोद गोल्डी यांनी RBI कडे माहितीच्या अधिकाराखाली काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती.\nजेवणाची वेळ सांगून कामे बंद करतात व टाळाटाळ करतात..\n- सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत विनाथांबता सेवा देणे बँक अधिकार्‍यांकडून अपेक्षित आहे. अधिकारी बदलून त्या जागी दुसरा अधिकारी नेमून जेवणासाठी जावू शकतात. पैशाची देवाण घेवाण त्यावेळी सुरु असावी.\n- आपण पाहतो बऱ्याचदा बँकांमध्ये lunch break नावाचे फलक लावले जातात. त्या वेळेत ग्राहक lunch break होईपर्यंत बराच वेळ ताटकळत असतात. हे नियमबाहय आहे.\n- जेवणाची वेळ सांगून gate बंद नाही करू शकत बँकेचे कर्मचारी. ग्राहकांना ताटकळत देखील नाही ठेऊ शकत.\n- काऊंटरवर ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमी कोणीतरी असावे.\n- 1111 किंवा 2222 अशा स्वरूपातील रक्कम बँक ठेवीमध्ये जमा करण्यास कोणतीही बँक नकार देवू शकत नाही. ठेवी स्विकारण्यासंबंधित अशा कुठल्याही मार्गदर्शक बाबी नाहीत.\nग्राहकांना बँकांमध्ये हे अधिकार का मिळतात\n- चेक स्वीकारण्यास कुठल्याही प्रकारचा विलंब झाल्यास ग्राहकांना बँकेकडून भरपाई मिळण्याचा अधिकार आहे.\n- ग्राहकाच्या खात्यातून अनाधिकृत व्यवहारांसाठी बँक ग्राहकांना जबाबदार ठरवू शकत नाही.\n- कायमस्वरूपी पत्ता असल्याशिवाय खाते उघडता येणार नाही असे कोणतीही बँक सांगू शकत नाही.\n- ग्राहकांची वैयक्तिक माहिती गुप्त ठेवने ही बँकेची जबाबदारी आहे. बँकेला इतर कोणत्याही व्यक्तीला त्यासंदर्भात माहिती देता येत नाही.\nलालू यादव प्रकृती अस्वास्थ्यामुळे न्यायालयात राहिले गैरहजर\nसबरीमाला परिसरात पोलिसांची दडपशाही, 68 भाविकांना अटक\nमतांसाठी कुणी घासताेय भांडी, तर कुणी धरताेय लाेकांचे पाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://sic.maharashtra.gov.in/Site/Common/CICSICDecisionsMumbai.aspx?ID=63198D2A-A42E-44AC-9CE5-4BE79F2062A8&Menu_ID=2", "date_download": "2018-11-20T12:02:32Z", "digest": "sha1:4WAXRNZH2WFYG424Z6VZRTKFJP7I2HSU", "length": 4501, "nlines": 92, "source_domain": "sic.maharashtra.gov.in", "title": "Complaints - Brihan Mumbai: Maharastra State Information Commission", "raw_content": "\n1 तक्रार क्र. बीएम - 378 / 2018 श्री. महेंद्र रमाकांत मिश्रा 15/11/2018 Download\n2 तक्रार क्र. बीएम - 383/ 2018 श्री. बाबासाहेब सरदार 15/11/2018 Download\n3 तक्रार क्र. बीएम - 246/2018 श्री. चेतन कोठारी 25/10/2018 Download\n4 तक्रार क्र. बीएम - 247/2018 श्री. चेतन कोठारी 25/10/2018 Download\n5 तक्रार क्र. बीएम - 248/2018 श्री. चेतन कोठारी 25/10/2018 Download\n6 तक्रार क्र. बीएम - 268/2018 श्री. विजय गायकवाड 25/10/2018 Download\n7 तक्रार क्र. बीएम - 482 /2018 श्रीमती रुही खान 23/10/2018 Download\n8 तक्रार क्र. बीएम - 483/2018 श्रीमती रुही खान 23/10/2018 Download\n9 तक्रार क्र. बीएम - 484 /2018 श्रीमती रुही खान 23/10/2018 Download\nजुन्या आयोगाने जारी केलेले आदेश\nकें.मा.आ./रा.मा.आ.च्या अटी आणि शर्ती\nरा.मा.आ. च्या कामाचे वितरण\nमाहिती अधिकाराचे इतर दुवे\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे |\nप्रकाशन हक्क २०१४ राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र. सर्व हक्क सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-chalisgaon-shivsena-city-president-shamlal-kumavat-attack-102586", "date_download": "2018-11-20T12:49:13Z", "digest": "sha1:LXCNKPUFKAHBFFSIPOA6CPLSGGNVV63L", "length": 8772, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news chalisgaon shivsena city president shamlal kumavat attack चाळीसगाव शिवसेना प्रमुखावर प्राणघातक हल्ला | eSakal", "raw_content": "\nचाळीसगाव शिवसेना प्रमुखावर प्राणघातक हल्ला\nसोमवार, 12 मार्च 2018\nजुन्या वादातून शहर शिवसेना प्रमुख शामलाल कुमावत यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ज्यात ते गंभीर जखमी झाले.\nचाळीसगाव - जुन्या वादातून चाळीसगाव शहर शिवसेना प्रमुख तथा नगरसेवक शामलाल कुमावत यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दोघांवर पाचे ते सात जणांच्या जमावाने आज दुपारी बाराच्या सुमारास जीवघेणा हल्ला केल्याची घटना शहरातील धुळे रोडवरील मोठ्या कॉलेजसमोर घडली.\nयाबाबत माहिती अशी की, शिवसेनेचे शहर प्रमुख शामलाल कुमावत आपले सहकारी युवराज कुमावत व नीलेश गायके यांच्यासोबत एका ठिकाणी घरभरणीच्या कार्यक्रमासाठी धुळे रोडकडे गेलेले होते. तेथून परत येत असताना चाळीसगाव महाविद्यालयाजवळ त्यांची गाडी रोखून चार ते पाच जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात शामलाल कुमावत यांच्या डोक्‍याला गंभीर इजा झाली आहे. त्यांच्यासोबतच्या दोघांनाही जबर मारहाण करण्यात आली. शामलाल कुमावत यांच्या डोक्‍यातून रक्तस्राव होत असल्याने त्यांना तातडीने डॉ. देवरे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. युवराज कुमावत व नीलेश गायके यांच्यावरही याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, एका नगरसेवकासोबत असलेल्या जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/13/Article-on-TAPI-gas-pipeline-written-by-amita-Jogalekar-.html", "date_download": "2018-11-20T11:29:02Z", "digest": "sha1:3BXD2EI3N2YWPZCP7TNS5SDXUFIXHSZF", "length": 9941, "nlines": 15, "source_domain": "mahamtb.com", "title": " भारत, इंधन आणि असलं थोडसं... भारत, इंधन आणि असलं थोडसं...", "raw_content": "\nभारत, इंधन आणि असलं थोडसं...\nTAPI प्रकल्पाची रूपरेषा -\nदोन आठवड्यांपूर्वी तझाकिस्तानमधून अफगाण आणि पाकमार्गे भारतात गॅस पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला मान्यता मिळाली. TAPI नावाच्या या प्रकल्पाचे भुमीपूजन झाले अशी बातमी वाचण्यात आली. २००८ मध्ये प्रपोज झालेल्या या प्रोजेक्टचा पाठपुरावा २०१५ पासूनच भारत सरकार खूप मेहनतीने करत आहे. परंतु राजकीय अस्थिरतेच्या भीतीने या प्रकल्पाला चालना मिळत नव्हती. मात्र २३ फेब्रुवारीला वैयक्तिक किंवा आंतरदेशीय हेवेदावे बाजूला सारून या प्रकल्पाचा मुहूर्त करून चारही देशांनी याला हिरवा कंदील दाखवला आहे. (अफगाण-पाक, तालिबान, डुरांड लाईन, पाकिस्तान, भारत-अफगाण हे पण या सगळ्या process मधले interesting angles आहेत. पण त्या विषयी नंतर कधीतरी लिहीन)\nया प्रकल्पान्वये तुर्कमेनीस्तानमधून नैसर्गिक वायू आपल्या देशात थेट पोचणार आहे. दक्षिण आशियातील ऊर्जेचा तुटवडा भरून काढण्याचे महत्वाचे काम हा प्रकल्प करणार आहे. तुर्कमेनिस्तानकडे, Galkynysh येथे जगातील चौथ्या क्रमांकाचे नैसर्गिक वायुचे साठे आहेत. १८१४ किलोमीटर (११२७ मैल) लांबीची ही पाईपलाईन असून तुर्कमेनिस्तानच्या Galkynysh नैसर्गिक वायुसाठ्यांपासून तिचा मार्गक्रम चालू होईल. अफगाणिस्तानमध्ये, TAPI पाईपलाईन पश्चिमेला कंदहार - हेरात हायवेलगत बांधण्यात येत आहे. पुढे तिचा मार्ग पाकिस्तानमधील क्वेट्टा आणि मुलतानमधून जाणार आहे. भारतातील पाकिस्तानच्या सीमेजवळील फाझिलका हे या पाईपलाईनचे अंतिम स्थान असेल.\n१४२० मिलीमीटर (५६\") व्यासाच्या या पाईपलाईनमधून दरवर्षी ३३ बिलीयन क्युबिक मीटर नैसर्गिक वायू वाहून नेण्यात येईल. यातील ५ बिलीयन क्युबिक मीटर अफगाणिस्तानला आणि प्रत्येकी १४ बिलीयन क्युबिक मीटर आपल्या देशाला आणि पाकिस्तानला पुरवण्यात येईल. सहा compressor स्थानकं या पाईपलाईनलगत बांधण्यात येतील. २०१९ पर्यंत ही पाईपलाईन सुरु करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.\n१९१६ सालापर्यंत रशिया येथील नैसर्गिक वायुचा प्रमुख आयातदार होता. परंतु हळूहळू ही आयात कमी करत रशियाने ती पूर्णपणे बंद करून टाकली आहे. त्यामुळे तुर्कमेनिस्तानलाही नवीन आयातदार शोधणे व आपल्या मालाला नियमित बाजारपेठ मिळवून देणे गरजेचे आहे. भारत सरकारने अशी संधी उचलली नसती तरचं नवल एकतर वायु इंधन हे स्वच्छ प्रदुषण विरहित इंधन म्हणून ओळखले जाते. भारताची वेगाने वाढणारी लोकसंख्या, मेक इन इंडिया सारख्या प्रकल्पांच्या पुर्ततेसाठी लागणारे अव्याहत व प्रचंड तेल, वीज व सर्व प्रकारचे इंधन, इत्यादी गोष्टींचा विचार करता ही पाईपलाईन आपल्यासाठी येत्या ३० ते ४० वर्षांत अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.\nजागतिक इतिहास साक्षी आहे, कोणत्याही देशाच्या विकासासाठी इंधनाचे महत्त्व अनन्य साधारण असे राहिले आहे. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांचा अभ्यास करताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. जोपर्यंत तेलाचे महत्व त्याचे उपयोग माहिती नव्हते तोवर कोळसा हे इंधन अतीव महत्वाचे होते. पण जसजशी तेलक्रांती होत गेली तसतसे जगाच्या बाजारात कोळशाने तोंड काळे केले.\nआता जगभरात ‘तेलाला’ विविध पर्याय निर्माण करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होत आहेत. व सौरऊर्जा, वायुउर्जा, लाटांपासून वीजनिर्मिती, अणुऊर्जा असे प्रयोग यशस्वी ही होत आहेत. त्यामुळे तेल आयातीवरचे अवलंबित्व कमी होउन हे देश हळूहळू स्वयंपूर्ण होत आहेत. कारण इंधन म्हणून उर्जेचा वापर करता यावा यासाठी प्रयोग सुरू आहेत. याची जाणीव गल्फ देशांनाही झाली असून त्यांनीही आता पारंपरिक दादागिरी, भ्रष्ट कारभार इ. गोष्टींना आळा घालून व्यावसायिक दृष्टीकोनाचा अंगिकार करायला सुरुवात केली आहे असे लक्षात येते.\nतसेच आता तेलासाठी OPEC देशांवर अवलंबून रहाण्यापेक्षा ऑस्ट्रेलिया, तैवान, जपान, साऊथ कोरिया इ देशांप्रमाणे भारतानेही अमेरिकेतून क्रुड तेलाची आयात करण्याचे काम भारताच्या इंडियन ऑईल कॉरपरेशन या कंपनीला दिले आहे. ते गेल्या ऑक्टोबरमध्ये सुरू झाले. हा ट्रेड सुरळीतपणे होऊन यशस्वी व्हावा यासाठी काही नियमही शिथिल केले गेले आहेत.\nयासंदर्भातील अजून एक समाधानकारक बाब म्हणजे अमेरिकेतून क्रुड ऑईल सोबत आता भारत नैसर्गिक वायुची आयातही सुरू करत आहे. याबाबत राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांनी नियमित पुरवठ्याचे वचन भारतला दिले आहे.\nत्यामुळे येत्या ४ ते ५ वर्षांत भारतातील small and medium scale व्यवसायांना या fuel reforms चा खूप फायदा होईल असे दृष्य दिसते आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-all-are-responsible-public-administration-10980", "date_download": "2018-11-20T12:30:06Z", "digest": "sha1:TXWFS4LSSKYPTIL5T57E7M4WDPYY5FQR", "length": 14501, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, All are responsible for the public administration | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलोकाभिमुख प्रशासनाची जबाबदारी सर्वांचीच\nलोकाभिमुख प्रशासनाची जबाबदारी सर्वांचीच\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nसोलापूर : शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी सर्वांची आहे. गाव पातळीवरच लोकांची कामे झाल्यास तक्रारी कमी होणार आहेत. प्रशासनाचे कामकाज लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंत सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.\nसोलापूर : शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी सर्वांची आहे. गाव पातळीवरच लोकांची कामे झाल्यास तक्रारी कमी होणार आहेत. प्रशासनाचे कामकाज लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंत सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.\nमहसूल दिनानिमित्त महसूल शाखेतील ४६ कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले. पोलिस आयुक्त महादेव तांबडे, मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, रोहयो उपजिल्हाधिकारी किशोर पवार, अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे, भूसंपादन अधिकारी प्रवीण सांळुखे, प्रांताधिकारी ज्योती पाटील, शिवाजी जगताप, प्रमोद गायकवाड, मारुती बोरकर आदी उपस्थित होते.\nभोसले म्हणाले, ‘‘सध्या सेवा हमी कायद्यासारखे अनेक बदल महसूल विभागात झाले आहेत. त्याचाही अभ्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांनी करावा, आपल्या कामाबाबत कायमच प्रामाणिक राहिले पाहिजे.’’\nतांबडे म्हणाले, ‘‘महसूल विभाग आणि पोलिस प्रशासन दोन्ही भाऊ आहेत. दोन्ही विभागांच्या कामकाजावरूनच प्रशासनाबाबत नागरिक आपले मत तयार करतात. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, असे काम केल्यास निश्‍चित प्रशासनाची प्रतिमा चांगली राहील.’’\nसोलापूर प्रशासन administrations मका maize पोलिस पोलिस आयुक्त महसूल विभाग revenue department\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/how-to-save-electricity/", "date_download": "2018-11-20T12:05:25Z", "digest": "sha1:XITYSNGA47GFKZSOPVN7Y7DWR4WE6XQK", "length": 16710, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "अशी वाचवा वीज! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nएमआयडीसीतील अग्निशमन केंद्राचे उद्घाटन रखडले\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nफुंडे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न\nसलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\n> आजकाल प्रत्येक घरात एसी असतोच. उन्हाळय़ात त्याचा जास्त वापर होतो, पण नेमक्या याच दिवसांत एसीची सर्व्हिसिंग करून घेतली पाहिजे. त्यातला फिल्टर बदलला पाहिजे. तो बदलला तर विजेचे बिल १५ ते २० टक्क्यांपर्यंत कमी करता येईल. एसीमधला फिल्टर बदलला तर एसीचा आवाजही कमी होईल.\n> उन्हाळय़ातच घरातील बल्ब आणि टय़ुबलाईटच्या जागी एलईडी बल्ब लावा. एका ५ वॉट्सचा एलईडी बल्ब २० ते २५ वॉट्सच्या सीएफएल बल्बएवढा प्रकाश देतो. शिवाय त्यामुळे वीजही कमी खेचली जाते.\n> साधारणपणे घरातील पाइपलाइन वारंवार लीकेज होते. त्यामुळे पाणी नाहक वाया जाते. उन्हाळय़ात तर पाण्याची खूपच गरज भासते. त्यामुळे उन्हाळय़ात पाइप लाइन चेक करून घेतली पाहिजे. त्यातून होणारे लीकेज लागलीच काढून टाकायला हवे.\n> उन्हामुळे येणाऱ्या घामाला पर्याय नाही. या घामामुळे कपडे जास्त खराब होतात. मग ते धुण्यासाठी वॉशिंग मशीन वारंवार वापरणं ओघाने आलंच. पण उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जर वॉशिंग मशीनचीही सर्व्हिसिंग करून घेतली तर त्याचं आयुष्य तर वाढेलच, पण विजेचे बिलही कमी येईल. आत्ताही सर्व्हिसिंग करून घेता येईल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपं. अच्युत केशव अभ्यंकर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Ankli-faith-in-the-judiciary-issue/", "date_download": "2018-11-20T12:24:45Z", "digest": "sha1:YRKPPGQAEMYS2OYGR4XDWHJJVIGHG347", "length": 7184, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तर न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास उडेल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › तर न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास उडेल\nतर न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास उडेल\nअंकली : संतोषकुमार कामत\nदेशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाचेे प्रशासक योग्यरित्या काम करत नसल्याचा गंभीर आरोप केला. या पार्श्‍वभूमीवर चिकोडी तालुक्यातील काही वकील व जनता जनार्दनाने आपली मते परखडपणे व्यक्त केली. न्यायव्यवस्थेबाबत उघडपणे बोलणे हे धक्कादायक आहे. तर काहींनी हा वाद अंतर्गत आपापसात मिटवावा. न्यायाव्यवस्थेमध्ये समाजकारण आणू नये. अन्यथा न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास उडेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. न्यायव्यवस्था ही भारतीय लोकशाहीचा स्तंभ आहे. या स्तंभावरच लोकांचा विश्‍वास राहिला आहे आणि त्याच संस्थेमध्ये जर असे प्रकार व्हायला लागले तर या गोष्टीचा परिणाम न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास उडण्यावर होईल. लोकशाहीला व कायदे पाळण्याला आणि\nन्यायव्यवस्थेला हे सर्व हानिकारक आहे. हे प्रकार आपापसात मिटविले गेले पाहिजेत. -अ‍ॅड. प्रदीप पोतदार, येडूर न्याय व्यवस्था ही चौथा आणि अतिशय विश्‍वासू स्तंभ आहे. आजही भारतामध्ये न्यायव्यवस्थेबद्दल आदर आहे. असे असताना न्याय व्यवस्थेविरोधात पत्रकार परिषद घेऊन टीका करणे असमर्थनीय आहे. तसेच ही न्यायव्यवस्थेसाठी धक्कादायक बाब आहे. -अ‍ॅड. मारुती नेरली, चिकोडी सर्व न्यायमूर्ती प्रचंड अनुभवी आहेत. त्यांची अंतर्गत घुसमट त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वापुढे मांडली. याचा येणार्‍या काळात खूप परिणाम होणार आहे. हा विषय आपसात मिटणे गरजेचे आहे. नाही तर कोणाचाही न्याय व्यवस्थेवर विश्‍वास राहणार नाही. हे लोकशाहीला मारक होईल.\n- अ‍ॅड. बसवराज कांबळे, चंदूर भारताच्या संविधानाने संसद, न्यायव्यवस्था प्रशासन आणि प्रसार माध्यमांना स्वातंत्र्य दिले आहे. त्याला त्याचे काम करत असताना काही हक्क दिले आहे. ते आपापले काम करत असताना संविधनाच्या मूल्यांवर गदा येत असेल तर निश्‍चित हे लोकशाहीसाठी घातक आहे. -प्रभाकर शिंदे, अंकली लोकशाहीत सर्वात जास्त विश्‍वास न्यायव्यवस्थेवर आहे, अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायाधीशांनीच न्याय व्यवस्थेबद्दल माध्यमामध्ये प्रश्‍न निर्माण करणे खेदजनक आहे. हा प्रकार म्हणजे एकमेकांच्या अंतर्गत कुरघोड्या असल्याची शक्यता आहे. त्या चव्हाट्यावर यायला नकोत. त्यामुळे सर्वसामान्यांपुढे न्याय व्यवस्थेबाबत वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. - बाबासाहेब सदलगे, वरलापूर\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nओबीसी मधील आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/thief-stolen-in-ambajogayi-court/", "date_download": "2018-11-20T12:22:42Z", "digest": "sha1:VYDW34ODCI2DKOR7ZSJ2NQWMI2J56MXV", "length": 4775, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अंबाजोगाईत चोरट्यांनी न्यायालयच फोडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › अंबाजोगाईत चोरट्यांनी न्यायालयच फोडले\nअंबाजोगाईत चोरट्यांनी न्यायालयच फोडले\nयेथील जिल्हा व सत्र न्यायलयातील स्ट्राँग रूम अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास फोडली. चोरट्यांनी थेट न्यायालयात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.\nअंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयातील स्ट्राँग रूममधे तीन न्यायालयातील मुद्देमाल ठेवला जातो. काल रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी न्यायालय अधीक्षक कार्यालयाच्या खिडकीचे दोन गज कापून आत प्रवेश केला. नंतर आतील स्ट्राँग रूमचे कुलूप तोडून आतील कपाटातून मुद्देमालाच्या तीन पेट्या लंपास केल्या.\nया पेट्यात काही रोख रक्कम आणि ठेवींच्या पावत्या असल्याचे समजते. सकाळी अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालय उघडल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती कळताच अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस निरीक्षक सोमनाथ गिते यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सध्या पंचनामा सुरू असून त्यानंतर नेमका काय आणि किती मुद्देमाल चोरी गेला याची अधिकृत माहिती कळू शकेल.\nदरम्यान, मध्यंतरीच्या काळात अंबाजोगाई शहरातील थंडावलेले चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. यावेळेस चोरट्यांनी थेट न्यायालयालाच लक्ष्य केल्याने खळबळ उडाली आहे. जर न्यायालयच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/shivrajyabhishek-sohala-2018-pune-shaniwar-wada/", "date_download": "2018-11-20T11:29:21Z", "digest": "sha1:JYQUBYN47VHGMNFIV462KH3GNKQJDQPB", "length": 5580, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणेः ५१ फुटी स्वराज्य गुढीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणेः ५१ फुटी स्वराज्य गुढीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा\nपुणेः ५१ फुटी स्वराज्य गुढीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा\nशिवछत्रपतींचा जिरेटोप, शिवमुद्रा, सुवर्णहोन, वाघनखे आणि जगदंब तलवार या पाच शुभचिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजासह 351 ढोल ताशांचा दणदणातात स्वराज्यगुढी दिमाखात उभी करण्यात आली. शिवजयंती महोत्सव समितीतर्फे ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन, स्वराज्य दिन, शिवशक प्रारंभ दिन, स्वराज्य नववर्ष दिनी शनिवारवाडयाच्या प्रांगणात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.\nशिवगर्जना, सह्याद्रीगर्जना, जय शिवराय, आम्ही नुमवीय, नादब्रह्म ट्रस्ट ,रुद्र्रगर्जना, गुरुजी, शिवनेरी, समाधान ही पुण्यातील नामांकीत ढोलताशा पथके वादनात सहभागी झाले होते. पुण्यातील शिवाजी मर्दानी आखाडातर्फे शिवकालीन मदार्नी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. सोहळ्याचे हे ६ वे वर्ष असून अमित गायकवाड यांनी रचलेली श्री शिवछत्रपतींची आरती उपस्थित महिला भगिनींच्याकडून सादर झाली.\nयावेळी महापौर मुक्ता टिळक, प्रसिद्ध इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, ह.भ.प धर्मराज हांडे महाराज, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम इंगवले, फर्जंद चित्रपटातील कलाकार, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागी झालेल्या सरदार, सुभेदार, मावळ्यांचे वंशज उपस्थित होते.\nकार्यक्रमाचे आयोजन अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊ ढमढेरे, सचिन पायगुडे, अनिल पवार, समीर जाधवराव, महेश मालुसरे, किरण देसाई, रवींद्र कंक, शंकर कडू, गिरीश गायकवाड, दिपक घुले, किरण कंक, निलेश जेधे, दिग्वीजय जेधे, गोपी पवार, मंदार मते, दिपक बांदल, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले आहे.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-district-civil-hospital-suspects/", "date_download": "2018-11-20T11:30:02Z", "digest": "sha1:GW3BGZIQBOFHP4VOJ2JX6X6Y3MN6WAXI", "length": 6337, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिव्हिलमध्ये संशयितांची सरबराई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सिव्हिलमध्ये संशयितांची सरबराई\nसातारामधील सुरुचि राडाप्रकरणात अटकेत व न्यायालयीन कोठडीत असणार्‍या संशयितांचे मोबाईल टॉवर लोकेशन घटना घडलेल्या तीन विविध ठिकाणी आढळले आहेत. संशयितांची जिल्हा शासकीय रुग्णालयात सरबराई होत असून, त्याची काही महत्त्वाची कागदपत्रेही सरकार पक्षाने जिल्हा न्यायालयात दाखल करून संशयितांचा जामीन फेटाळावा, अशी मागणी सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, बुधवारी पुढील सुनावणी होणार आहे.\nसुरुचि राडाप्रकरणात खासदार व आमदार गटातील समर्थक जामिनासाठी जिल्हा न्यायालयात गेले आहेत. सोमवारी बचाव पक्षाने युक्तिवाद केल्यानंतर मंगळवारी सरकार पक्षाने त्यावर युक्तिवाद केला. बचाव पक्षाने विविध विषयांवर युक्तिवाद केला. यामध्ये जे अटकेतील व न्यायालयीन कोठडीत संशयित आहेत, त्यांनी तपासात पोलिसांना सहकार्य केलेले नाही. न्यायालयीन कोठडीतील संशयित गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर सुरू असलेला उपचार संशोधनाचा विषय असून, त्याबाबतचे काही महत्त्वाची कागदपत्रेच सरकारी पक्षाने न्यायालयात दाखल केली.\nघटनेच्या दिवशी आनेवाडी टोल नाका, सर्कीट हाऊस, सुरुचि बंगला परिसर येथे संशयितांचे मोबाईल टॉवर लोकेशन मिळालेले आहे. दरम्यान, पुणे येथील संशयितांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. घटनेदिवशी असे गुंडही सातार्‍यात असल्याने त्यांना सुपारी देवून कोणी आणले याचा तपास पोलिसांना करायचा आहे. याशिवाय फायरींगच्या पुंगळ्या सापडल्याने ते फायरींग कोणी केले, हा महत्वाचा तपास बाकी असल्याचे सरकार पक्षाने सांगून संशयितांना जामीन देवू नये, असा युक्तिवाद न्यायालयात केला.\nपाचगणीत दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक : एक ठार\nउसाच्या फडात ट्रॅक्टरखाली चिमुरडी चिरडली\nजावळीकरांचे स्वच्छतेतून गाडगे महाराजांना अभिवादन (व्हिडिओ)\nकोल्हापूर-सांगली कबड्‍डीचा थरार पुन्हा रंगणार\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/floor-mats/top-10-unbranded+floor-mats-price-list.html", "date_download": "2018-11-20T11:37:51Z", "digest": "sha1:6UW4JRC3B2YZUOWLXG5KWBY7EDHSFGHN", "length": 12973, "nlines": 288, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 उंब्रन्डेड फ्लॉवर मॅट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 उंब्रन्डेड फ्लॉवर मॅट्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 उंब्रन्डेड फ्लॉवर मॅट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 उंब्रन्डेड फ्लॉवर मॅट्स म्हणून 20 Nov 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग उंब्रन्डेड फ्लॉवर मॅट्स India मध्ये मॅक्सपीडेर लागू कस्टमाइज्ड ३ड कार फ्लॉवर मत फॉर रेनॉल्ट दुस्तर ब्लॅक कलर Rs. 7,499 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nशीर्ष 10उंब्रन्डेड फ्लॉवर मॅट्स\nकार मॅट्स फूटमॅट्स ३ड मॅट्स फोर्तुनेर बेरीज\n३ड कार मॅट्स फॉर स्विफ्ट कार\nडिजिफीत कार फ्लॉवर मॅट्स टॅन कलर टोयोटा इटियॉस\nK आई रेसिंग कार फूट मत रिट्झ बल्क ओक कँ२ रबी\nK आई रेसिंग कार फूट मत होंडा ब्रिओ बाग बल्क ओक कँ२ हब\nमॅक्सपीडेर लागू कस्टमाइज्ड ३ड कार फ्लॉवर मत फॉर रेनॉल्ट दुस्तर ब्लॅक कलर\nकार मॅट्स फूटमॅट्स ३ड मॅट्स वेंटो बेरीज\nकार मॅट्स फूटमॅट्स ३ड मॅट्स निचरा ब्लॅक\nकार मॅट्स फूटमॅट्स ३ड मॅट्स एर्टिगा बेरीज\nकार मॅट्स फूटमॅट्स ३ड मॅट्स फोर्ड फिगो ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/6/Guatemala-says-it-is-moving-embassy-in-Israel-to-Jerusalem.html", "date_download": "2018-11-20T11:43:25Z", "digest": "sha1:3AEYUMXSB52MXGVNF7D2V5M52DHAFRU2", "length": 4828, "nlines": 10, "source_domain": "mahamtb.com", "title": " अमेरिकेनंतर 'या' देशानेही दिली जेरुसलेमला मान्यता अमेरिकेनंतर 'या' देशानेही दिली जेरुसलेमला मान्यता", "raw_content": "\nअमेरिकेनंतर 'या' देशानेही दिली जेरुसलेमला मान्यता\nमे मध्ये करणार जेरुसलेममध्ये दूतावासचे स्थलांतर\nग्वाटेमाला : संयुक्त राष्ट्रांचा विरोध पत्करून जेरुसलेमला इस्राइलची राजधानी म्हणून अमेरिकेने दिलेल्या मान्यतेनंतर आता आणखीन एका देशाने जेरुसलेमला आपला पाठींबा दिला आहे. तसेच अमेरिकेबरोबरच आपले देखील दूतावास कायमस्वरूपी जेरुसलेममध्ये स्थलांतरित करणार असल्याची घोषणा देखील या देशाने केली आहे. त्यामुळे जागतिक राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.\nमध्य अमेरिका खंडामध्ये असलेल्या 'ग्वाटेमाला' या देशाने जेरुसलेमला आपला पाठींबा दिला आहे. जेरुसलेमच्या भूमीवर खऱ्याअर्थाने इस्राइलचाच अधिकार असून गेली अनेक वर्ष इस्राइल आपल्या हक्कापासून वंचित आहे. त्यामुळे अमेरिकेबरोबरच आता ग्वाटेमाला देखील जेरुसलेमला इस्राइलची राजधानी म्हणून मान्यता देत आहे, अशी घोषणा ग्वाटेमालाचे राष्ट्रपती जिमी मोराल्स यांनी केली. तसेच अमेरिकेने आपले दूतावास जेरुसलेममध्ये स्थलांतरित केल्यानंतर लगेच दोन दिवसानंतर ग्वाटेमाला देखील आपले दूतावास जेरुसलेमला स्थलांतरित करेल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.\nमोराल्स यांच्या या वक्तव्याचे इस्राइलकडून स्वागत करण्यात आले असून जेरुसलेमला इस्राइलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यामुळे इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मोराल्स याचे आभार व्यक्त केले आहे. तसेच येत्या मे महिन्यात इस्राइलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाचे निमंत्रण देखील दिले आहे.\nदरम्यान येत्या मे महिन्यामध्ये अमेरिका देखील आपल्या दूतावासाचे जेरुसलेममध्ये उद्घाटन करणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः यावेळी इस्राइलमध्ये उपस्थित राहणार असून अमेरिकन दूतावासाच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. यानंतर यावर्षीच्या शेवटपर्यंत दूतावासाचे संपूर्ण काम पूर्ण होईल, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/latur-news-congress-ncp-agitation-against-government-72736", "date_download": "2018-11-20T12:42:04Z", "digest": "sha1:CPU5Y2WRNVHPSDPXKG43WHT4Z53LQHQD", "length": 12171, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Latur news Congress, NCP agitation against government 'महाराष्ट्राचा 420, देवेंद्र फडणवीस'; लातूरमध्ये आंदोलन | eSakal", "raw_content": "\n'महाराष्ट्राचा 420, देवेंद्र फडणवीस'; लातूरमध्ये आंदोलन\nसोमवार, 18 सप्टेंबर 2017\nलातूर : 'महाराष्ट्राचा ४२० देवेंद्र फडणवीस', 'झेलो महंगाई मार, अब की बार फेकू सरकार', 'मोदी फडणवीस आये है साथ मे महंगाई लाये है', अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तर काँग्रेसने मोदी व फडणवीस सरकारच्या विरोधात बोंबाबोंब ठोकली, उठाबशा काढल्या, निषेधाच्या घोषणा दिल्या.\nलातूर : 'महाराष्ट्राचा ४२० देवेंद्र फडणवीस', 'झेलो महंगाई मार, अब की बार फेकू सरकार', 'मोदी फडणवीस आये है साथ मे महंगाई लाये है', अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तर काँग्रेसने मोदी व फडणवीस सरकारच्या विरोधात बोंबाबोंब ठोकली, उठाबशा काढल्या, निषेधाच्या घोषणा दिल्या.\nगेल्या काही दिवसात पेट्रोल, ड़िझेल भाव गगनाला भिडले आहेत. गॅसच्या सबसिडीवर सरकार डल्ला मारत आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. या दरवाढीमुळे सामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने लक्ष वेधण्यासाठी व शासनाच्या सामान्यांच्या विरोधातील धोरणाचा निषेध करण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस रस्त्यावर उतरली.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 'महाराष्ट्राचा ४२० देवेंद्र फडणवीस', 'झेलो महंगाई मार, अब की बार फेकू सरकार', 'मोदी फडणवीस आये है साथ मे महंगाई लाये है' , 'अब की बार फेकू सरकार', ''पेट्रोलवर जुलमी कर लावणाऱया भाजप सरकारचा धिक्कार असो', 'देख मोदी तेरा खेल सोने के दाम में मिलता है पेट्रोल डिझेल, अशा घोषणा देत कार्यकर्ते सहभागी झाले होते. काही कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडरच खांद्यावर घेतले होते. तर पेट्रोलदरवाढ झाल्याने दुचाकी आता परवत नाही. त्यामुळे दुचाकी बैलगाडीवर आणून या मोर्चात महिला सहभागी झाल्या होत्या. या मोर्चात जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील, शहरा्ध्यक्ष मकरंद सावे, पप्पू कुलकर्णी, प्रशांत पाटील आदी सहभागी झाले होते.\nकाँग्रेसच्या वतीने येथील उषाकिरण पेट्रोलपंपाच्या समोर निदर्शने करण्यात आली. `रद्द करा रद्द करा पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करा`, `शेतकऱयांना दिली नाही फुटकी कवडी , त्यांच्या नावावर गल्ला भरणाऱयांची लबाडी`, `सरकारच्या वाढदिवसासाठी जनतेच्या खिशात हात कशाला`, `कहाँ गये , कहाँ गये, अच्छे दिन कहाँ गये`, `सरकार निर्णयाचा उडालाय गोंधळ, जनतेत तर झाल्या मनीकल्लोळ`, अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. शासनाच्या नावाने बोंबोही ठोकून उठाबशाही काढल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱायंना मागण्याचे निवेदन देण्यात आले. यात शहराध्यक्ष मोईज शेख, अॅड. त्र्यंबकदास झंवर, महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर, नगरसेवक इम्रान सय्यद, सचिन बंडापल्ले आदी सहभागी झाले होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/dhananjay-munde-will-leave-the-road-in-parli-dhananjay-munde/", "date_download": "2018-11-20T11:40:49Z", "digest": "sha1:I7GAEHXTNCE3PQXKOHKCISWHLNPRLVNC", "length": 6787, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "परळीतील एकही रस्ता शिल्लक ठेवणार - धनंजय मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपरळीतील एकही रस्ता शिल्लक ठेवणार – धनंजय मुंडे\nटीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेमुळे परळी शहर मात्र विकासातुन बदलत असल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. परळीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आगामी तीन महिन्यात नविन पाणी पुरवठा योजना पुर्ण करणार असल्याचे तसेच नगरोत्थान योजने अंतर्गत 100 कोटी रुपये खर्चुन रस्त्यांची कामे करून एकही रस्ता शिल्लक ठेवणार नसल्याचा शब्द ही त्यांनी दिला. परळी शहरातील विद्यानगर भागातील विविध रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ व लोकार्पण धनंजय मुंडे यांच्या हस्ते कार्यक्रमास संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही.…\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा…\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/moment-of-bappa-immersion-procession-in-pune/", "date_download": "2018-11-20T11:39:03Z", "digest": "sha1:263WLTQUJHEJDZZUMMZHMAQFHJROT3EF", "length": 5727, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "PHOTO : पुण्यातील बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचे क्षणचित्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nPHOTO : पुण्यातील बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचे क्षणचित्र\nपुणे : पुण्याच्या गणेशोत्सवाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असते. आज गणेशाच्या विसर्जनाची मिरवणूक अतिशय जल्लोषात सुरु आहे. पाहूयात या फोटोंमधून पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक.\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र…\nटीम महाराष्ट्र देशा- पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही व धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AE_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2018-11-20T12:04:07Z", "digest": "sha1:O5RZXRYJM2G3YPKRY745MEA5GY63VX5K", "length": 3932, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लाईम रेगीस - विकिपीडिया", "raw_content": "\nलाईम रेगीस हे डॉर्सेट काउंटीमधील एक शहर आहे. हे शहर तेथील ब्ल्यू लिआस कड्यांमध्ये मिळालेल्या जीवाश्मांसाठी प्रसिद्ध झाले आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-national-news-political-news-uttar-pradesh-bypoll-yogi-adityanath-102966", "date_download": "2018-11-20T12:03:25Z", "digest": "sha1:QPMVNP63FFNKA7JATHFSYON7VSJTX3F7", "length": 8763, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News National News Political News Uttar Pradesh Bypoll Yogi Adityanath भाजपला अतिआत्मविश्वास नडला : योगी आदित्यनाथ | eSakal", "raw_content": "\nभाजपला अतिआत्मविश्वास नडला : योगी आदित्यनाथ\nबुधवार, 14 मार्च 2018\nपोटनिवडणुकांच्या या निकालानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ''भाजपला अतिआत्मविश्वास नडला'', असे वक्तव्य करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.\nलखनौ : उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील गोरखपूर व फुलपूर मतदारसंघात समाजवादी पक्षाने भाजपच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने मागे टाकत या दोन्ही मतदारसंघात विजय मिळवला आहे. पोटनिवडणुकांच्या या निकालानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ''भाजपला अतिआत्मविश्वास नडला'', असे वक्तव्य करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.\nयोगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदी तर केशव प्रसाद मौर्य उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर या दोघांनीही लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे गोरखपूर आणि फुलपूर या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजप आणि समाजवादी पक्षाने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, मतमोजणीअंती गोरखपूर आणि फुलपूर या पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. फुलपूरमधून सपा उमेदवार नागेंद्र सिंह पटेल ५९ हजार ६१३ मतांनी विजयी झाले आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-people-participation-city-development-104799", "date_download": "2018-11-20T12:17:03Z", "digest": "sha1:M4J76GS67QTPOVZKSTNSFB2JCQFHPORT", "length": 10783, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news People participation city development लोकसहभागातून शहराचा विकास | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 23 मार्च 2018\nमहापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा नागरिकांना एका ठिकाणी मिळाव्यात, या उद्देशाने पीएमसी केअर प्लॅटफॉर्म आणि गुगल मॅप लोकेशन सर्व्हिसेस (जीआयएस) आणि शिक्षण मंडळाचा ई-लर्निंग प्रकल्प २३ मार्चपासून राबविण्यात येत आहे. नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे.\n- कुणाल कुमार, आयुक्‍त\nपुणे - महापालिकेच्या विविध योजनांची माहिती देण्यासोबतच विकासकामांमध्ये नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. नागरिकांचे नेमके प्रश्‍न आणि त्यांची मते जाणून घेण्यासाठी पालिकेकडून पीएमसी केअर-२ आणि जीआयएस सिस्टिम ही सुविधा सुरू करण्यात येत आहे. उद्यापासून (ता. २३) या उपक्रमांची अंमलबजावणी होईल.\nनागरिक, कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार\nएखादा रस्ता किंवा उड्डाण पूल बांधण्यापूर्वी त्या ठिकाणी जुनी पाइपलाइन किंवा ड्रेनेजलाइन कोठे आहे, याची माहिती जीआयएसमुळे मिळणार आहे. एखादे काम सुरू करताना ही माहिती कामी येणार आहे. तसेच एखाद्या व्यक्‍तीला नळजोडणी घ्यायची असेल, तर घरापासून पाण्याची पाइपलाइन किती अंतरावर आहे, याची माहिती तातडीने मिळेल. त्यामुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल. शिवाय, शहरात उद्यान, स्वच्छतागृह, वाय-फायची सुविधा कोठे आहे, ही माहिती या संकेतस्थळावर नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\npmccare.in संकेतस्थळाला भेट द्या\nजन्म-मृत्यू दाखल्यांसह सर्व दाखले मिळणार घरबसल्या\nमिळकतकर, पाणीपट्टी आदींचा भरणा\nकॅशलेस व्यवहारास प्रोत्साहन, नागरिकांच्या वेळेची बचत\nयापूर्वी पीएमसी केअरच्या माध्यमातून ८० हजार तक्रारी प्राप्त\n९७ टक्‍के तक्रारींचे निवारण, त्यापैकी ५८ टक्‍के नागरिकांकडून फीडबॅक\nजीआयएस सिस्टिम gis.pmc.gov.in संकेतस्थळ\nसॅटेलाइटच्या माध्यमातून पालिकेच्या सर्व प्रकल्पांची माहिती उपलब्ध\nपालिकेच्या सर्व विभागाची माहिती मिळणार\nपालिकेचे धोरण, योजनांची माहिती, आकडेवारी आणि घोषणा\nरुग्णालये, पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशामन या अत्यावश्‍यक सेवांची माहिती\nनागरिकांना विविध विषयांवर त्यांची मते मांडता येतील\nब्लॉगवर नागरिकांना शहर विकासाच्या मुद्यावर चर्चा करता येणार, गट चर्चेत सहभाग घेता येईल\nनागरिकांच्या तक्रारी, प्रतिक्रिया आणि चर्चेतून नियोजन करण्यास मदत\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/jackets/expensive-jack-jones+jackets-price-list.html", "date_download": "2018-11-20T12:28:00Z", "digest": "sha1:U3JZAPVJXZ7O6ZTBUDQTGM3GEPVAEQWW", "length": 18813, "nlines": 484, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग जॅक जोन्स जॅकेट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive जॅक जोन्स जॅकेट्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 8,995 पर्यंत ह्या 20 Nov 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग जॅकेट्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग जॅक जोन्स जाकीट India मध्ये जॅक & जोन्स फुल्ल सलिव्ह सॉलिड में S जाकीट SKUPDdw5Qp Rs. 8,995 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी जॅक जोन्स जॅकेट्स < / strong>\n1 जॅक जोन्स जॅकेट्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 5,397. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 8,995 येथे आपल्याला जॅक & जोन्स फुल्ल सलिव्ह सॉलिड में S जाकीट SKUPDdw5Qp उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 18 उत्पादने\nशीर्ष 10जॅक जोन्स जॅकेट्स\nजॅक & जोन्स फुल्ल सलिव्ह सॉलिड में S जाकीट\nजॅक & जोन्स फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट\nजॅक & जोन्स सलीवेळेस सॉलिड में s जाकीट\nजॅक & जोन्स में रेगुलर फिट जॅकेट्स\nजॅक & जोन्स में रेगुलर फिट जॅकेट्स\nजॅक & जोन्स फुल्ल सलिव्ह प्रिंटेड में s जाकीट\nजॅक & जोन्स फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट\nजॅक & जोन्स फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट\nजॅक & जोन्स फुल्ल सलिव्ह सॉलिड में S जाकीट\nजॅक & जोन्स ब्लू लाथेरिते जाकीट\nजॅक & जोन्स में रेगुलर फिट जॅकेट्स\nजॅक & जोन्स में रेगुलर फिट जॅकेट्स\nजॅक & जोन्स फुल्ल सलिव्ह सॉलिड में s जाकीट\nजॅक & जोन्स में रेगुलर फिट जॅकेट्स\nजॅक & जोन्स में रेगुलर फिट जॅकेट्स\nजॅक & जोन्स में रेगुलर फिट जॅकेट्स\nजॅक & Jones में रेगुलर फिट जॅकेट्स\nजॅक & जोन्स में रेगुलर फिट जॅकेट्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/books/expensive-speak+books-price-list.html", "date_download": "2018-11-20T12:09:37Z", "digest": "sha1:GMNOYYZT5YFOKEQYNVNMPXYOZUNELLLL", "length": 11080, "nlines": 247, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग स्पेक बुक्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive स्पेक बुक्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 679 पर्यंत ह्या 20 Nov 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग बुक्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग स्पेक बुक India मध्ये स्पेक इंग्लिश 1 कंद 1 डेव्हीड मनोरम Rs. 679 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी स्पेक बुक्स < / strong>\n1 स्पेक बुक्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 407. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 679 येथे आपल्याला स्पेक इंग्लिश 1 कंद 1 डेव्हीड मनोरम उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nस्पेक इंग्लिश 1 कंद 1 डेव्हीड मनोरम\nस्पेक बेटर इंग्लिश नौ\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/expensive-bronze+cameras-price-list.html", "date_download": "2018-11-20T11:46:56Z", "digest": "sha1:YVVJLMHN3RDB2JCBZGMFGY7BEYKRSCQP", "length": 12483, "nlines": 267, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग ब्रॉंझ कॅमेरास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive ब्रॉंझ कॅमेरास Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 36,299 पर्यंत ह्या 20 Nov 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग कॅमेरास. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग ब्रॉंझ कॅमेरा India मध्ये निकॉन कूलपिक्स स्४१५० पॉईंट & शूट कॅमेरा ब्रॉंझ Rs. 7,950 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी ब्रॉंझ कॅमेरास < / strong>\n1 ब्रॉंझ कॅमेरास रुपये अधिक उपलब्ध आहेत. 21,779. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 36,299 येथे आपल्याला निकॉन द५२०० विथ 18 ५५म्म लेन्स ब्रॉंझ उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nनिकॉन द५२०० विथ 18 ५५म्म लेन्स ब्रॉंझ\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 inch inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24.1 Megapixels MP\nनिकॉन कूलपिक्स ल१२० ब्रॉंझ\nनिकॉन कूलपिक्स स्४१५० पॉईंट & शूट कॅमेरा ब्रॉंझ\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14 Megapixels\nनिकॉन कूलपिक्स स्४००० ब्रॉंझ\nनिकॉन कूलपिक्स ल८१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्रॉंझ\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.1 MP\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/user/login?destination=node/4615%23comment-form", "date_download": "2018-11-20T12:17:15Z", "digest": "sha1:2MDMOOGKTVTXBTY4YDXJZ25SNBUP6FBR", "length": 5840, "nlines": 60, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सदस्य खाते | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nया सदस्यनामाचा परवलीचा शब्द/पासवर्ड\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : ब्रिटिशांविरोधात बंड पुकारणारा म्हैसूरसम्राट टिपू सुलतान (१७५०), अंतराळशास्त्रज्ञ एडविन हबल (१८८९), सिनेदिग्दर्शक हेन्री-जॉर्ज क्लूझो (१९०७), सिनेदिग्दर्शक कॉन इचिकावा (१९१५), नोबेलविजेती लेखिका नादीन गॉर्डिमर (१९२३), गणितज्ज्ञ बन्वा मँडेलब्रॉट (१९२४)\nमृत्युदिवस : लेखक लिओ टॉलस्टॉय (१९१०), लेखक व समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे (१९७३), चित्रकार जॉर्जिओ द किरिको (१९७८), कवी फैझ अहमद फैझ (१९८४), गायिका हिराबाई बडोदेकर (१९८९)\nआंतरराष्ट्रीय प्रवाही लिंगअस्मितास्मृती दिन\n१९०२ : द. आफ्रिकेतल्या भारतीयांच्या हक्कासाठीच्या लढ्यात भाग घेण्यासाठी महात्मा गांधी पुन्हा एकदा द. आफ्रिकेला गेले.\n१९४७ : नाझींविरुद्ध 'न्युरेंबर्ग खटले' सुरू झाले.\n१९५५ : पॉली उम्रीगर ह्यांचे न्यू झीलंडविरुद्धच्या कसोटीत द्विशतक; क्रिकेटमध्ये पहिले भारतीय द्विशतक.\n१९५९ : संयुक्त राष्ट्रांतर्फे बालहक्क जाहीरनामा संमत. यामुळे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय बालक दिन' म्हणून पाळला जातो.\n१९६२ : अमेरिकेने क्यूबावरची नाकेबंदी उठवली. 'क्यूबन मिसाइल क्रायसिस'ची अधिकृत अखेर.\n१९७४ : अमेरिकेतील बडी कंपनी 'ए टी अँड टी' विरुद्ध सरकारतर्फे 'अ‍ॅन्टीट्रस्ट' तक्रार दाखल. खटल्याअखेर कंपनीचे विभाजन झाले.\n१९७५ : स्पेनचा हुकुमशहा जनरल फ्रँको मृत.\n१९८५ : मायक्रोसॉफ्ट विंडोज १.० उपलब्ध.\n१९९८ : रिटा हेस्टर या कृष्णवर्णीय प्रवाही लिंगअस्मितेच्या (ट्रान्सजेंडर) व्यक्तीची हत्या; हा दिवस आता 'आंतरराष्ट्रीय प्रवाही लिंगअस्मितास्मृती दिन' म्हणून पाळला जातो.\n२००९ : सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०,००० धावा काढणारा पहिला क्रिकेटपटू ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/taxonomy/term/42", "date_download": "2018-11-20T12:17:55Z", "digest": "sha1:LONNPXOV56XILZYA3OJ3GEAMWPGF4ONK", "length": 17992, "nlines": 199, "source_domain": "aisiakshare.com", "title": " राजकारण | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nवि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका\nऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन\nऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.\n- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.\nRead more about ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन\nअहो, आमचंही जगणं मान्य करा...\n\"शेतकऱ्यांचा लाल रंगाच्या झेंड्याचा मोर्चा, लाल रक्ताचा मोर्चा व्हायला नको....\nसावधान वणवा पेट घेत आहे...\nगोऱ्या रंगाच्या कातडीचं ब्रिटिश सरकार घालवण्यासाठी आम्ही लय हाल सोसलं. त्यांनी विशिष्ट पिकांची शेती त्यांनी सांगेल त्या भावात करायच्या सक्तीनं आमची माती केली होती. म्हणून आम्ही जीव तोडून लढलो आणि स्वातंत्र्य मिळवलं. अपेक्षा होती नवं आमच्या लोकांचं म्हणजे सावळ्या कातडीच्या लोकांचं सरकार आमच्या भल्याचा विचार करेल पण कपाळमोक्ष झालाच... कातडी बदलली,कातडीचा रंग बदलला पण परिस्थिती तशीच राहिली...\nRead more about अहो, आमचंही जगणं मान्य करा...\nशत – प्रतिशत हिंदुत्व... फक्त हिंदुत्व\nRead more about शत – प्रतिशत हिंदुत्व... फक्त हिंदुत्व\nकामगार चळवळीचा अग्निबिंदू - मुंबईतला ऐतिहासिक संप आणि डॉक्टर दत्ता सामंत..\nRead more about कामगार चळवळीचा अग्निबिंदू - मुंबईतला ऐतिहासिक संप आणि डॉक्टर दत्ता सामंत..\n\"इमर्जन्सी - अ पर्सनल हिस्टरी\" - खिळवून ठेवणारे पुस्तक\nचार दशकांहून अधिक काळ कूमी कपूर या दिल्लीमध्ये पत्रकारिता करीत आहेत. त्यांच्या पत्रकारितेची धाटणी विद्वत्ताप्रचुर, जडजंबाल असे काही लिहिण्यापेक्षा गप्पा छाटण्याकडे जास्ती झुकते. आणि हे कुणीही मान्य करील की गप्पा छाटणे ही मानवाची मूलभूत गरज आहे\nकाहींना चित्रपटातील तारे-तारका यांच्या वैयक्तिक बाबींबद्दलच्या गप्पा भावतात, काहींना खेळाडूंच्या म्हणजे, अर्थातच क्रिकेट खेळाडूंच्या. काहींना राजकारण्यांच्या अनेकानेक बाबी भुरळ घालतात. मी त्यांतला एक.\nRead more about \"इमर्जन्सी - अ पर्सनल हिस्टरी\" - खिळवून ठेवणारे पुस्तक\nरिंगणः एक कथेचे अभिवाचन आणि एक नाट्यवाचन\n२-३ आठवड्यांपूर्वी 'आसक्त'तर्फे राबवल्या जाणार्‍या \"रिंगण\" नावाचा उपक्रमाबद्दल कळलं. त्याअंतर्गत या विकांताला शनिवारी (८-ऑगस्टला) पु.शि.रेगे यांच्या \"सावित्री\"चे अभिवाचन तर रविवारी श्री.सुधन्वा देशपांडे यांच्या \"बहुत रात हो चली है\" या नाटकाचा ज्योती सुभाष यांनी अनुवाद केलेल्या \"रात्र काळी\" या नाटकाचे नाट्यवाचन होते.\nRead more about रिंगणः एक कथेचे अभिवाचन आणि एक नाट्यवाचन\nफॅंड्री - जाता नाही जात ती...\n(ह्यात सिनेमाची गोष्ट अजिबात सांगितलेली नाही; त्यामुळे कोणताही रहस्यभेद ह्यात नाही.)\nRead more about फॅंड्री - जाता नाही जात ती...\n१९९०च्या दशकात किंवा नंतर जी मध्यमवर्गीय पिढी कमावती झाली, तिला आर्थिक उदारीकरणाचे अनेक फायदे मिळाले. त्यामुळे ह्या मध्यमवर्गाची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरीत्या सुधारली. पण त्यासोबत मध्यमवर्गीय विचारसरणीतदेखील हळूहळू काही बदल झाले. एखादं सरकारी खातं किंवा बॅंकेत कायमची नोकरी पटकावली, कर्ज काढून छोटा फ्लॅट घेतला म्हणजे आयुष्य सफल झालं, ह्या तेव्हाच्या मध्यमवर्गीय मानसिकतेतून हा वर्ग बाहेर आला. साध्या राहणीची जागा चैनीनं घेतली.\nRead more about 'इन्व्हेस्टमेंट'\nरंगकर्मी आणि ॲडगुरु अ‍ॅलेक पदमसी यांना 'ऐसी अक्षरे' तर्फे आदरांजली.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : ब्रिटिशांविरोधात बंड पुकारणारा म्हैसूरसम्राट टिपू सुलतान (१७५०), अंतराळशास्त्रज्ञ एडविन हबल (१८८९), सिनेदिग्दर्शक हेन्री-जॉर्ज क्लूझो (१९०७), सिनेदिग्दर्शक कॉन इचिकावा (१९१५), नोबेलविजेती लेखिका नादीन गॉर्डिमर (१९२३), गणितज्ज्ञ बन्वा मँडेलब्रॉट (१९२४)\nमृत्युदिवस : लेखक लिओ टॉलस्टॉय (१९१०), लेखक व समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे (१९७३), चित्रकार जॉर्जिओ द किरिको (१९७८), कवी फैझ अहमद फैझ (१९८४), गायिका हिराबाई बडोदेकर (१९८९)\nआंतरराष्ट्रीय प्रवाही लिंगअस्मितास्मृती दिन\n१९०२ : द. आफ्रिकेतल्या भारतीयांच्या हक्कासाठीच्या लढ्यात भाग घेण्यासाठी महात्मा गांधी पुन्हा एकदा द. आफ्रिकेला गेले.\n१९४७ : नाझींविरुद्ध 'न्युरेंबर्ग खटले' सुरू झाले.\n१९५५ : पॉली उम्रीगर ह्यांचे न्यू झीलंडविरुद्धच्या कसोटीत द्विशतक; क्रिकेटमध्ये पहिले भारतीय द्विशतक.\n१९५९ : संयुक्त राष्ट्रांतर्फे बालहक्क जाहीरनामा संमत. यामुळे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय बालक दिन' म्हणून पाळला जातो.\n१९६२ : अमेरिकेने क्यूबावरची नाकेबंदी उठवली. 'क्यूबन मिसाइल क्रायसिस'ची अधिकृत अखेर.\n१९७४ : अमेरिकेतील बडी कंपनी 'ए टी अँड टी' विरुद्ध सरकारतर्फे 'अ‍ॅन्टीट्रस्ट' तक्रार दाखल. खटल्याअखेर कंपनीचे विभाजन झाले.\n१९७५ : स्पेनचा हुकुमशहा जनरल फ्रँको मृत.\n१९८५ : मायक्रोसॉफ्ट विंडोज १.० उपलब्ध.\n१९९८ : रिटा हेस्टर या कृष्णवर्णीय प्रवाही लिंगअस्मितेच्या (ट्रान्सजेंडर) व्यक्तीची हत्या; हा दिवस आता 'आंतरराष्ट्रीय प्रवाही लिंगअस्मितास्मृती दिन' म्हणून पाळला जातो.\n२००९ : सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०,००० धावा काढणारा पहिला क्रिकेटपटू ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7128-nothing-above-family-for-congress-says-pm-modi-on-emergency", "date_download": "2018-11-20T11:29:13Z", "digest": "sha1:MDN4V4R7KMYZWSGXKN6DD66HPGQL36KU", "length": 10186, "nlines": 153, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर सडकून टिका... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर सडकून टिका...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर होते. आज सकाळी मुंबई विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यपाली सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबईचे पालकमंत्री विनोद तावडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानंतर थेट अशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बॅंकेच्या वार्षिक बैठकीचे उद्घाटन केले.\nयामध्ये आशियाई देशातील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. दरम्यान, एआयआयबीच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी भाजपने बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले.\nया कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी आणीबाणीवर भाषण केलं. आणीबाणीला आज म्हणजेचं 25 जून या दिवशी 43 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने आणीबाणीच्या निषेधार्थ नेत्यांना देशभर पत्रकार परिषद घेण्यास सांगितले आहे.\n'आणीबाणी हे काँग्रेसचं पाप आहे’. ‘काँग्रेसने एका कुटुंबासाठी संविधानाचा दुरुपयोग करत देशात आणीबाणी लागू केली’. असं वक्तव्य करत मोदींनी काँग्रेसवर सडकून टिका केली.\nआणीबाणी व लोकशाहीबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी :\nआणीबाणी हा लोकशाहीचा काळा दिवस - नरेंद्र मोदी\nएका कुटुंबाने लोकशाहीच्या नावाखाली सत्तेचा दुरूपयोग केला- नरेंद्र मोदी\nजागरूक नागरिकांनी या दिवसाचे कायम स्मरण केले पाहिजे- नरेंद्र मोदी\nआणीबाणी हे काँग्रेसचं पाप व लोकशाहीवरील काळ डाग- नरेंद्र मोदी\nलोकशाही, राज्यघटना याबाबत आस्था पाहिजे- नरेंद्र मोदी\nआता सरन्यायाधिशाविरोधात हक्कभंग आणणे व आणीबाणीच्या काळातील काँग्रेस एकसारखीच- नरेंद्र मोदी\nभारतातील निवडणूक आयोगाला जग वंदन करते मात्र काँग्रेसने त्यालाही बदनाम करण्याचे काम केले- नरेंद्र मोदी\nकाँग्रेसमुळे देशाची न्यायव्यवस्था धोक्यात आली. आता महाभियोग त्याचाच एक भाग- नरेंद्र मोदी\nएका घराण्याने स्वार्थासाठी पक्षाचेही तुकडे केले- नरेंद्र मोदी\nकाँग्रेसमध्ये लोकशाहीची मानसिकता नाही, गायक किशोर कुमार यांची गाणी रेडिओवरून गायब का करण्यात आली- नरेंद्र मोदी\nकाँग्रेसने राज्यघटना उद्धवस्त केले मात्र आता मोदी राज्यघटना बदलेल अशी भीती दाखवली जात आहे- नरेंद्र मोदी\nविविधतेने नटलेल्या भारत देशाला बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटनाच एकत्र ठेवेल- नरेंद्र मोदी\n... तर पंकजा मुंडे पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील\nगरजू आणि गरीब विद्यार्थ्याएवजी मंत्र्यांची मुले बनली परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचे लाभार्थी\nआता थेट जनतेतून होणार महापौरांची निवड\nशिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने-सामने \nनवरात्रोत्सवात फुटणार राजकीय फटाके\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/14/Article-on-Dr-Babasaheb-Ambedkar-is-a-multi-faceted-personality-by-Siddheshwar-Latpate-.html", "date_download": "2018-11-20T11:40:38Z", "digest": "sha1:YBHZ6LBWVIEFQBWF7RMGJFKPNIMNZJ2H", "length": 6634, "nlines": 14, "source_domain": "mahamtb.com", "title": " डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व ! डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व !", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व \nउत्कृष्ट चिंतक आणि प्रभावी वक्ते\nभविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी\nदेशहिताचाच केला सदैव विचार\nआपल्याला ठाऊक आहे की, घटना समितीने २ वर्षे ११ महिने आणि १६ दिवस काम केले होते. या समितीची ११ अधिवेशने झाली. २६ नाव्हेंबर १९४९ रोजी आजची आपली राज्यघटना स्वीकृत करण्यात आली. या घटना (मसुदा) समितीचे चेअरमन म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काम पाहिले. त्यांनी मुंबईच्या सिडनहॅम महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही कार्य केले. मुंबईच्या विधानमंडळात असताना त्यांची विधानमंडळातील अर्थसंकल्पावरील भाषणे अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. डॉ. आंबेडकर हे क्रियाशील अर्थतज्ज्ञ होते. देशातील अर्थविषयक प्रश्‍नांची कुशल आणि कार्यक्षम हाताळणी करण्यासाठी आवश्यक रचना निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.\nप्रत्येक व्यक्ती समोरच्या व्यक्तीला आपल्या नजरेतून पाहत असतो. अशा एकांगी दृष्टीमुळे अनेक राष्ट्रपुरुष एकेका जाती-जमातीत बंदिस्त झाले आहेत. दुर्दैवाने डॉ. आंबेडकरांनाही आपल्या समाजाने केवळ दलितांपुरतेच मर्यादित ठेवले. ज्या महामानवाचे विचार अखिल भारताला गवसणी घालणारे होते, त्या महापुरुषाला केवळ दलित नायक म्हणून समोर आणणे चुकीचे आहे. त्यात सर्वांना राज्यघटनेचे शिल्पकार, घटना निर्माते एवढीच ओळख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देण्यात येते, परंतु डॉ. आंबेडकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते एक थोर अर्थचिंतक, कृषीतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व घटनाकार आहेत. या दृष्टीने त्यांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. त्यातून आपणांस त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख पटेल.\nघटना समितीपुढे २५ नोव्हेंबर, १९४९ रोजी डॉ. बाबासाहेबांचे समारोपाचे भाषण झाले. ते भाषण सर्व भाषणांसारखेच उत्कृष्ट आहे. देशहिताची तळमळ, विचारांची सुस्पष्टता आणि शाश्‍वत विचारांची मांडणी यादृष्टीने हे अद्वितीय म्हटले पाहिजे. भारतातील १० अप्रतिम भाषणात या भाषणाची गणना करावी लागेल. राज्यघटना हा अपरिवर्तनीय दस्तावेज नव्हे किंवा तो धार्मिक ग्रंथही नव्हे तर येणार्‍या प्रत्येक पिढीत त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्याचा अधिकार आहे आणि बाबासाहेबांनी तो मान्य केलेला आहे. त्यांनी ७० वर्षांपूर्वी जे बोलून दाखवले ते आता अनेक घटनांच्या स्वरुपात समोर येत आहे. बाबासाहेबांचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. बाबासाहेबांच्या मते, शिक्षक राष्ट्राचा सारथी आहे. कारण, शाळा हे सुसंस्कृत मनाचे नागरिक निर्माण करणारे पवित्र तिर्थ आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्याकरिता कृषी क्षेत्राशी संबंधित तांत्रिक संस्थांची निर्मिती करणे हे बाबासाहेबांचे चिरस्मरणीय कार्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/author/renuka-dhaybar/page-6/", "date_download": "2018-11-20T11:23:08Z", "digest": "sha1:CXJRAEDV53TDIFL5NYVDF2ZXLZ5JIANF", "length": 10787, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Renuka Dhaybar : Exclusive News Stories by Renuka Dhaybar Current Affairs, Events at News18 Lokmat Page-6", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nमहाराष्ट्र Jun 25, 2018\nक्रूर आईने 10 महिन्याच्या बाळाला पाण्याच्या पिंपात टाकून मारलं \nविधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघाच्या 4 जागांसाठी आज मतदान\nसकाळच्या तुलनेत मुंबईत पावसाचा जोर ओसरला\n'या' माधुरीच्या बछड्याने केला बाटलीने दुध पिण्याचा हट्ट\nरत्नागिरीत विक्रेत्यांच्या प्लास्टिक पिशव्या जप्त\nआजपासून प्लास्टिक बंदीला सुरूवात\nआणि म्हणून अमेरिकेच्या 2 प्रतिबंध केंद्रात जवळपास 100 भारतीय अटकेत \nकमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान करणाऱ्या या पुणेरी पाट्या\nतरुणांना गळाभेट करून ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या आलिशाला पश्चाताप, मागितली सगळ्यांची माफी\nपुण्यात प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या, धडापासून शीर केलं वेगळं\nखंडाळा घाटात दरड कोसळल्याने मुंबई-पुणे वाहतुकीचा खोळंबा\nएकदिवसीय सामन्यातील दोन नव्या चेंडुंच्या वापराला सचिन तेंडुलकरचा जोरदार विरोध\nव्हिसाशिवाय दुबईमध्ये दोन दिवस फिरू शकतात भारतीय \nरोजगारासाठी पंजाबहून गाठलं अमेरिका, आणि आता आहे जेलमध्ये \nदहशतवादी दगडांऐवजी फेकतायत शक्तीशाली ग्रेनेड, सुरक्षादलंही वैतागली\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/govt-has-declaire-shopping-fest-in-mumbai-279032.html", "date_download": "2018-11-20T12:18:36Z", "digest": "sha1:ZUZTUJBXIZ34BPTGK52WHBTKQMINCEIW", "length": 12970, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईकरांसाठी खरेदीची पर्वणी, राज्य सरकारची खरेदी महोत्सवाची घोषणा", "raw_content": "\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nमुंबईकरांसाठी खरेदीची पर्वणी, राज्य सरकारची खरेदी महोत्सवाची घोषणा\nमुंबईकरांनो, शॉपिंगचा आनंद लुटा मनसोक्त राज्य सरकारने पहिल्या मुंबई खरेदी महोत्सवाची घोषणा केली असून, १२ ते ३१ जानेवारीदरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम १३ ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यांत होणार आहे.\nमुंबई, 06 जानेवारी : मुंबईकरांनो, शॉपिंगचा आनंद लुटा मनसोक्त राज्य सरकारने पहिल्या मुंबई खरेदी महोत्सवाची घोषणा केली असून, १२ ते ३१ जानेवारीदरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम १३ ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यांत होणार आहे. यात आठवड्याच्या शेवटी रात्रीच्या बाजारात मनसोक्त खरेदी करता येणार आहे. पर्यटन मंत्रालय, एमटीडीसी व राज्य सरकारच्या वतीने हा महोत्सव होईल.\nतीन आठवड्यांच्या महोत्सव कालावधीत फूड ट्रक असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आठवड्याच्या शेवटी प्रसिद्ध सार्वजनिक ठिकाणी खाद्यट्रक उभे करण्यात येणार आहेत. यादरम्यान दुकाने आणि आस्थापना २४ x ७ उघडे ठेवण्याची परवानगीही देण्यात आली आहे. या माध्यमातून मुंबई हे जागतिक दर्जाचे खरेदी केंद्र म्हणून उदयाला येईल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.\nकुठे कुठे होणार हा महोत्सव\nमॅक्सस मॉल, मीरा रोड\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअनिल गोटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजीनाम्यावर सस्पेंस कायम\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\nVIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-mumbai-news-agitation-102919", "date_download": "2018-11-20T12:06:15Z", "digest": "sha1:H2FTJW2PAIRASEEED5BWC35R5MODGXMX", "length": 11721, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane mumbai news agitation लाल वादळानंतर आता आदिवासी कष्टकऱ्यांचा आक्रोश | eSakal", "raw_content": "\nलाल वादळानंतर आता आदिवासी कष्टकऱ्यांचा आक्रोश\nबुधवार, 14 मार्च 2018\nवनातील जमिनीचा अधिकार कायद्याने 2006 साली मिळाला मात्र प्रत्यक्ष हक्काचा सात बारा मिळण्यासाठी आदिवासींच्या अख्या पिढीची हयात गेली, वारंवार मागण्या करूनही मोजणी, सर्वेक्षण, बैठका यांच्यातच आदिवासींच्या वाणाचा हक्क अडकून पडला आहे. सरकार सहा महिन्यांच्या कालावधीत अंमलबजावणी करण्याचे सांगत आहे, मात्र ती कोण आणि कशी करणार यात मात्र स्पष्टता नाही\nवाडा - साडेतीन दशकापेक्षा जास्त कालावधी आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली 19 मार्च रोजी हजारो आदिवासी मुंबईत धडकणार असल्याचे वृत्त आहे. वन हक्क, घरखालच्या जमिनी, रोजगार, कुपोषण आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न अश्या अनेक मागण्या घेऊन हजारोंच्या संख्येने हे आदिवासी बांधव ठाण्यातुन लॉंग मार्चने आझाद मैदानात येऊन सरकारला जाब विचारणार आहेत. आदिवासींच्या या लॉंग मार्चने मुंबापुरी आता “आदिवासी कष्टकरी, ढोर नाय,माणूस हाय, माणुसकीची भिक नको. हक्क हवा, हक्क हवा,' या घोषणेने दणाणून उठणार आहे.\nवनातील जमिनीचा अधिकार कायद्याने 2006 साली मिळाला मात्र प्रत्यक्ष हक्काचा सात बारा मिळण्यासाठी आदिवासींच्या अख्या पिढीची हयात गेली, वारंवार मागण्या करूनही मोजणी, सर्वेक्षण, बैठका यांच्यातच आदिवासींच्या वाणाचा हक्क अडकून पडला आहे. सरकार सहा महिन्यांच्या कालावधीत अंमलबजावणी करण्याचे सांगत आहे, मात्र ती कोण आणि कशी करणार यात मात्र स्पष्टता नाही. आदिवासींच्या बेरोजगारीमुळे दारिद्र्याचे विदारक वास्तव हजारो आदिवासी बालकांचा भूक बळी घेत असल्याचे दिसत आहे.घर त्याची जमीन, असे कायद्याने सांगितले आहे. मात्र घरखालच्या जमिनीचे हक्काचे दाखले मिळवण्यासाठी संघर्ष सुरूच आहे.\nठाणे पालघर जिल्ह्यातील कुपोषणाची ओरड जगभर होत असताना येथील बालकांच्या पोषण आहारासाठी येणार निधी आठ आठ महिने दिला जात नाही, ठेकेदारांचे पोषण करणारा नित्कृष्ट पाकीट बंद आहार मात्र नियमित पुरवला जात आहे. रेशनिंग च्या नावाखाली ठेकेदारांचे तर पोषण होते मात्र गरीब आदिवासींना मात्र रेशन आणि रेशनकार्ड मिळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागेल त्याला जातपडताळणी प्रमाणपत्र देण्यात यावे, यासारख्या अनेक प्रश्नांवर श्रमजीवी संघटना गेली अनेक वर्षे लढा देत आहे. या प्रश्नांवर तालुक्यात जिल्ह्यांत संघटनेने अनेक आंदोलनं केली, आता ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील आदिवासी कष्टकरी बांधव श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक (भाऊ) पंडित यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली ठाण्यातून आझाद मैदान अशी धडक देणार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/16/lagan-mubarak-movies-teaser-release-.html", "date_download": "2018-11-20T11:53:30Z", "digest": "sha1:SIHKVCDQFMTOUVXKASOCTCLIXWRQSKZG", "length": 4139, "nlines": 9, "source_domain": "mahamtb.com", "title": " शायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता शायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता", "raw_content": "\nशायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता\nआरव प्रॉडक्शन्स निर्मित आणि अभय पाठक प्रॉडक्शन्ससह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित करण्यात आला. ‘तेरे होठों पे मेरा नाम, जैसे हर मस्जिद में श्रीराम’ आणि ‘जहाँ भी देखू तेरा चेहरा नजर आता है, जैसे हर मंदिर में अल्लाह बसता है’ अशा हटके शायराना अंदाजातील टीजरमुळे ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता वाढली आहे.\nचेतन चावडा आणि सागर पाठक लिखित आणि दिग्दर्शित ‘लग्न मुबारक’ आज समाजामध्ये धर्माचं, जातीपातीचं जे काय राजकारण खेळलं जातं त्यामुळे अनेकांचे नुकसान झालं आहे, काही लोक धर्माचा-जातीचा वैयक्तिक फायद्यासाठी कसा वापर करून घेतात या गोष्टीवर भाष्य करतो.\nया सिनेमामध्ये संजय जाधव यांच्यासह प्रार्थना बेहरे, संस्कृती बालगुडे, आस्ताद काळे, सिद्धांत मुळे, प्रवीण तरडे, मिलिंद दास्ताने, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, वंदना वाकनीस, अमरनाथ खराडे, पार्थ घाटगे, चेतन चावडा, गौरव रोकडे अशी स्टारकास्ट आहे, तर अभिनेते महेश मांजरेकर विशेष भूमिकेत दिसणार आहेत.\n‘लग्न मुबारक’ ची गाणी अक्षय कर्डक यांनी लिहिली असून साई – पियुष, ट्रॉय अरिफ यांनी स्वरबद्ध केली आहेत. आदर्श शिंदेच्या आवाजातील ‘वन्स मोर लाव’ या गीताला तरूणाईने आधीच डोक्यावर घेतले आहे.\n‘लग्न मुबारक’ या सिनेमाची निर्मिती गौरी पाठक यांची असून अभय पाठक आणि अजिंक्य जाधव प्रस्तुतकर्ते, तर सुमित अगरवाल, राहुल सोनटक्के, मछिंद्र धुमाळ, सुरज चव्हाण आणि जयेश दळवी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट येत्या ११ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/SBI-has-fraud-of-Rs-15-lakhs/", "date_download": "2018-11-20T11:28:12Z", "digest": "sha1:TKYO2RZSQFHIWSRJS454VL2VGQTIHICB", "length": 4603, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्टेट बँकेला १५ लाख रुपयांचा फसविले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › स्टेट बँकेला १५ लाख रुपयांचा फसविले\nस्टेट बँकेला १५ लाख रुपयांचा फसविले\nकर्जासाठी स्टेट बँकेला गहाण ठेवलेल्या जमिनीचे परस्पर दुसर्‍याला साठेखत करून देऊन बँकेची 15 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकांनी भिंगार कँप पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nगुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अशोक ईश्‍वरदास जग्गी, कुणाल अशोक जग्गी, गौरव अशोक जग्गी, विजय अशोक जग्गी (सर्व रा. ईश्‍वर स्मृती, गोविंदपुरा) यांचा समावेश आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, जग्गी याने त्याच्या दुकानाची जागा गहाण ठेवून स्टेट बँकेकडून 15 लाख रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जाचे हप्ते बुडविले. बँकेने वेळोवेळी नोटीस पाठवून कर्ज भरण्याबाबत कळविले. मात्र, जग्गी कुटुंबियांनी कर्जाची परतफेड केली नाही. तसेच गहाण ठेवलेली संपत्तीबाबत कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ती संपत्तीची परस्पर दुसरीकडे साठेखत केले. बँकेचे कर्ज व्याजासह बुडविण्यासाठी त्याने गहाण ठेवलेल्या संपत्तीचे दुसरीकडे साठेखत केले.\nयाप्रकरणी स्टेट बँकेच्या नगरमधील मुख्य शाखेतील सहाय्यक व्यवस्थापक मेघशाम मारोतराव इंजेवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कँप पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय कवडे हे करीत आहेत.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Grant-Scheme-for-encouraging-Marathi-film-production-kolhapur/", "date_download": "2018-11-20T11:39:07Z", "digest": "sha1:TJJEQ2GQEI4HNROKVM4WXOSDXSSK6BZ4", "length": 6625, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अनुदान देता का अनुदान! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › अनुदान देता का अनुदान\nअनुदान देता का अनुदान\nकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले\nमराठी चित्रपटनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या अर्थसहाय्य योजनेतील रक्कम मिळवण्यासाठी निर्मात्यांकडून मंत्रालयाच्या पायर्‍या झिजविल्या जात आहेत. शासनाने सप्टेंबर 2017 साली\n7 कोटी 20 लाख रुपयांपैकी केवळ 78 लाख रुपये इतकीच रक्कम निर्मात्यांना दिली आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम कधी मिळणार, असा सवाल निर्मात्यांमधून उपस्थित केला जात आहे.\nराज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने मराठी चित्रपटांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळावे म्हणून अनुदान योजना सुरू केली. या योजनेंतर्गत अ व ब असा चित्रपटांचा दर्जा ठरवण्यात आला. चित्रपटांचा दर्जा ठरवण्यासाठी मराठी चित्रपट परीक्षण समिती तयार करण्यात आली. या समितीच्या शिफारशीप्रमाणे चित्रपटांना अनुदान देण्यात आले. अ वर्ग चित्रपटाला 40 लाख, ब वर्गसाठी 30 लाख अनुदान निश्‍चित करण्यात आले. अनुदान मिळेल, या अपेक्षेने प्रत्यक्षात चित्रपट निर्माण करत असताना अनेकवेळा कर्ज काढून निर्माता चित्रपटनिर्मितीचे धाडस करतो.\nअनुदान योजनेमुळे मराठी चित्रपटनिर्मितीला प्रोत्साहन मिळत गेले. या अनुदान योजनेचा लाभ घेऊन मराठी चित्रपटसृष्टीत नवीन निर्माते तयार होऊ लागले. त्यांच्याकडून दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होऊ लागली. शासनाच्या पाठबळामुळे पुन्हा नवीन चित्रपटनिर्मितीला प्रोत्साहन मिळत गेले. सप्टेंबर 2017 साली शासनाने एकूण 23 चित्रपट अनुदानास पात्र ठरवले. यापैकी अ दर्जाचे 3 व ब दर्जाचे 20 चित्रपट अनुदानास पात्र ठरवले. दर्जानुसार या चित्रपटांना 7 कोटी 20 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. प्रत्यक्षात 7 कोटी 1 लाख रुपये इतकी रक्कम अनुदानास पात्र ठरवण्यात आली. त्याप्रमाणे रक्कम मिळणे अपेक्षित होते.\nपण, प्रत्यक्षात अ दर्जाच्या चित्रपटांना 40 लाख रुपयांऐवजी 4 लाख रुपये, तर ब दर्जा प्राप्त चित्रपट निर्मात्यांना 30 लाखांऐवजी 3 लाख 33 हजार रुपये देण्यात आले. एकूण 7 कोटी 1 लाख रुपयांपैकी\n78 लाख 67 हजार रुपये इतकीच रक्कम देण्यात आली. उर्वरित निधीचे वितरण अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध झाल्यानंतर करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ही तरतूद होणार कधी व अनुदान मिळणार कधी व अनुदान मिळणार कधी याच्या प्रतीक्षेत निर्माते आहेत.\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/33-lacs-cost-for-the-toilet/", "date_download": "2018-11-20T12:05:20Z", "digest": "sha1:GWOSUWR25A5CCJFYWCNHS3D6TCJ4ONIK", "length": 8046, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अबब.. शौचालयासाठी 33 लाखांचा खर्च | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › अबब.. शौचालयासाठी 33 लाखांचा खर्च\nअबब.. शौचालयासाठी 33 लाखांचा खर्च\nवाई : यशवंत कारंडे\nवाई महागणपती घाट परिसरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहे. नवीन तयार करण्यात आलेले सुलभ शौचालय बंद असल्याने भाविक व पर्यटक यांची मोठी गैरसोय होत आहे. सुमारे 33 लाख रूपये या शौचालयासाठी खर्च दाखवण्यात आला आहे. एवढा अवाढव्य खर्च करूनही शौचालयाचे काम पूर्ण झालेले नाही. जे काम झाले आहे ते अंत्यत निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पहिल्या पावसातच इमारतीला गळती लागली आहे. तर वरील मजल्यावर जाण्यासाठी आराखड्यात जिना दाखवून खर्च दाखवला आहे. मात्र, प्रत्यक्षात जिनाच नसल्याने या कामात भ्रष्टाचार झाला आहे. पालिकेच्या या कारभारामुळे भाविकांची मात्र कुचंबना होत आहे.\nवाईतील प्रसिध्द अशा महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची दररोज गर्दी होते. मात्र, या ठिकाणी पालिकेच्यावतीने सुलभ शौचालयाची सोय नसल्याने नागरिकांची कुचंबना होत होती. विशेषत: महिलांची यामुळे मोठी गैरसोय होत होती. हीच बाब लक्षात घेऊन महागणपती मंदिरापासून काहीच अंतरावर सुलभ शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. या कामाचे पुण्यातील एका कंपनीला ठेका देण्यात आला होता. मात्र, या कंपनीने वाईतीलच एक सब ठेकेदार नेमून हे काम पूर्ण केले. 10 सीटरचे हे शौचालय बांधण्यासाठी साधारणत: 8 ते 10 लाखांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, हे शौचालय बांधण्यासाठी तब्बल 33 लाख रूपये खर्च झाल्याची माहिती पालिकेतून मिळाली आहे. आठ ते दहा लाखाच्या बांधकामासाठी पालिकेने 33 लाख रुपये खर्च केल्याने शौचालयातही कुणाचेे उखळ पांढरे करण्यात येत आहे. याबाबत चर्चा सुरु आहे. ठेकेदाराकडून शौचालयात बसवण्यात आलेली भांडी योग्य पध्दतीने बसवण्यात आलेली नाही.\nयेथे शौचालय सध्या असले तरी ते अनेकदा व सायंकाळी आठ नंतर बंदच असते. अत्यंत लहान शौचालयासाठी प्रचंड खर्च करुनही इमारतीचा स्लॅब व प्लबींग कामगार खोली ही कामे निकृष्ठ करण्यात आल्याने वाईकरांच्या लाखो रूपयांचा अक्षरश: चुना लागला आहे. नवीन शौचालय बंद असल्याने भाविक व पर्यटकांना परिसरात शौचासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक भाविक परिसरात शौचालयाची योग्य सुविधा नसल्याने वाई पालिकेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. शौचालयाच्या बांधकामाचा खर्च व कामाचा दर्जा याची चौकशी व्हावी अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.\nसध्या 8 ते10 हजार रुपये स्क्‍वेअर फुट खर्चाचे हे शौचालय असून नसल्यासारखेच आहे. सध्या या परिसरात मोठया प्रमाणात झुडपे गवत वाढल्याने डेंग्यूचे डासही वाढले आहेत. शौचालय बंद असल्याने पर्यटक तेथे उघड्यावरच शौचास जात आहेत. त्यामुळे या शौचालयाच्या गळतीचे काम व्हावे. तसेच येथे राहण्याची खोली दुरुस्त होऊन जिन्याची सोय करावी जेणेकरुन कायमस्वरूपी कामगार या ठिकाणी राहू शकेल. वास्तविक काम पूर्ण न होताच या कामाचे बिल अदा करण्यात आले आहे. त्याचबरोबर याचे उद्घाटनही करण्यात आले आहे.\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण \nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/105157", "date_download": "2018-11-20T12:00:47Z", "digest": "sha1:5VMFFDUUKGFWCBJBUOXTYGBCBCMFXH7F", "length": 11793, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "क्रिकेटमध्ये वादळ; चेंडू कुरतडल्याची कांगारूंची कबुली | eSakal", "raw_content": "\nक्रिकेटमध्ये वादळ; चेंडू कुरतडल्याची कांगारूंची कबुली\nक्रिकेटमध्ये वादळ; चेंडू कुरतडल्याची कांगारूंची कबुली\nक्रिकेटमध्ये वादळ; चेंडू कुरतडल्याची कांगारूंची कबुली\nशनिवार, 24 मार्च 2018\nकेपटाऊन : स्लेजींगमध्ये तरबेज असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी अखिलाडुवृत्तीचा कडेलोट करीत चेंडू कुरतडण्यापर्यंत कहर केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हा नियमाबह्य कॅमेरॉन बँक्रॉफ्ट केल्याची कबुली कर्णधार स्टीव स्मिथ याने दिली. यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली असून कारकिर्दीत अनेक वेळा शिस्तभंग केलेल्या शेन वॉर्न यानेच पहिली प्रतिक्रिया व्यक्त करीत कांगारूंना घरचा आहेर दिला.\nकेपटाऊन : स्लेजींगमध्ये तरबेज असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी अखिलाडुवृत्तीचा कडेलोट करीत चेंडू कुरतडण्यापर्यंत कहर केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हा नियमाबह्य कॅमेरॉन बँक्रॉफ्ट केल्याची कबुली कर्णधार स्टीव स्मिथ याने दिली. यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली असून कारकिर्दीत अनेक वेळा शिस्तभंग केलेल्या शेन वॉर्न यानेच पहिली प्रतिक्रिया व्यक्त करीत कांगारूंना घरचा आहेर दिला.\nबँक्रॉफ्टने खिशातून एक पिवळी वस्तू काढून ती चेंडूवर घासल्याचे टीव्ही कॅमेऱ्याने टिपले. हे लाईव्ह दिसत असल्याचे लक्षात येताच बँक्रॉफ्ट चपापला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्याच्यावर चेंडू कुरतडल्याचा आरोप ठेवला आहे.\nस्मिथने सांगितले की, आमच्या संघाने चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केला. कसोटीवर वर्चस्व मिळविण्याचा आमचा हेतू होता. संघाच्या नेतृत्वाची सुत्रे असलेल्या गटाने (लिडरशीप ग्रुप) मुद्दाम हा डाव रचला. उपाहाराच्यावेळी तशी चर्चा झाली. जे काही घडले त्याविषयी मला अभिमान वाटत नाही. हे खेळाचे तत्त्व नाही. माझी निष्ठा आणि संघाच्या एकात्मतेला तडा गेला आहे. ते अटळच आहे. हे योग्य नाही आणि यापुढे असे घडणार नाही असे वचन मी तुम्हाला देतो.\nइतक्या स्पष्ट शब्दांत कबुली देतानाच स्मिथने कर्णधारपद सोडणार नसल्याचाही पवित्रा घेतला.\nत्यानंतर मैदानावरील पंच नायजेल लाँग आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांनी बँक्रॉफ्टशी चर्चा केली. त्यावेळी तो संबंधित वस्तू पँटच्या समोरच्या खिशात ठेवत होता. त्याने नंतर खिशातून काळे कापड काढून पंचांना दाखविले. मग खेळ पुढे सुरु झाला.\nमोठ्या विजयासह भारताचे पुनरागमन\nट्रेंट ब्रीज : शेवटच्या फलंदाजाला बाद करून तिसरी कसोटी जिंकण्याची औपचारिकता पूर्ण करायला भारतीय गोलंदाजांना तीन षटके लागली. अश्‍विनने अँडरसनला बाद...\nवाडेकरांना होती सांगलीशी आत्मीयता\nसांगली - भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांना सांगलीविषयी आत्मीयता होती. त्यांनी स्वतः सन २००७ मध्ये ही गोष्ट सांगितली होती. नाना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-metro-pune-pmrda-101333", "date_download": "2018-11-20T12:19:00Z", "digest": "sha1:QUHPOBEZ62DS5SFTWZXGZKJUBE3CHRTN", "length": 11920, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news metro pune PMRDA शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो अडकली \"करारनाम्या'त | eSakal", "raw_content": "\nशिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो अडकली \"करारनाम्या'त\nमंगळवार, 6 मार्च 2018\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) \"खासगी-सार्वजनिक भागीदारी'तून (पीपीपी) उभारण्यात येणाऱ्या शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यानचा मेट्रो प्रकल्प \"करारनाम्या'च्या मसुद्यातच अडकला आहे. या मसुद्याला केंद्र सरकारकडून मान्यता मिळत नसल्यामुळे निविदा काढूनही मेट्रो प्रकल्पाचे काम पुढे सरकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) \"खासगी-सार्वजनिक भागीदारी'तून (पीपीपी) उभारण्यात येणाऱ्या शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यानचा मेट्रो प्रकल्प \"करारनाम्या'च्या मसुद्यातच अडकला आहे. या मसुद्याला केंद्र सरकारकडून मान्यता मिळत नसल्यामुळे निविदा काढूनही मेट्रो प्रकल्पाचे काम पुढे सरकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\n\"पीएमआरडीए'च्या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्र सरकारने यापूर्वीच हिरवा कंदील दाखविला आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून तत्त्वत: मान्यता असल्यामुळे \"पीएमआरडीए'कडून या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली आहे. मात्र, हा प्रकल्प \"पीपीपी' तत्त्वावर करण्यात येत असल्याने \"पीएमआरडीए' आणि संबंधित खासगी कंपनी यांच्यात करार होणे आवश्‍यक आहे. या प्रकल्पासाठी लागणारे \"संभाव्य तफावत निधी' (व्हायबल गॅप फंडिंग) आणि त्यासाठी काम देण्यात येणाऱ्या कंपनीबरोबर करायच्या \"करारा'च्या या मसुद्याला केंद्र सरकारची मान्यता आवश्‍यक आहे. कराराचा मसुदा मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवून काही महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप मंजुरी मिळालेली नाही.\nया संदर्भात \"पीएमआरडीए'चे आयुक्त किरण गित्ते म्हणाले, \"\"करारनाम्याच्या मसुद्याला केंद्राने मंजुरी द्यावी; यासाठी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र, केंद्राकडून करारनाम्याच्या मसुद्यातील शंका सात वेळा विचारण्यात आल्या आहेत. त्या प्रत्येक शंकेचे उत्तर देण्यात आले आहे.''\n\"\"देशात गेल्या आठ वर्षांमध्ये मेट्रोचा \"पीपीपी' प्रकल्प झालेला नाही. हैदराबादनंतर पुण्यात \"पीपीपी' तत्त्वावर मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रवासीसंख्या, त्याची रचना, त्यातील तांत्रिक बाबींवर \"सविस्तर प्रकल्प अहवाल'मध्ये (डीपीआर) नोंद केली आहे. पण, \"पीएमआरडीए' आणि खासगी कंपनी यातील करारनाम्यातील मसुद्यात कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. येत्या बुधवारी (ता. 7) दिल्लीमध्ये या संदर्भातच बैठक होणार आहे. करारनाम्याच्या मसुद्यास लवकरच त्याला मान्यता मिळेल,'' असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.\n- मेट्रो प्रकल्पासाठी एकूण अपेक्षित खर्च : 8000 कोटी रुपये\n- राज्य सरकारने मंजूर केलेला निधी : 812 कोटी रुपये\n- केंद्र सरकारकडून अपेक्षित निधी : 1300 कोटी रुपये\n- उर्वरित खर्च संबंधित ठेकेदार कंपनी करणार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7189-heavy-to-very-heavy-rainfall-expected-in-mumbai-on-coming-up-2-3-days", "date_download": "2018-11-20T11:12:28Z", "digest": "sha1:D5MXTM6TMVPTENGLCTQNPC4LLAD3EITH", "length": 5670, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबईत मुसळधार पावसाची शक्यता...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nपावसाने बुधवार नंतर मुंबईत थोडी विश्रांती घेतली होती. 3 दिवस थोडा फार पाऊस पडत होता पण त्यामुळे मुंबईकरांच्या रोजच्या कामावर काही फरक पडला नव्हता.\nमुंबईत आज सकाळ पासूनचं ढगाळ वातावरण होत मात्र 11 वाजेनंतर जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली. आणि अर्ध्या तासात मुंबईतील सखल भागात पाणी साचलं.\nठाणे आणि कल्याण परिसरातही पावसाने हजेरी लावली, त्यामुळे कल्याण – कर्जत रेल्वेस्थानकावर पाणी साचल्याने कर्जत-कल्याण रेल्वेसेवा विस्कळीत झाली.\nया मुसळधार पावसामुळे प्रवाशांना हाल सहन करावे लागले आहेत. तसेच मुंबईत पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://psiddharam.blogspot.com/2012/11/blog-post_7854.html", "date_download": "2018-11-20T11:39:38Z", "digest": "sha1:SOF537AUK3XNISNRAHHSZRN4GVJL2DLO", "length": 34355, "nlines": 260, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...: आमिरखान सत्याच्या नावावर धंदा करत होता...", "raw_content": "\nआमिरखान सत्याच्या नावावर धंदा करत होता...\nभाऊ तोरसेकर यांचा लेख\nआमिरखान या लोकप्रिय अभिनेत्याने सहा महिन्यांपुर्वी प्रथमच छोट्या पडद्यावर आगमन केले. तसे त्याच्या आधी बहुतेक लोकप्रिय अभिनेत्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. पण आमिरखान आपल्या नेहमीच्या स्टाईलने वेगळेपणा दाखवण्यात चतूर आहे. तेव्हा त्याने नेहमीच्या कथाप्रधान मालिकेपेक्षा वेगळे रूप घेऊन पदार्पण केले. त्याने ‘सत्यमेव जयते’ नावाची एक मालिका स्वत:च निर्माण केली. त्यातून आजच्या भारतीय समाजाला भेडसावणार्‍या विविध समस्या लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातून मोठीच खळबळ माजली होती. कारण तशा त्या समस्या सर्वांना माहिती असल्या तरी त्याचे भयंकर रूप आमिरने कथानकाच्या आकर्षक पद्धतीने सादर केले. कथा नेहमी नायक व खलनायक अशी फ़िरत असते. त्यात नुसता नायक असून चालत नाही. खलनायक नसला तर नायकाचे मोठेपण फ़िके पडत असते. म्हणूनच त्या समस्या मांडताना प्रथमच आमिरने काही व्यावसायिकांना खलनायकाच्या रुपात पेश केले. लगेच तो आपल्या देशातला महान समाजसुधारक बनून गेला. आता जणू त्याने मांडलेल्या समस्या कायमच्या सुटणार अशीच हवा निर्माण झाली होती. त्यात स्त्रीभृणहत्या, औषधांच्या धंद्यातील लुटमार, डॉक्टर मंडळींकडून होणारी फ़सवणूक, पर्यावरण असे अनेक विषय त्याने हाताळले. मनोरंजक स्वरूपात विषय मांडला मग तो लोकांना जाऊन भिडतो यात शंकाच नाही. आमिरने ते काम यशस्वीरित्या पार पाडले. पण तिथेच न थांबता त्याने त्यासाठी लोकांच्या प्रतिक्रिया मागवून त्यावर आधारित तक्रारी व अर्जही सादर केले होते. आज सहा महिने उलटून गेल्यावर त्यापैकी कोणत्या समस्या सुटल्या आहेत त्यापैकी कोणत्या समस्या निदान मार्गी लागल्या आहेत त्यापैकी कोणत्या समस्या निदान मार्गी लागल्या आहेत कुठल्या समस्येवर निदान उपाय शोधण्याचे काम वेगाने सुरू झालेले आहे कुठल्या समस्येवर निदान उपाय शोधण्याचे काम वेगाने सुरू झालेले आहे आणि कोणाकोणाला न्याय मिळू शकला आहे आणि कोणाकोणाला न्याय मिळू शकला आहे सत्यमेव जयते या कार्यक्रमामुळे मोठीच जनजागृती झाली; असा त्यावेळी बहुतेकांचा दावा होता. मी त्या एकूणच कार्यक्रमाबद्दल उलट तपासणी सदरातून शंका घेतल्याने अनेक वाचक नाराज झालेले होते. निदान आमिर प्रयत्न करतो आहे, जनजागृती होते आहे, त्याला अपशकून करून मी काय साधू बघतो, असेही अनेक वाचकांनी फ़ोन करून मला खडसावले होते. अजून मी लिहितोच आहे आणि आमिरखान वा त्याचा सत्यमेव जयते किती लोकांना आज आठवतो आहे सत्यमेव जयते या कार्यक्रमामुळे मोठीच जनजागृती झाली; असा त्यावेळी बहुतेकांचा दावा होता. मी त्या एकूणच कार्यक्रमाबद्दल उलट तपासणी सदरातून शंका घेतल्याने अनेक वाचक नाराज झालेले होते. निदान आमिर प्रयत्न करतो आहे, जनजागृती होते आहे, त्याला अपशकून करून मी काय साधू बघतो, असेही अनेक वाचकांनी फ़ोन करून मला खडसावले होते. अजून मी लिहितोच आहे आणि आमिरखान वा त्याचा सत्यमेव जयते किती लोकांना आज आठवतो आहे त्यातून जी जनजागृती झाली, त्याने काय साध्य झाले, तेवढे मला अडाण्य़ाला अजून समजू शकलेले नाही. कोणी माझ्या ज्ञानात भर घालील काय\nउगाच नाचगाण्य़ाचे भंपक कार्यक्रम न करता आमिरने महत्वाच्या विषय समस्यांकडे समाजाचे लक्ष वेधले ही त्याची कामगिरी मी कधीच नाकारणार नाही. त्याचे श्रेय त्याला द्यावेच लागेल. पण ते करताना त्याच्याकडून मोठीच समाजसुधारणा होईल; अशा ज्या अपेक्षा निर्माण करण्यात आल्या होत्या, त्याचे काय त्या अपेक्षांचे काय झाले त्या अपेक्षांचे काय झाले लोकांनी एसएमएस केले आणि आमिरने उत्तम धंदा केला. वर्षभर खपून चित्रपटातून जितके पैसे त्याला मिळाले नसते, तेवढे त्याने या तेरा भागांच्या मालिकेतून मिळवले. पण त्यामुळे त्याने लोकांच्या अपेक्षा ज्या वाढवल्या त्यांचे काय लोकांनी एसएमएस केले आणि आमिरने उत्तम धंदा केला. वर्षभर खपून चित्रपटातून जितके पैसे त्याला मिळाले नसते, तेवढे त्याने या तेरा भागांच्या मालिकेतून मिळवले. पण त्यामुळे त्याने लोकांच्या अपेक्षा ज्या वाढवल्या त्यांचे काय जे काम सत्ता व अधिकार हाती असून सरकार करू शकलेले नाही, ते शिवधनुष्य आमिर उचलणार याची त्याच्या सत्यमेव चहात्यांना पुर्ण खात्री तेव्हा पटलेली होती. त्यांच्याकडे उत्तर आहे काय जे काम सत्ता व अधिकार हाती असून सरकार करू शकलेले नाही, ते शिवधनुष्य आमिर उचलणार याची त्याच्या सत्यमेव चहात्यांना पुर्ण खात्री तेव्हा पटलेली होती. त्यांच्याकडे उत्तर आहे काय मी त्यांना दोष देणार नाही, की गुन्हेगार वा मुर्खही म्हणत नाही. असेच होणार याची मला तेव्हाही खात्री होती. आज लोकांना झुलवणार्‍या केजरिवाल यांच्याकडूनही काहीच होणार नाही, याचीही मला तेवढीच खात्री आहे. कारण ते उद्धारकाचा आव आणत असले तरी प्रेषित नाहीत; एवढे मला नेमके ठाऊक आहे. पण त्यांच्यापाशी लोकांच्या सामुहिक भावनेशी खेळायचे कौशल्य जरूर आहे. त्यामुळेच ते सांगतात ते लोकांना सत्य आहे असे वाटू शकते. त्यामुळेच त्यांनी ‘सत्यमेव जयते’ म्हटल्यावर लोकांचा त्यावर लगेच विश्वास बसत असतो. कारण अशी माणसे लोकांना सत्य सांगत नसतात, तर आवडेल असे सत्य सांगत असतात. आपोआप लोकांना त्यांनी कथन केलेले सत्य वाटू लागते. लोक त्या सत्याच्या प्रेमात पडतात. त्यांना सत्य सांगायची गरजच नसते. ते सांगतील ते सत्य असते. ते दिसायची वा सिद्ध करण्याची गरज नसते.\nआठवते तर बघा आठवून. आमिरखानने लोकांना कुठले उत्तर दिले नव्हते, तर सोपा उपाय दिला होता. त्यातून समस्या सुटणार असा आभास निर्माण केला होता. फ़ार काही करण्याची गरज नाही रस्त्यावर येऊन लढण्याचीही गरज नाही. नुसता एक एसएमएस पाठवा. किती सोपा उपाय होता ना किती लाख लोकांनी एसएमएस पाठवले, त्याच्या पत्त्यावर आणि फ़ोनवर किती लाख लोकांनी एसएमएस पाठवले, त्याच्या पत्त्यावर आणि फ़ोनवर आपण काहीतरी केल्याचे पोकळ समाधान तेवढ्या सर्वांना त्याने मिळवून दिले ना आपण काहीतरी केल्याचे पोकळ समाधान तेवढ्या सर्वांना त्याने मिळवून दिले ना घडणार काहीच नव्हते आणि घडलेही नाही. बाल लैंगिक शोषणावर त्याने एक भाग दाखवला होता. आज रोजच्यारोज अनेक शहरातुन अल्पवयिन मुलींवर सामुहिक बलात्काराच्या बातम्या येत आहेत. मग कुठल्या सत्याचा विजय झाला घडणार काहीच नव्हते आणि घडलेही नाही. बाल लैंगिक शोषणावर त्याने एक भाग दाखवला होता. आज रोजच्यारोज अनेक शहरातुन अल्पवयिन मुलींवर सामुहिक बलात्काराच्या बातम्या येत आहेत. मग कुठल्या सत्याचा विजय झाला स्त्रीभृणहत्येच्या केसेस चालूच आहेत ना स्त्रीभृणहत्येच्या केसेस चालूच आहेत ना डॉक्टर पेशातले व औषध धंद्यातले वाकडे उद्योग थांबलेले आहेत काय डॉक्टर पेशातले व औषध धंद्यातले वाकडे उद्योग थांबलेले आहेत काय मग आमिरच्या त्या मालिकेने साधले तरी काय मग आमिरच्या त्या मालिकेने साधले तरी काय त्याच्या खिशात काही कोटी रुपये पडण्यापलिकडे नेमके काय साध्य झाले त्याच्या खिशात काही कोटी रुपये पडण्यापलिकडे नेमके काय साध्य झाले त्याने मनोरंजन करून पैसे कमवू नयेत, असा माझा अजिबात दावा नाही. सलमान किंवा अमिताभ यांच्याप्रमाणे त्यानेही आपला धंदा करावा. त्याबद्दल माझा आक्षेप असण्याचे काही कारण नाही. माझा आक्षेप होता तो केवळ त्याने धंद्याला समाजसेवेचा फ़सवा मुखवटा चढवण्याला. पण ते सत्य किती लोकांना पचवता आले त्याने मनोरंजन करून पैसे कमवू नयेत, असा माझा अजिबात दावा नाही. सलमान किंवा अमिताभ यांच्याप्रमाणे त्यानेही आपला धंदा करावा. त्याबद्दल माझा आक्षेप असण्याचे काही कारण नाही. माझा आक्षेप होता तो केवळ त्याने धंद्याला समाजसेवेचा फ़सवा मुखवटा चढवण्याला. पण ते सत्य किती लोकांना पचवता आले मी सत्य सांगत होतो. पण ते लोकांना आवडणारे नव्हते. आणि आमिरखान सत्याच्या नावावर धंदा करत होता, तर त्याला लोकांनी डोक्यावर घेतला होता. यालाच सामुहिक मानसिकता म्हणतात. विनाविलंब आमिरखान त्या लोकभावनेचा धंदा करू शकतो. त्या समुह भावनेशी खेळू शकतो. त्याच्या आधारे लोकांच्या मनावर आपले अधिराज्य निर्माण करू शकतो.\nसामान्य माणसाची अगतिकता व गरज यांचा वेध घेऊन तुम्ही त्यांच्या अपेक्षा व कल्पनाशक्तीला गवसणी घालू शकलात; तर तुम्हाला झुंडीची मानसिकता निर्माण करता येते आणि त्या बळावर जमावाकडून वाटेल ते करून घेता येत असते. तुम्ही नुसते आमिरचे कार्यक्रम बघत नव्हता. तर त्याच्यामध्ये आपल्या पिडलेल्या नाडलेल्या जीवनाचा उद्धारक शोधत होता. मग त्याने आवाहन केले म्हणून एसएमएस पाठवत होता. त्यातून समस्या सुटणार नाहीत, हे तुम्हालाही कळत असते. पण लॉटरी लागावी अशी जी खुळी अपेक्षा असते, तसेच आपण वागत असतो. कोणीतरी येऊन आपला उद्धार करावा, ही सामान्य माणसाच्या सुप्त मनातील इच्छा असते, त्याच्यावर स्वार होण्याची कुवत ज्यांच्यापाशी असते; तेच नेतृत्व करू शकतात. त्याचे कारण लोकांना आपल्या वतीने निर्णय घेणारा व आपल्यावर निर्णय लादणारा आवडत असतो. कधी तो आमिरचे रुप घेऊन समोर येतो कधी तो निर्मल बाबाच्या रुपाने अवतरतो. जोपर्यंत अशी सामुहिक अगतिकता लोकसंख्येमध्ये असणार आहे; तोपर्यंत लोकशाही, समता वगैरे गोष्टी झुट असतात. कोणीतरी आपल्यावर राज्य करतो, कोणीतरी आपल्यावर हुकूमत गाजवतो, कोणीतरी आपल्यावर त्याची मते लादत असतोच. त्यापासून सुटका नसते. कारण आपल्याला आपले असे मत नसते किंवा आपल्या आयुष्यातले निर्णय घेण्याचीही क्षमता आपल्यात नसते. आपण स्वत:ला इतके अगतिक व गरजवंत करून ठेवलेले असते, की आपल्याला उद्धारकाचा शोध घ्यावाच लागत असतो.\nम्हणूनच सत्यमेव जयते असे म्हणतात, तेव्हा सामान्य माणसाचे सत्य आणि आपल्यावर विविधप्रकारे सता गाजवणार्‍यांचे सत्य; यात जमिनअस्मानाचा फ़रक असतो. ज्या कारणास्तव तुम्हाआम्हाला मुख्यमंत्री भेटही नाकारतो, त्याच कारणास्तव आमिरखानला सवड काढून मुख्यमंत्री त्याची प्रतिक्षा करतात. सत्य असे बदलत असते. आदर्शची फ़ाईल भराभरा पुढे सरकते आणि आपल्या फ़ाईलवरची धुळही झटकताना वर्षे उलटतात. वड्राची फ़ाईल एका दिवसात अनेक ऑफ़िसातून फ़िरते; पण तुमचीआमची फ़ाईल एकाच ऑफ़िसमधल्या या टेबलवरून दुसर्‍या टेबलवर जाताना आयुष्य संपून जाते. ही किमया त्यांना साधते त्यामागे आपलीच सामुहिक ताकद असते, आमिरखानच्या कार्यक्रमाची लोकप्रियता त्याला बळ देत असते. आपली सामुहिक म्हणजे कळपाची मानसिकताच त्याचे बळ असते आणि तीच तर आपली दुर्बळता असते. आपण झुंड असतो आणि आपल्या झुंडीची विध्वंसक शक्ती दाखवूनच आमिर वा अन्य कुणी त्यांचे हेतू साध्य करीत असतात. तिथे त्यांच्या सत्याचा विजय होतो आणि आपले सत्य पराभूत होते. म्हणूनच आपण झुंड का आहोत व झुंड म्हणून का जगतो त्याचा विचार आपणच करायला हवा आहे. ( क्रमश:)\nभाग ( १६ ) १०/११/१२\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nसनातन संस्थेवर बंदीची मागणी हास्यास्पद\nज्याला कायद्याचे थोडेफार ज्ञान आहे, असा कोणीही सनातन संस्थेवर बंदी घाला अशी मागणी करणार नाही. कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्यासाठीची एक ...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्...\nनरेंद्र मोदींची (नयी दुनिया) हीच ती मुलाखत\nनई दुनिया साप्ताहिक // ३० जुलाई २०१२ // संपादकः शाहिद सिद्दीकी // समाचारपत्र के मुखय पृष्ठ पर गु जरात केमुखयमं त्री नरेन्द्...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n'बकरी ईद' नमाजनंतर 'स्वतंत्र काश्मीर'च्या घोषणा\nसतरा सुरक्षा जवान जखमी वृत्तसंस्था श्रीनगर अनंतनाग, तसेच बारामुल्ला जिल्ह्यात 'स्वतंत्र काश्मीर'ची मागणी क...\nपर्यावरण विषयावरील निबंध व घोषवाक्य स्पर्धा : विवेकानंद केंद्रात पारितोषिक वितरण\nपाणी, ऊर्जा साधने यांची काळजी घेतल्यास सुटतील अनेक समस्या विवेकानंद केंद्र पर्यावरण मंडळाच्या कार्यक्रमात अरविंद जोशी यांचे प्रतिपादन\nअलेक्स हॅलेची कादंबरी परवा पुन्हा लख्ख आठवली. ' रूट्स '. आपल्या मुळांचा शोध घेत हॅले अमेरिकेत गुलाम म्हणून आणलेल्या आपल्या अफ्...\nडोळस विश्वबंधुत्वाच्या दिशेने दमदार पाऊल\nव्ही आयएफच्या देखण्या सभागृहात 3 आणि 4 सप्टेंबर रोजी जागतिक हिंदू-बौध्द संमेलन पार पडले. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, जपानची थिंक टँक समज...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nदायित्वबोध की देवी हम करे आराधन\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://psiddharam.blogspot.com/2012/11/blog-post_88.html", "date_download": "2018-11-20T11:39:13Z", "digest": "sha1:N5ADT23J3LGSZJVAX3OHBHOH7K52W5DC", "length": 39916, "nlines": 277, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...", "raw_content": "\nरविवारचे भाष्य दि. ८ जुलै २०१२ करिता\nगेल्या आठवड्यात, दिल्लीहून प्रकाशित होणार्‍या ‘ऑर्गनायझर’ या इंग्रजी साप्ताहिकात' Who is Secular And what is Secular' या शीर्षकाचा माझा लेख प्रकाशित झाला होता. त्याची दखल सर्वत्र घेतली गेली याचा मला आनंद आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’नेही आपल्या दि. ५ जुलैच्या अंकात ‘व्ह्यू फ्रॉम् द राईट’ या स्तंभात पुरेशा विस्ताराने त्याचा सारांश प्रकाशित केला आहे. त्या लेखानंतर, मला अनेक ठिकाणांहून अभिनंदनाचे संदेशही आले. ‘हिंदुस्थान टाईम्स’ या सुप्रसिद्ध इंग्रजी दैनिकाच्या एका वार्ताहराने मला एक दूरध्वनी करून, प्रश्‍न विचारला की, ‘‘दलित ख्रिस्ती व दलित मुस्लिम यांना आरक्षण देण्याला संघाचा विरोध आहे, असे बिहारचे मुख्य मंत्री नीतीशकुमार यांनी म्हटले आहे, आपले मत काय And what is Secular' या शीर्षकाचा माझा लेख प्रकाशित झाला होता. त्याची दखल सर्वत्र घेतली गेली याचा मला आनंद आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’नेही आपल्या दि. ५ जुलैच्या अंकात ‘व्ह्यू फ्रॉम् द राईट’ या स्तंभात पुरेशा विस्ताराने त्याचा सारांश प्रकाशित केला आहे. त्या लेखानंतर, मला अनेक ठिकाणांहून अभिनंदनाचे संदेशही आले. ‘हिंदुस्थान टाईम्स’ या सुप्रसिद्ध इंग्रजी दैनिकाच्या एका वार्ताहराने मला एक दूरध्वनी करून, प्रश्‍न विचारला की, ‘‘दलित ख्रिस्ती व दलित मुस्लिम यांना आरक्षण देण्याला संघाचा विरोध आहे, असे बिहारचे मुख्य मंत्री नीतीशकुमार यांनी म्हटले आहे, आपले मत काय’’ मी म्हणालो, ‘‘मी माझे वैयक्तिक मत देईन.’’ आणि त्यांनाच प्रश्‍न केला की, ‘‘आपण ‘ऑर्गनायझर’मधील लेख वाचला आहे काय’’ मी म्हणालो, ‘‘मी माझे वैयक्तिक मत देईन.’’ आणि त्यांनाच प्रश्‍न केला की, ‘‘आपण ‘ऑर्गनायझर’मधील लेख वाचला आहे काय’’ त्यांनी तो वाचलेला नव्हता. मग मी एवढेच म्हणालो की, ‘‘धर्माच्या आधारावर आरक्षणाला आपल्या संविधानाची मान्यता नाही आणि सर्वोच्च न्यायालयानेही तसाच निर्णय दिला आहे. आपण माझा लेख वाचा आणि मग प्रश्‍न विचारा.’’ त्यानंतर त्यांचा पुन: दूरध्वनी आला नाही.\nपण, ‘हिंदुस्थान टाईम्स’च्या वार्ताहराच्या पृच्छेने मला आजचे हे भाष्य लिहिण्याला उद्युक्त केले आहे. एक जुना प्रसंग, या निमित्ताने, आठवला. संघाचा एक अधिकारी या नात्याने माझा तामीळनाडूत जिल्हाश: प्रवास ठरलेला होता. कोइमतूर येथे गेलो असताना, तेथील न्यायालयाच्या बारने माझे भाषण आयोजित केले होते. भाषणाच्या शेवटी काही प्रश्‍नोत्तरे झाली. त्यात एकाने प्रश्‍न विचारला की, ‘‘दलित ख्रिश्‍चनांना आरक्षण देण्याबाबत आपले काय मत आहे’’ मी उत्तरलो की, ‘‘ख्रिस्ती चर्चचे प्रमुख महामहिम पोप महाशय, कार्डिनल किंवा बिशप यांनी हे मान्य करावे की, आम्हाला जातिव्यवस्था मान्य आहे; आम्ही अस्पृश्यतेचे पालन व समर्थन करून आपल्याच बांधवांवर अन्याय केला आहे; त्यांना ‘दलित’ बनविले आहे; त्यांच्या उन्नतीसाठी सरकारी प्रयत्नांची गरज आहे. ते हे मान्य करतील तर त्यांच्यासाठीच्या आरक्षणाचाही विचार करता येईल.’’ त्यांनतर त्यांनी पुरवणी प्रश्‍न विचारला नाही. नंतर कळले की, विचारणारे अधिवक्ता एक ख्रिस्ती गृहस्थच होते.\nही सुमारे पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट असावी. त्यावेळी तर ‘दलित मुस्लिम’ ही शब्दावली प्रचारात आली नव्हती. दलित ख्रिश्‍चनांची एक संस्था असल्याचे मात्र कानावर होते. मी संघाचा प्रवक्ता असताना, म्हणजे २००० ते २००३ या कालखंडात, या दलित ख्रिश्‍चनांच्या संघटनेचे एक पुढारी मला दिल्लीला भेटले होते. त्यांचे नेमके नाव आता माझ्या ध्यानात नाही.\nतर प्रश्‍न हा आहे की, ख्रिस्ती किंवा मुस्लिम धर्मसंस्था जातिव्यवस्था मानतात काय त्यांच्यात अस्पृश्यतेचे पालन होत होते काय त्यांच्यात अस्पृश्यतेचे पालन होत होते काय तामीळनाडूत, काही ठिकाणी, हिंदू समाजात ज्यांना अस्पृश्यतेचे भोग भोगावे लागले व ज्यांनी त्यातून सुटका करून घेण्याकरिता आपल्या परंपरागत धर्माचा त्याग करून ख्रिस्ती मताचा स्वीकार केला, त्यांना ख्रिस्त्यांमधील सवर्णांच्या चर्चेसमध्ये प्रवेश नाही; त्यांची वेगळी चर्चे आहेत, असे ऐकले होते. कोइमतूरच्या वकिलाच्या मनात हीच वस्तुस्थिती वास करीत असावी. तेव्हा पोप महाशयांनी, आणि प्रॉटेस्टंट पंथाचे जे विविध पोटविभाग आहेत, त्यांच्या प्रमुखांनी, जाहीर करावे की, हो, आम्ही अस्पृश्यतेचे पालन करतो; आम्ही जन्माने येणार्‍या जातींची श्रेष्ठकनिष्ठता मानतो; आमच्याकडून आमच्याच धर्मबांधवांवर आम्ही अन्याय केला आहे; याचे आम्हाला आता वाईट वाटते, याची लाजही वाटते. त्या आमच्या पीडित, बहिष्कृत बांधवांच्या उन्नतीसाठी सरकारची मदत हवी; त्यांच्यासाठी आरक्षण हवे. जे ख्रिस्त्यांच्या बाबतीत, तेच मुसलमानांच्याही बाबतीत. त्यांच्याही देवबंद, बरेलवी आणि अन्य ठिकाणच्या धर्मपीठांनी असाच कबुलीजबाब द्यावा. म्हणजे मग त्यांचा विचार करता येणे शक्य आहे. आहे काय या धर्मपंथीयांची ही तयारी\nपण अशी हिंमत कुणीही दाखविणार नाही. तामीळनाडूत दलितांसाठी वेगळे चर्च असेल तर तो अपवाद आहे, ते स्खलन आहे, असेच ते सांगतील. मग त्यांच्यासाठी वेगळ्या आरक्षणाचा विचार करण्याचे कारण काय खरे म्हणजे एका काळी हिंदू समाजात अस्पृश्यता होती. काही स्वयंमन्य धार्मिक पुढारी, त्या दुष्ट प्रथेचे समर्थनही करीत होते. म्हणून यच्चयावत् सर्व धर्मसुधारकांनी अस्पृश्यतेचे पालन करणार्‍या आपल्या बांधवांवरच टीकेचे कठोर प्रहार केले. शिवाय, केवळ टीका करून ते थांबले नाहीत. त्यांनी अस्पृश्यताविरहित आचरणही पुरस्कृत केले. आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना करून त्यांच्या व्यवहारातून अस्पृश्यतेचे साफ उच्चाटन केले. महात्मा गांधींनी ‘अस्पृश्य’ असा निंदावाचक शब्द काढून त्याऐवजी, त्यांच्यासाठी ‘हरिजन’ या शब्दाचा प्रयोग केला व हरिजनोद्धाराच्या कार्याला आपल्या कार्यक्रमात महत्त्वाचे स्थान दिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तर चक्क पतितपावन मंदिरच स्थापन केले, आणि एका नव्या धर्मपालनाला चालना दिली. रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी जातपात, स्पृश्यास्पृश्यता वगैरे भेद विचारातच घेण्याचे नाकारून, एकात्म हिंदू समाजाचे चित्र जगासमोर उभे केले. आधी जातीचे अस्तित्व मानायचे आणि मग तिच्या निराकरणाचे प्रयत्न करावयाचे यापेक्षा, तिचे अस्तित्वच मानायचे नाही, हे त्यांनी ठरविले आणि ते अंमलातही आणले. आज असा संघ जगभर पसरला आहे.\nया सर्वांमध्ये डॉ. आंबेडकरांचे कार्य विशेष महनीय आहे. दयानंद सरस्वती, म. गांधी, वीर सावरकर, डॉ. हेडगेवार प्रभृतींनी स्वत: अस्पृश्यतेचे चटके भोगले नव्हते. डॉ. बाबासाहेबांनी ते भोगले होते आणि त्याविरुद्ध प्रखर लढाही दिला. महाडच्या चवदार पाण्याचा अभूतपूर्व सत्याग्रह १९२७ साली झाला होता. डॉ. बाबासाहेब आयुष्यभर, आपल्या ज्ञाति बांधवांना सर्वांच्या बरोबरीचे हक्क देण्यासाठी लढत राहिले. नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठीही त्यांनी लढा दिला. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांना अपेक्षित असलेली समाजसुधारणा शक्य नाही, तेव्हा त्यांनी कर्मकांडात्मक हिंदू धर्माचा त्याग करून बुद्ध धर्माचा स्वीकार केला. इस्लाम किंवा ख्रिस्ती या धर्मांची निवड न करता, बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची निवड का केली, याचे मर्म सर्वांनी समजून घेतले पाहिजे. पण तो स्वतंत्र विषय आहे. संपूर्ण हिंदू समाजातही मौलिक परिवर्तनाचे वारे वाहू लागले होते. रा. स्व. संघाच्या प्रेरणेने १९६४ साली स्थापन झालेल्या विश्‍व हिंदू परिषदेने आपल्या उडुपी येथे झालेल्या सभेत, ज्या सभेत अनेक शंकराचार्य, अनेक धर्मपीठांचे अधिपती, अनेक महंत उपस्थित होते, हिंदू धर्माला अस्पृश्यता अजीबात मान्य नाही, असे खणखणीतपणे जाहीर केले; आणि तेथेच सर्वांना एक मंत्र दिला :\nहिन्दव: सोदरा: सर्वे | न हिन्दु: पतितो भवेत्|\nआणि हे बोलूनच ही मंडळी थांबली नाही. त्यांनी तथाकथित पूर्व-अस्पृश्यांच्या वस्त्यांमध्ये फिरणेही सुरू केले. या प्रयत्नांमुळे रूढिग्रस्त समाजातही एक वेगळेच सुखद वातावरण निर्माण झाले. धार्मिक पुढार्‍यांच्या या पुढाकारामुळे रूढिग्रस्त समाजातही अस्पृश्यतेचे पालन त्याज्य ठरले. एवढेच काय पण अयोध्येमध्ये राममंदिराच्या निर्मितीसाठी खणलेल्या पायातील पहिली वीट एका पूर्वास्पृश्य व्यक्तीने स्थापन केली.\nकायद्यानेही अस्पृश्यता दंडनीय ठरविली. या सर्व प्रयत्नांचे व्यापक प्रमाणात सकारात्मक परिणाम दिसून आले. ज्या काळाराम मंदिरात बाबासाहेबांना प्रवेश नाकारण्यात आला होता, त्याच मंदिराच्या ज्येष्ठ पुजार्‍याने, आपल्याच ‘दलित’ बांधवांना सन्मानाने मंदिरात बोलाविले; आणि त्यांचा यथोचित सत्कारही केला. मला असे कळले की, हे मंदिर अनेक गरीब दलित मुलांच्या शिक्षणाचाही भार वहन करते. समाजाची मानसिकता कशी पूर्णत: बदलली आहे, याचे हे प्रतीक आहे.\nया वातावरणातही, दलित मुस्लिम व दलित ख्रिस्ती विद्यमान असतील, तर तो दोष त्या त्या धर्मपंथीयांचा आहे. या लोकांना ते दलित यासाठी समजत असतील की, ते पूर्वीच्या हिंदू समाजात अस्पृश्य म्हणून अवहेलना सहन करीत होते. त्यांनी नक्कीच, त्यांच्यासमोर समानतेची वागणूक देणार्‍या ख्रिस्ती किंवा इस्लामी धर्माचे गोडवे गायिले असतील. पण समतेचा उद्घोष करणारेही त्यांना तशीच विषम वागणूक देणारे असतील, तर त्यांनी त्या धर्माला तरी चिकटून का रहावे कुणा तरी बौद्ध नेत्याने त्यांच्याशी संपर्क करून, त्यांना डॉ. बाबासाहेबांनी पुरस्कारिलेल्या बौद्ध धर्मात येण्याचे आवाहन करून, त्यांच्या स्वागतासाठी का सिद्ध होऊ नये\nनीतीशकुमार असोत वा सलमान खुर्शीद असोत, त्यांना जो मुसलमानांमधील दलितांचा पुळका आलेला दिसतो, त्याचे कारण, त्यांचे राजकारण आहे. मतपेढीचे राजकारण. त्यांच्या दृष्टीने ‘सेक्युलर’ म्हणजे अल्पसंख्यकांची खुशामत करणारा. ‘अल्पसंख्यक’ असे ते म्हणत असतात, पण त्यांच्या मनातला भाव असतो ‘मुसलमान’. बिहार, उ. प्र. आदि राज्यांमध्ये मुसलमानांची संख्या बरीच आहे. पंधरा टक्के तरी नक्कीच असावी. ती निवडणूक निकालावर नक्कीच परिणाम घडवू शकते. ही मतशक्ती इतर राजकीय पक्षांमध्ये जाऊ नये आणि आपली सांप्रदायिक मतपेढी कायम रहावी आणि ती आपल्याकडे असावी, यासाठी त्यांचे सारे प्रयत्न आहेत. नीतीशकुमारांचा आग्रह की भारताचा भावी प्रधानमंत्री ‘सेक्युलर’ असावा किंवा ओबीसीत मुसलमानांसाठी साडेचार टक्के जागा आरक्षित ठेवण्याची कॉंग्रेसची घटनाविरोधी जी धडपड चालू आहे, तिचा हेतू केवळ राजकीय स्वार्थ आहे. नाव ‘सेक्युलॅरिझम्’चे पण व्यवहार सांप्रदायिक आणि राजकीय सत्तेसाठी लांगूलचालन. मुसलमानांच्या खर्‍या हिताचा त्यात लवलेशही नाही.\nयाचा अर्थ मुसलमान किंवा ख्रिस्ती या दोन समाजांमध्ये गरीब नाहीत, असा नाही. पण ही गरिबी दूर करण्याचा मार्ग वेगळा आहे. त्यासाठी अशी जाहीर भूमिका घेणे आवश्यक आहे की, आरक्षणाचा आधार आर्थिक राहील. त्यांनी उत्पन्नाची एक मर्यादा ठरवावी; आणि त्या मर्यादेच्या खाली ज्यांचे उत्पन्न आहे, त्यांच्यासाठी शिक्षणसंस्थांमध्ये तसेच सरकारी सेवांमध्ये आरक्षण मागावे. केवळ साडेचार टक्के नाही. अगदी त्याच्या दहापट नाही त्याहूनही जास्त ४९ टक्के. सर्वच समाजाचा फायदा होईल. कुणावरही ‘दलित’ हे अवमाननादर्शक उपपद लावण्याची पाळी येणार नाही. सर्वत्र समानता येईल. दलितपण असो की मागासलेपण असो ते चिरस्थायी राहणार नाही. थोड्याच काळात ते संपून जाईल. समाज एकात्म होईल. दाखवाना ही हिंमत. पण ते असे काही करावयाचे नाहीत. कारण, या धोरणाने त्यांचा राजकीय स्वार्थ साधत नाही. तो स्वार्थ, समाजातील भेदांचा उपयोग करण्याने आणि ते भेद सदैव कायम राहतील अशी धोरणे आखण्यानेच साधला जाणार आहे, असा त्यांचा हिशेब आहे. संपूर्ण भारतीयांची एकात्मता चाहणार्‍यांनी या फूटपाडू स्वार्थी राजकारणाचा मनापासून विरोध करण्याची आज नितांत गरज आहे.\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nसनातन संस्थेवर बंदीची मागणी हास्यास्पद\nज्याला कायद्याचे थोडेफार ज्ञान आहे, असा कोणीही सनातन संस्थेवर बंदी घाला अशी मागणी करणार नाही. कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्यासाठीची एक ...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्...\nनरेंद्र मोदींची (नयी दुनिया) हीच ती मुलाखत\nनई दुनिया साप्ताहिक // ३० जुलाई २०१२ // संपादकः शाहिद सिद्दीकी // समाचारपत्र के मुखय पृष्ठ पर गु जरात केमुखयमं त्री नरेन्द्...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n'बकरी ईद' नमाजनंतर 'स्वतंत्र काश्मीर'च्या घोषणा\nसतरा सुरक्षा जवान जखमी वृत्तसंस्था श्रीनगर अनंतनाग, तसेच बारामुल्ला जिल्ह्यात 'स्वतंत्र काश्मीर'ची मागणी क...\nपर्यावरण विषयावरील निबंध व घोषवाक्य स्पर्धा : विवेकानंद केंद्रात पारितोषिक वितरण\nपाणी, ऊर्जा साधने यांची काळजी घेतल्यास सुटतील अनेक समस्या विवेकानंद केंद्र पर्यावरण मंडळाच्या कार्यक्रमात अरविंद जोशी यांचे प्रतिपादन\nअलेक्स हॅलेची कादंबरी परवा पुन्हा लख्ख आठवली. ' रूट्स '. आपल्या मुळांचा शोध घेत हॅले अमेरिकेत गुलाम म्हणून आणलेल्या आपल्या अफ्...\nडोळस विश्वबंधुत्वाच्या दिशेने दमदार पाऊल\nव्ही आयएफच्या देखण्या सभागृहात 3 आणि 4 सप्टेंबर रोजी जागतिक हिंदू-बौध्द संमेलन पार पडले. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, जपानची थिंक टँक समज...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nदायित्वबोध की देवी हम करे आराधन\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://psiddharam.blogspot.com/2013/08/blog-post_28.html", "date_download": "2018-11-20T11:40:31Z", "digest": "sha1:TWXWVR3N6CYJIBH5GVBAF2ZFI3GVVWYG", "length": 43760, "nlines": 271, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...: डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना कुणी मारले ?", "raw_content": "\nडॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना कुणी मारले \nसाभार : राजू परुळेकर यांचा ब्लॉग\nडॉक्टर नरेंद्र दाभोळकर ह्यांची हत्या झाल्याची बातमी जेव्हा कळली तेव्हा अनेकांप्रमाणे माझाही विश्वास बसला नाही. त्यांचा देह बेवारस असल्या प्रमाणे जवळ जवळ एक तास, पोलिसचौकी समोर पुण्यात ओंकारेश्वराच्या घाटाबाजूला पडून होता. हि सारी सुन्न करणारी बातमी मी तटस्थ पणे पाहु शकत नव्हतो कारण डॉक्टरांची मुलगी मुक्ता आणि जावई अनिश आणि मुलगा हमीद ह्यांच्याशी स्नेहाचे सबंध. स्वत: डॉक्टर आणि त्यांची पत्नी शैला ह्यांचा बाबत वाटणारी आपुलकी आणि प्रेमा शिवाय डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर, (डॉक्टर बंधू) ह्यांच्याशी असलेला स्नेहाचा धागा हि त्यात होता.\nकल्पना करा, डॉक्टरांच सगळ मोठेपण बाजूला ठेवा, आपल्या बापाला सकाळी चालायला गेला असताना, मागून गोळी घालून, सदुसष्टाव्या वर्षी कुणीतरी मारून टाकत आणि तो बेवारस असल्या प्रमाणे तसाच रस्त्यात पडून राहतो आणि आपल्याला कळत हि नाही, किती जीवघेणे आहे हे त्याच्या मागे राहिलेल्या बायको-मुलांसाठी आणि नातेवाईकांसाठी माझी पहिली प्रतिक्रिया माझ्या मनाशीच होती जी मी थोडक्या शब्दात माझा मित्र आणि डॉक्टरांचा जावई अनिश पटवर्धनला थोडक्यात एसेमेस केली तोही त्याचा फोन लागला नाही म्हणून. त्यानंतर, आज सकाळी त्याच्या सोबत माझ बोलण झाल. मधल्या काळात मी उलट जाऊन, स्वत:शीच बोलत राहिलो. ह्या स्वत:शीच बोलण्या मध्ये दुख होत तेवढाच संताप हि होता.\nडॉक्टरांचे मारेकरी कोण असावेत, ह्यावर पहिली माझी प्रतिक्रिया स्वाभाविक होती आणि ती म्हणजे ‘आपण’. ती प्रतिक्रिया आज हि मला बदलावीशी वाटत नाही. डॉक्टरांच्या किंवा त्यांच्या उंचीच्या अनेकांच्या मतांशी कित्येकदा माझे पराकोटीचे मतभेद झालेले आहेत आणि मी ते लिहिले हि आहेत. पण ह्याचा अर्थ परसपरांमधील स्नेह, आपुलकी आणि प्रेम कमी होत नाही तर वाढतच जातो असा माझा अनुभव. भावनेच्या आणि तर्काच्या दृष्टीने हि हा अनुभव जगभर कसोटीला उतरलेला आहे.\nएखाद्या माणसाची निर्मम हत्या करण्यासाठी वैचारिक मतभेद हे कारण असूच शकत नाही. वैचारिक मतभेदात असंस्कृत माणसे गुंतलेली असतील तर फार तर गुद्दागुद्द्दी किंवा हमरातुमरी होऊ शकते. अत्यंत थंड डोक्याने, योग्य ठिकाणी, योग्य जागा आणि योग्य वेळ निवडून मागून गोळ्या घालून हत्या केली जाते तेव्हा निसंशय आणि निसंदिग्धपणे राजकीय खून असतो. प्रत्येक्षात मारेकरी राजकीय नसतील तरीही. खुनाच्या कटवाल्यांची मानसिकता, हि खून करण्याची पद्धत, जागा, वेळ आणि ठिकाणहि निर्देशित करत असते\nडॉक्टरना हितसबंधातल्या विरोधासाठी मारायचे असेल तर त्यासाठी जागा, वेळ आणि ठिकाण एवढ्या थंडपणे आखणी करण्याची गरज पडत नाही. डॉक्टरना पुण्यामध्ये मारण्यात आल. पोलीस चौकी जवळ मारण्यात आल. पौर्णिमेच्या दिवशी, ओंकारेश्वराच्या घाटावर, स्मशानाबाजूला, जिथे लिंबू-मिरची बाहुल्या टाकलेल्या असतात, तिथे मागून गोळ्या घालून मारण्यात आल. फक्त पुणे निवडण्यात आले. डॉक्टर नेहमी निशस्त्र आणि बर्‍याचदा एकटे असायचे. सातारा, मुंबई, पुणे…कुठे हि आखणी न करता त्यांना मारण मारेकर्‍यांना सहज शक्य होत. त्यांना मारण्यासाठी खास जागा, वेळ, ठिकाण निवडण्याची गरज नव्हती. सदुसष्ठ वर्षांच्या निशस्त्र आणि निष्कांचन असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मारण्यासाठी एवढा कट करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. पण कटवाल्यांनी कितीही अप्रतिम रचना केली तरी हुशार माणसासाठी एक धागा नक्की सोडतात. तो धागा शोधून काढला कि मारेकर्‍यांना शोधण हे काम तितकस कठीण राहत नाही. हा सारा विचार माझ्या मनाशी चालू होता. जादूटोणा विरोधी विधेयक हे ज्यांच्या मुळावर येणार होत त्यांचे हात निष्पापांच्या रक्ताने रंगलेलेच आहेत नि डॉक्टरांच्या हत्येनंतर लगेचच संशयाची सुई ह्या धर्मांध धर्ममार्तंड आणि बुवा-बाबांकडे गेली जी स्वाभाविक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती आणि आहे. परंतु, निसंशय पणे त्यांना गुन्हेगार ठरवून, त्यांच्या वर कोणत्याही प्रकारची कारवाई करणे हि कृती लोकशाही पूर्ण नसून त्यांच्या सारखेच आपण आपल्याला बनवून घेणे आहे.\nडॉक्टरना श्रद्धांजली वाहणे, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो म्हणणे हे डॉक्टरांच्या मुलभूत विचारसरणीशी विसंगत आहे. तरीही भावनेच्या भरात अनेकजण तस करतात. त्यांना आपण एक वेळ समजून घेऊ शकतो. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जेव्हा पहिल्या दिवशी डॉक्टरांच्या मारेकर्‍यांबद्दल निसंदेह निर्देश करणारे विधान करतात आणि त्या नंतर मारेकर्‍यांना पकडण्यासाठी आता पर्यंत कधीही न लावल्या गेलेल्या रकमेचे, (दहा लाख रुपयांचे) बक्षीस जाहीर करतात. ह्या खुनाच्या राजकीय असण्याबाबत संदेह निर्माण होतो. हेच मुख्य मंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या अंत्य दर्शना करिता सातार्‍यापर्यन्त त्यांच्या घरी जातात, तेच मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, डॉक्टरना जिवंत असताना जादूटोणाविरोधी विधेयकासबंधी चर्चा करण्यासाठी स्वत:च्या केबिन मध्येहि वेळ देत नाही. तेव्हा ह्या घटनांची सुई डोक्यात गरागरा फिरू लागते. ‘महात्मा गांधींच्या हत्येस जबाबदार असण्याची विचारसरणी डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येस जबाबदार आहे ’, असे विधान, पृथ्वीराज चव्हाण ह्यांनी नव्हे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांनी केले त्याचा अर्थ पुढे नेमका काय होणार होता हे जे कुणी कटवाले आहेत त्यांना अचूक माहिती असली पाहिजे कारण पूर्ण माहिती नसताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बेजबाबदार पणे केलेले विधान असे धरता येत नाही. तसे धरायचे झाले तर पृथ्वीराज चव्हाणांना मुख्यमंत्री म्हणून राजीनामाच द्यावा लागेल (अर्थात तो कोण मागणार आणि कोण घेणार हा प्रश्नच आहे कारण पूर्ण माहिती नसताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बेजबाबदार पणे केलेले विधान असे धरता येत नाही. तसे धरायचे झाले तर पृथ्वीराज चव्हाणांना मुख्यमंत्री म्हणून राजीनामाच द्यावा लागेल (अर्थात तो कोण मागणार आणि कोण घेणार हा प्रश्नच आहे) कारण एवढ्या संवेदनशील मुद्द्यावर एवढ्या बेजबाबदार पणे बोलणार्‍या माणसाला मुख्यमंत्री पदी राहण्याचा हक्क नाही. पण मुख्यमंत्री बेजबाबदार पणे बोलले नसावेत असे मानण्याला जागा आहे. इथे त्यांना संशयाचा फायदा घेऊ देण्यात यावा. गांधीजीच्या हत्येला जबाबदार असणारी विचारसरणी म्हणजे काय) कारण एवढ्या संवेदनशील मुद्द्यावर एवढ्या बेजबाबदार पणे बोलणार्‍या माणसाला मुख्यमंत्री पदी राहण्याचा हक्क नाही. पण मुख्यमंत्री बेजबाबदार पणे बोलले नसावेत असे मानण्याला जागा आहे. इथे त्यांना संशयाचा फायदा घेऊ देण्यात यावा. गांधीजीच्या हत्येला जबाबदार असणारी विचारसरणी म्हणजे काय एकतर गांधींना समोरून गोळ्या घालण्यात आल्या त्यामुळे कार्य पद्धतीचा मुद्दा निकालात निघतो. उरलेले मुद्दे; मारेकरी धर्मांध, हिंदू, ब्राम्हण, सावरकरांना मानणारे ह्यां पैकी कुणीतरी असणे. हि माहिती म्हणजे फारच थेट माहिती आहे. पण ह्याबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचे मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांनी, एकवीस ऑगस्ट रोजी, म्हणजे काल संध्याकाळी दाभोळकरांच्या कुटुंबियांना सांगितले. पुण्याच्या पोलीसआयुक्तांकडे, डॉक्टरांचे जावई अनिश पटवर्धन तीन तास बसून होते पण त्यांचाहि पाढा नन्नाचा होता. हे काय गौडबंगाल आहे. राज्यकर्त्यांमधील सारी माणस, मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांच्या नेतृत्वा खाली, डॉक्टरांच्या मृत्यूसाठी एका समाज गटाला जबाबदार धरून तिथे निर्देश करून, पुन्हा स्वत:ला काहीच माहित नसल्याची बतावणी हि करत आहेत. हे जाणीवपूर्वक गोंधळात टाकू इच्छिणाऱ्या प्रचारतंत्राचा एक भाग आहे.\nजादूटोणा विरोधी विधेयक आणि त्याचे शिल्पकार डॉक्टर दाभोळकर हे सरकारच्या गळ्याला लागलेला एक काटा होता. मुळात जादूटोणा विरोधी विधेयक हे अंधश्रद्धा वर आधारलेल्या समजुतीमुळे ज्याचं शोषण होत, त्याचं शोषण थांबवण्याचा डॉक्टरांचा एकाकी प्रयत्न होता. उदाहरणार्थ ह्या विधेयकामधील एक कलम, भोळ्या भाबड्या मुल न होणार्‍या स्त्रिया, लबाड बुवा-बाबांच्या आश्रयाला जातात. त्यांच्याशी लैंगिक सबंध ठेउन हि कृती दैवी आहे अस बुवा-बाबानी भासवण नि त्या स्त्रियांचं शोषण करण्याविरुद्ध आहे. ह्यातली मेख अशी, कि मुल होणे हे निदान लैंगिक सबंधांची थेट परिणीती तरी आहे पण इथे तर सत्ताधारी पक्षामध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रवक्ते, महिलेला न्यायधीश करण्याचे आश्वासन देऊन, स्वत:च्या केबिन मध्येच तीच लैंगिक शोषण करतात हे चित्र आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. असे राज्यकर्ते आपल्या सारख्याच दुसऱ्या शोषकाच्या विरुद्ध (धंदा वेगळा असला तरी पण इथे तर सत्ताधारी पक्षामध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रवक्ते, महिलेला न्यायधीश करण्याचे आश्वासन देऊन, स्वत:च्या केबिन मध्येच तीच लैंगिक शोषण करतात हे चित्र आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. असे राज्यकर्ते आपल्या सारख्याच दुसऱ्या शोषकाच्या विरुद्ध (धंदा वेगळा असला तरी) का बर उभे राहतील) का बर उभे राहतील असे नेते सर्व राजकीय पक्षात, सर्वत्र विखुरलेले आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या जादूटोणा विरोधी विधेयकाची भीती हि सर्वव्यापी होण्याची होतीच शिवाय धार्मिक मुद्द्यांवर मते मिळवण्याच्या शोषणाला आव्हान देणारी होती. ह्याची भीती सत्तेच्या बाहेर असलेल्या विरोधी पक्षापेक्षा सत्तेत नसलेल्या सत्ताधारी पक्षाला जास्त होती. इथे महात्मा गांधींच्या हत्येपेक्षा कृष्णा देसाईंच्या हत्येची मला तीव्रतेने आठवण येते. कम्युनिस्टांचा सर्वात जास्त त्रास तत्कालीन सत्ताधारी कॉंग्रेस आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक ह्यांना होता. परंतु प्रत्यक्षा मध्ये कम्युनिस्टांशी कट्टर वैर शिवसेनेन घेतल. शिवसेनेच्या कम्युनिस्ट वैरामुळे प्रश्न कॉंग्रेसचे आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे सुटणार होते. बदल्यात शिवसेनेला राजाश्रय हवा होता. पुढे मुंबईतील कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई ह्यांचा भीषण खून झाला. अंधारात त्यांच्यावर मागून वार करण्यात आले. संशयाची सुई शिवसेनेकडे गेली. बाळ ठाकरेंना अटकसुद्धा झाली. मुंबईत यथेच्च जाळपोळ झाली. पुढे ठाकरे तुरुंगातून बाहेर आले. मृत्यू नंतर ह्याच कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांनी त्यांना राष्ट्रीय सलामी हि दिली. एक चक्र पूर्ण झाले. पण कृष्णा देसाईंच्या हत्येसरशी कम्युनिस्ट मोडले आणि संपले ते कायमचेच. ह्या प्रक्रियेत सर्वात जास्त फायदा कॉंग्रेसचा झाला (ह्यात आताची राष्ट्रवादी कॉंग्रेस अंतर्भूत). ठाकरे मुंबईत godfather बनले पण कॉंग्रेस एवढे भव्य राजकीय यश कधीच मिळवू शकले नाही. गांधीहत्येच्या बाबत कॉंग्रेसचा आणि आताच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस चा एक वेगळा संदर्भ आहे. जो त्यांना अभिप्रेत आहे. गांधीहत्या म्हटली कि महाराष्ट्रात ब्राम्हण विरोधी आणि मराठी जातीयवादी धृवीकरण असा अर्थ होतो. कॉंग्रेस ह्याचा वापर गांधीहत्ये नंतरच्या जाळपोळ पासून गांधींच्या नव्हे तर गोडसेंच्या मार्गाने करून घेत आलेली आहे असे नेते सर्व राजकीय पक्षात, सर्वत्र विखुरलेले आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या जादूटोणा विरोधी विधेयकाची भीती हि सर्वव्यापी होण्याची होतीच शिवाय धार्मिक मुद्द्यांवर मते मिळवण्याच्या शोषणाला आव्हान देणारी होती. ह्याची भीती सत्तेच्या बाहेर असलेल्या विरोधी पक्षापेक्षा सत्तेत नसलेल्या सत्ताधारी पक्षाला जास्त होती. इथे महात्मा गांधींच्या हत्येपेक्षा कृष्णा देसाईंच्या हत्येची मला तीव्रतेने आठवण येते. कम्युनिस्टांचा सर्वात जास्त त्रास तत्कालीन सत्ताधारी कॉंग्रेस आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक ह्यांना होता. परंतु प्रत्यक्षा मध्ये कम्युनिस्टांशी कट्टर वैर शिवसेनेन घेतल. शिवसेनेच्या कम्युनिस्ट वैरामुळे प्रश्न कॉंग्रेसचे आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे सुटणार होते. बदल्यात शिवसेनेला राजाश्रय हवा होता. पुढे मुंबईतील कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई ह्यांचा भीषण खून झाला. अंधारात त्यांच्यावर मागून वार करण्यात आले. संशयाची सुई शिवसेनेकडे गेली. बाळ ठाकरेंना अटकसुद्धा झाली. मुंबईत यथेच्च जाळपोळ झाली. पुढे ठाकरे तुरुंगातून बाहेर आले. मृत्यू नंतर ह्याच कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांनी त्यांना राष्ट्रीय सलामी हि दिली. एक चक्र पूर्ण झाले. पण कृष्णा देसाईंच्या हत्येसरशी कम्युनिस्ट मोडले आणि संपले ते कायमचेच. ह्या प्रक्रियेत सर्वात जास्त फायदा कॉंग्रेसचा झाला (ह्यात आताची राष्ट्रवादी कॉंग्रेस अंतर्भूत). ठाकरे मुंबईत godfather बनले पण कॉंग्रेस एवढे भव्य राजकीय यश कधीच मिळवू शकले नाही. गांधीहत्येच्या बाबत कॉंग्रेसचा आणि आताच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस चा एक वेगळा संदर्भ आहे. जो त्यांना अभिप्रेत आहे. गांधीहत्या म्हटली कि महाराष्ट्रात ब्राम्हण विरोधी आणि मराठी जातीयवादी धृवीकरण असा अर्थ होतो. कॉंग्रेस ह्याचा वापर गांधीहत्ये नंतरच्या जाळपोळ पासून गांधींच्या नव्हे तर गोडसेंच्या मार्गाने करून घेत आलेली आहे निवडणुका जवळ आल्यामुळे अत्यंत अकार्यक्षम सरकार, दिल्लीप्रिय पण अकार्यक्षम निरुपयोगी मुख्यमंत्री, डबघाईला आलेली देशाची अर्थव्यवस्था, ह्या पार्श्वभूमीवर, डॉक्टर दाभोळकर हत्ये नंतरच्या प्रचाराची साखळी स्पष्ट होत जाते\nपुणे हे ठिकाण कटवाल्यांना सोयीचे आहे. त्याची अनेक कारणे आहेत. आता डॉक्टरांची हत्या ओंकारेश्वराच्या घाटाजवळ, स्मशानाच्या बाजूला, लिंबू-मिरची टाकतात त्या जागेवर, कटवाल्यांनी नेपथ्य अस केलेलं आहे कि डॉक्टरांच्या विरोधकांकडे ‘खुनी’ असा थेट बाण जावा. वास्तवात खून करणारा स्वत:कडे निर्देश करणारे पुरावे लपवतो. इथे ते पुरावे अगदी ढोबळपणे ठळक केलेले आहेत. ह्याचा संशय असा हि असू शकतो कि ह्याहून तिसरी शक्ती जिचा डॉक्टरांच्या खुनामुळे राजकीय फायदा होणार आहे, तिने डॉक्टरांचा खून करून संशयाची सुई नैसर्गिकपणे डॉक्टरांच्या जुन्या वैचारिक शत्रूकडे वळेल अशी सोय करून ठेवलेली आहे. डॉक्टर गेल्यानंतर एक तास बेवारस पडून होते आणि त्यानंतर पोलिसांनी संशयित खुन्याचे चित्रहि जारी गेले जे चित्र महाराष्ट्रात तीन-चार लाख चेहऱ्यांशी जुळणारे आहे त्यामुळे कुणीतरी पुढे होऊन ‘मी ह्यांना ओळखतो’ असे सांगणारच त्यामुळे कुणीतरी पुढे होऊन ‘मी ह्यांना ओळखतो’ असे सांगणारच लोकांमध्ये संभ्रम पसरवणे एवढेच. दोन्ही सत्ताधारी पक्षांचे नेते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांच्या नेतृत्वाखाली करत आहेत. खुनी म्हणून, डॉक्टरांचे मारेकरी म्हणून काही चिल्लर लवकरच सापडतील. दोन-तीन मोठे नगहि उभे केले जातील पण कटवाले मात्र कधीही तुम्हा-आम्हा समोर येणार नाहीत. कृष्णा देसाईंना ज्यांनी मारल, ज्याचं नाव झाल ते तरी खरे मारेकरी कुठे होते\nडॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंबीय आणि मोजके जवळचे मित्र ह्यांची जी व्यक्तिगत हानी झाली ती कधीही भरून निघणार नाही.\nत्या व्यतिरिक्त फक्त दोन गोष्टी निसंदिग्धपणे म्हणता येतील;\n१- २०१४ च्या निवडणुक प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण ह्यांनी डॉक्टरांच्या खुनाच्या निम्मिताने फोडला.\n२-आता सरकारने जादूटोणा विरोधी विधायक पास केल तरी सरकारला फायदा नाही केल तरी मतांचं नुकसान नाही\nडॉक्टरांच्या बाबतीत एवढच म्हणता येईल कि जातीयतेच्या आणि धर्मांधतेच्या विषाची मुळे सत्ताधार्‍यांनी किती खोलवर रुजवली आहेत ह्याचा त्यांना अंदाजच आला नाही. त्या अर्थाने ते आणि त्यांच्याबाबत आपण बेसावध राहिलो हेच खरे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचा आज २२ ऑगस्ट २०१३ रोजी मला झालेला उलगडा हा असा.\nसत्य ह्याहून वेगळ असू शकत किंबहुना ते असायला हव अशी आपली आशा आहे. ते वेगळ असणार नाही अशी भीतीही आहे. दुर्दैवाने नाकर्तेपणाबद्दल सत्ताधार्‍यांचा राजीनामा घेणे तर सोडा मागणारेहि आज अंशमात्र अस्तित्वात राहिलेले नाहीत.\nडॉक्टर दाभोळकर अश्यांपैकी होते म्हणून…\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nसनातन संस्थेवर बंदीची मागणी हास्यास्पद\nज्याला कायद्याचे थोडेफार ज्ञान आहे, असा कोणीही सनातन संस्थेवर बंदी घाला अशी मागणी करणार नाही. कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्यासाठीची एक ...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्...\nनरेंद्र मोदींची (नयी दुनिया) हीच ती मुलाखत\nनई दुनिया साप्ताहिक // ३० जुलाई २०१२ // संपादकः शाहिद सिद्दीकी // समाचारपत्र के मुखय पृष्ठ पर गु जरात केमुखयमं त्री नरेन्द्...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n'बकरी ईद' नमाजनंतर 'स्वतंत्र काश्मीर'च्या घोषणा\nसतरा सुरक्षा जवान जखमी वृत्तसंस्था श्रीनगर अनंतनाग, तसेच बारामुल्ला जिल्ह्यात 'स्वतंत्र काश्मीर'ची मागणी क...\nपर्यावरण विषयावरील निबंध व घोषवाक्य स्पर्धा : विवेकानंद केंद्रात पारितोषिक वितरण\nपाणी, ऊर्जा साधने यांची काळजी घेतल्यास सुटतील अनेक समस्या विवेकानंद केंद्र पर्यावरण मंडळाच्या कार्यक्रमात अरविंद जोशी यांचे प्रतिपादन\nअलेक्स हॅलेची कादंबरी परवा पुन्हा लख्ख आठवली. ' रूट्स '. आपल्या मुळांचा शोध घेत हॅले अमेरिकेत गुलाम म्हणून आणलेल्या आपल्या अफ्...\nडोळस विश्वबंधुत्वाच्या दिशेने दमदार पाऊल\nव्ही आयएफच्या देखण्या सभागृहात 3 आणि 4 सप्टेंबर रोजी जागतिक हिंदू-बौध्द संमेलन पार पडले. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, जपानची थिंक टँक समज...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nदायित्वबोध की देवी हम करे आराधन\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/teachers-diwali-with-the-carelessness/articleshow/66538122.cms", "date_download": "2018-11-20T12:52:41Z", "digest": "sha1:VKJA5TW6LCYEKD3QMZLS7VBPU5VPPSM2", "length": 12887, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: teacher's diwali with the carelessness - शिक्षकांची दिवाळी निराधारांसमवेत | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्यWATCH LIVE TV\nम. टा. वृत्तसेवा, नगर\nएरवी समाजाच्या दृष्टीने दुर्लक्षीत असलेले व तुच्छतेची वागणूक मिळणाऱ्या अहमदनगरच्या रेल्वे स्टेशनवरील अनाथ, अंध, बहुविकलांग, वृद्ध व निराधारांची दिवाळी आनंददायी करण्याचे काम शिक्षकांनी केले. सलग दहाव्या वर्षी सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम कातोरे व त्यांच्या इतर मित्रांनी आपली दिवाळी या निराधारांसमवेत साजरी केली.\nनगरच्या रेल्वे स्टेशनवर अनाथ, अंध, बहुविकलांग, वृद्ध कायम वास्तव्यास असतात. इतरांप्रमाणे त्यांचीही दिवाळी गोड करण्याचे काम कातोरे व त्यांचे सहकारी करीत आहेत. दिपावलीच्या दिवशी भल्या सकाळीच गोड शब्द ऐकू येतात. त्यांना आपुलकीने उठवून आंघोळ घातली जाते. नवे कपडे घालून मिठाईने तोंड गोड केले जाते. जमिनीवरचे अंथरूण व आभाळाच्या छताखाली झोपलेली ही स्त्री-पुरुष मंडळीही पटापट उठून बसतात. स्टेशनवरील सुमारे १०० निराधारांचे अनाहूत पाहुणचाराने चेहरे खुलले होते. निरागस हास्य पाहुण याठिकाणी आलेल्यांनाही वेगळ्याच आनंदाची अनुभुती मिळत होती.\nदरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या दिवशी सलग दहाव्या वर्षी सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तुकाराम कातोरे व शिक्षक मित्र मंडळाने बुधवारी (७ नोव्हेंबर) त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. नाभिक शाम जाधव व बबन साळूके यांनी याठिकाणी असलेल्यांची वाढलेली दाढी केली. डोक्यावरचे केस कमी केले. सगळ्यांना गरम पाण्याने सुवासिक साबण व उटणे लावून स्वतःच्या हातानी अंघोळ घातली. सर्वांना नवीन कपडे घातले. प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करत त्यांना मिठाईचा बॉक्स दिला. या अनोख्या पाहूणचाराने सर्वांचे चेहरे उजळले होते. घरापासून दुरावलेल्या आणि माणूसपण हरवून बसलेल्या वंचितांना एका दिवसा पुरता का होईना मोठा आनंद मिळाला. या वेळी तीन महिन्यांच्या बालकापासून ८० वर्षांच्या वृद्धापर्यत सुमारे शंभरजणांचा पाहुणचार करण्यात आला. तुकाराम कातोरे यांच्यासह सुखदेव वेताळ, अजित पवार, उत्तम राजळे, नंदकुमार लोणकर, सुखदेव ढवळे, अंकुश ठोकळ, चद्रकांत सोनार, सुरेश ठोबरे, प्रशांत साठे, सतीश आंधळे, राजेंद्र शिंदे, शाहरूख शेख, डॉ. ओकार भालसिंग, संजय मंडले आदी उपस्थित होते.\nमिळवा अहमदनगर बातम्या(ahmednagar news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nahmednagar news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रोको\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृतीयपंथी उमेदवार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्टासमोर शरणागती\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित केले 'मन्नत-ए-अमन'\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\nmaratha reservation: आंदोलन नको, १ डिसेंबरला जल्लोष करा: मुख...\nबिबट्याच्या बछड्यांना हवीय आईची माया\nशिवरायांबद्दल अपशब्द उच्चारणारा छिंदमही रिंगणात\nमनपात दोन दिवसात ९६ अर्ज दाखल\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजागा वाटपावर मुंबईत शिक्कामोर्तब...\nमहापालिकेला मिळाले नवे उपायुक्त...\nशहरात कमी झाले १४ मतदार-प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्धी...\nगैरहजर डॉक्टरांच्या सेवा समाप्तीची कार्यवाही सुरू...\nराजकीय पक्षांचे फलक हटवले...\nबेकायदा स्टॉलविरुद्ध पोलिसांचे ‘फटाके’...\nशेततळ्यात नगर जिल्हा आघाडीवर...\nपैशांअभावी रखडले मनपाचे नाटयगृह...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/andhra-boy-6-tells-father-video-alleged-sex-assault-friends-126350", "date_download": "2018-11-20T12:26:57Z", "digest": "sha1:MDUCRBQ5ISOZKAXRURKPLCA64XDTHTGH", "length": 9866, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "Andhra Boy 6 Tells Father On Video Of Alleged Sex Assault By Friends ''पप्पा, माझ्यावर मित्रांनी अत्याचार केला'' | eSakal", "raw_content": "\n''पप्पा, माझ्यावर मित्रांनी अत्याचार केला''\nमंगळवार, 26 जून 2018\nनेल्लोरे जिल्ह्यात राहणाऱ्या 6 वर्षीय पीडित मुलावर त्याच्याच दोन मित्रांनी शारीरिक अत्याचार केला. शाळेच्या उन्हाळी सुट्टीच्या या दोन महिन्यांच्या कालावधीत हा प्रकार घडला. याबाबतचा व्हिडिओ पीडित मुलाच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी याप्रकरणाची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी यातील दोघांना अटक केली.\nहैदराबाद : एका 6 वर्षीय मुलावर त्याच्या दोन मित्रांनी शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शाळेच्या उन्हाळी सुट्टीत या मुलाच्या दोन मित्रांनी त्याच्यावर अत्याचार केला असल्याचा समोर आले. ही घटना आंध्रप्रदेशच्या नेल्लोरे जिल्ह्यात घडली. याबाबतची माहिती देणारा व्हिडिओ पीडित मुलाने आपल्या वडिलांना पाठवल्यानंतर ही घटना समोर आली.\nनेल्लोरे जिल्ह्यात राहणाऱ्या 6 वर्षीय पीडित मुलावर त्याच्याच दोन मित्रांनी शारीरिक अत्याचार केला. शाळेच्या उन्हाळी सुट्टीच्या या दोन महिन्यांच्या कालावधीत हा प्रकार घडला. याबाबतचा व्हिडिओ पीडित मुलाच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी याप्रकरणाची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी यातील दोघांना अटक केली.\nयाप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितले, की आठ दिवसांचे काम आटोपल्यानंतर मी घरी परतलो. तेव्हा त्याची आई त्याच्या लहान भावाला सांभाळत होती. त्याच्या आईने त्याला याबद्दल विचारल्यानंतर त्याचा राग अनावर झाला. तेव्हा त्याने आईशी भांडण केले आणि रागात त्याने ताट फेकून दिले.\nतो अत्यंत निरागस, काळजी घेणारा होता. मी ऑफिसला जात असताना तो मला नेहमी बाय-बाय करत असे. मात्र, त्याचे हे वागणे अचानक बदलल्याने आम्हाला याची काळजी वाटली. त्यानंतर त्याला यावर अधिक विचारले असता त्याच्या दोन मित्रांनी त्याच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून त्याने मला सांगितले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/constable-padma-celebrates-diwali-14942", "date_download": "2018-11-20T12:03:49Z", "digest": "sha1:MUQBIWFTPF7FATMEMMAI24HBVZUIWVYJ", "length": 10880, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "Constable Padma celebrates Diwali कॉन्स्टेबल पद्मासाठी यंदाची भाऊबीज स्पेशल | eSakal", "raw_content": "\nकॉन्स्टेबल पद्मासाठी यंदाची भाऊबीज स्पेशल\nसोमवार, 31 ऑक्टोबर 2016\nपाळण्यात दिसले पद्माचे पाय\nअनिल म्हणाला, \"\"पद्मा ही समाजातील कदाचित पहिली महिला पोलिस असावी. ती लहान असताना एक पोलिसकाका आमच्या घरी यायचे. एक दिवस पद्माने पोलिस होण्यासाठी काय काय करावं लागतं, याची सगळी माहिती त्यांच्याकडून मिळविली. तेव्हापासून तिनं पोलिस व्हायचा निर्धार केला अन्‌ तो पूर्णही केला.''\nपुणे - \"\"एक वर्षाची असताना आणि माझी धाकटी बहीण आईच्या पोटात असताना वडील वारले. मोठा भाऊ तेव्हा दहा वर्षांचा होता. तोच आमचा पिता बनला. शिकून मोठं व्हायचं, स्वतःचं स्वप्नं त्यानं माझ्यात पाहिलं. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मी ते पूर्ण केलं. मी पोलिस बनले. मला इथपर्यंत आणण्याचं कर्तव्य पार पाडून भावानं मला याआधीच ओवाळणी घातलीय. आता स्वप्नपूर्तीच्या तेजाने मी त्याचं औक्षण करणार आहे. म्हणूनच यंदाची भाऊबीज माझ्यासाठी स्पेशल आहे.''\nयेरवडा कारागृहात कॉन्स्टेबलपदी रुजू झालेली पद्मा अनमोल कराळेकर सांगत होती. श्रमसाफल्याचा आनंद तिच्या शब्दाशब्दांतून उमटत होता. येरवड्यातील एका वस्तीमध्ये दहा बाय दहाच्या खोलीत कराळेकर कुटुंब राहतं. वडिलांच्या निधनानंतर आई, तीन बहिणी, एक भाऊ अशी जबाबदारी मोठा भाऊ अनिल याच्यावर पडली. बारावीपर्यंत शिकून त्यानं नोकरी पत्करली. मोठ्या बहिणीचं शिक्षण झालं नव्हतं; पण दुसऱ्या दोन बहिणींना शिकवायचा चंग त्यानं बांधला.\nकटू भूतकाळ आठवत असतानाच वर्तमानातल्या आनंदानं मोहरून पद्मा बोलत होती. \"\"भावानं स्वतः शिक्षण सोडलं; पण बहिणींना शिकायला लावलं. त्यांच्या इच्छापूर्तीसाठी आणि आमच्या भवितव्यासाठी आम्हीही कष्ट घेतले. पदवीनंतर मी भरतीसाठी सराव सुरू केला. काही लोकांचा त्याला विरोध होता. हिचा सराव आणि अभ्यास म्हणजे केवळ टाइमपास, अशी अवहेलना होत होती; पण मी निश्‍चयी होते.''\nपद्मा पुन्हा भूतकाळात गेली. \"\"जेलरच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले; मात्र निवड झाली नाही. ती दिवाळी त्रासाची गेली; पण यंदा मात्र दिवस बदललेत. कॉन्स्टेबलची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नियुक्तीपत्र मिळून मी रुजू झालेय. गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या कंजारभाट समाजात मी जन्मले. गुन्हेगारी वातावरण असलेल्या वस्तीत वाढले. शेरेबाजी करणाऱ्या समाजाचा विरोध पचवत शिकले. कैद्यांना शिस्त लावण्याचं काम मी आता करणार आहे. समाजावरचा गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी मी पोलिस झालेय.''\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/12?page=1", "date_download": "2018-11-20T12:40:37Z", "digest": "sha1:F5POFKB5NSC33BR2IP36H5EY7ZBT3MZT", "length": 11410, "nlines": 317, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संकीर्ण : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संकीर्ण\nअगर फिरदौस बर रु-ए-झमिन अस्तो.\nहमिन अस्तो,हमिन अस्तो,....हमिन अस्तो,\nपाटील यांचे रंगीबेरंगी पान\nरत्नागीरि मिर्‍याबंदर च्या थोडे पुढे सुंदर समुद्र किनारा आहे ( या जागेचे नाव लक्षात नाही), तीथे बर्‍याच बोटी दुरुस्तीसाठी , पावसाळ्या आधी कव्हर करुन ठेवतात.\nपाटील यांचे रंगीबेरंगी पान\nशितळादेवी मंदिर - केळवे\nहितगुज दिवाळी अंकासाठी आमच्या पालघर परिसरातील काही चित्रांची सिरीज करायचे ठरवले होते , मायबोलीकर अभिजीत ने काही रेफरंस फोटो पण पाठवले होते मात्र काही कारणानी ते काम करता आले नाही. त्याच सिरिज मधले येक चित्र इथे पोस्ट करतोय\nRead more about शितळादेवी मंदिर - केळवे\nपाटील यांचे रंगीबेरंगी पान\nयो रॉक्स च्या को़कण फोटो वरुन पेंटींग केलेय. २० ते २५ मिनटात बहुतेक रंग स्प्लॅश आणी पाणी स्प्रे करुन पेंटींग केल्याने येक बोल्ड रीझल्ट मिळालाय जो मला स्वतःला समाधान देऊन गेला.\nपाटील यांचे रंगीबेरंगी पान\nपुस्तक परिचय - 'मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकासः तंत्र, योग आणि भक्ती'\nपितृदिनानिमित्त माझ्या वडिलांच्या चौथ्या पुस्तकाचा मायबोलीकरांना परिचय करुन देताना आनंद होत आहे.\nRead more about पुस्तक परिचय - 'मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकासः तंत्र, योग आणि भक्ती'\nमहागुरु यांचे रंगीबेरंगी पान\nRead more about केरळ बॅक् वॉटर्स\nपाटील यांचे रंगीबेरंगी पान\nरंगपंचमी - एक विनंती\nमहाराष्ट्रातील अनेक गावातील दुष्काळ लक्षात घेता आणि रंगपंचमी साजरी करताना पाण्याचा वापर पाहता, सर्वांना एक विनंती ..\n(वरील प्रचि फेसबुकवर 'आयुष्यावर बोलु काही' यांच्या वॉलवरुन त्यांच्या ना हरकत परवानगीने घेतले आहे.)\nRead more about रंगपंचमी - एक विनंती\nमहागुरु यांचे रंगीबेरंगी पान\nया शनिवारी थिबा पॅलेस रत्नागिरी येथे काढलेली काही चित्र.\nRead more about थिबा पॅलेस -रत्नागिरी\nपाटील यांचे रंगीबेरंगी पान\nपेड न्युज आणि वर्तमानपत्रे.\nआजच सकाळी हिंदूमधली ही बातमी वाचली. बातमी मधे तसं बघायला गेलं तर काही नविन नाही. हे असं होतंय हे आपल्याला आधीपासून माहित होतंच. गाव-तालुकापातळीवरील वर्तमानपत्रे पेड न्युज आणि जाहिरातींवर तगतात. हेही काही नविन नाही.\nRead more about पेड न्युज आणि वर्तमानपत्रे.\nनंदिनी यांचे रंगीबेरंगी पान\nपाटील यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_categorized_books.cgi?skip=0&category=itihAsa&lang=marathi", "date_download": "2018-11-20T12:08:32Z", "digest": "sha1:JJ2TS5A5VD222OS6EHBTPMESL5DYSGMK", "length": 7330, "nlines": 92, "source_domain": "www.rasik.com", "title": "Books in category itihAsa", "raw_content": "\nश्रीमान योगी by रणजित देसाई Add to Cart\n\"श्रीपायाशी जडलेली नजर सुटू नये याचसाठी राजांचे जोडे उराशी कव ...\nमुस्लिम मनाचा शोध by शेषराव मोरे Add to Cart\nमुस्लिम मन मुख्यत: इस्लाममधून घडलेले आहे. मुस्लिम मनाचा शोध ...\nगांधीहत्या आणि मी by गोपाळ गोडसे Add to Cart\n३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींची हत्या झाल्यावर या कटातील आरोपी ...\nमराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास by पु. ल. देशपांडे Add to Cart\nप्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे अजोड विडंबनशैलीत केलेले कत ...\nमोगरा फुलला by गो. नी. दांडेकर Add to Cart\nही कहाणी आहे विश्वात्मक झालेल्या देवमाणसाची\nकान्होजी आंग्रे by पु. ल. देशपांडे Add to Cart\nकान्होजी आंग्रे यांच्या जीवनावरची श्री. मनोहर माळगावकर यांची इंग्र ...\nसिंधी साहित्याचा इतिहास by चंपा लिमये Add to Cart\nएल.जे. अडवानी यांच्या पुस्तकाचा अनुवाद. ...\nशोध महात्मा गांधींचा - भाग १ आणि २ by अरूण सारथी Add to Cart\nहे चरित्र नव्हे किंवा हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याचा चळवळीचा इतिहासही ...\nअब्राहम लिंकन by वि. ग. कानिटकर Add to Cart\nफाळणी टाळणारा महापुरूष : \"या संघर्षातील माझे सर्वोच्च ध्येय, ...\n५५ कोटींचे बळी by गोपाळ गोडसे Add to Cart\n१२ वी आवृत्ती (१९९९)हिंदुस्तान स्वतंत्र झाला. हिंदुस्तानच्या भूमीवरc ...\nनथुरामायण by य. दि. फडके Add to Cart\n'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वाद ...\nमराठी रियासत - खंड १ ते ८ by गो. स. सरदेसाई Add to Cart\nअडीचशे वर्षांचा मराठेशाहीचा एकमेव, समग्र, सविस्तर इतिहास मा ...\n१८५७ चे स्वातंत्र्यसमर by वि. दा. सावरकर Add to Cart\nहिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तेजस्वी ग्रंथ ...\nपेशवाईतील साडेतीन शहाणे by शं. रा. देवळे Add to Cart\nकुमारांसाठी उत्कृष्ट पुस्तक म्हणून महाराष्ट्र शासनाकडून पारितोषि ...\nआनंदी गोपाळ by श्रीपाद जोशी Add to Cart\nएकदां उंबरठ्यावरचें माप कलंडून आंत गेल्यावर, ज्या काळीं स्त्रियांन ...\nब्रिटिश रियासत खंड १,२ by गो. स. सरदेसाई Add to Cart\nब्रिटिश रियासतीच्या दोन खंडांपैकी पहिल्या खंडात इस १४९८ मध्ये पो ...\nश्रद्धांजली by विनय हर्डीकर Add to Cart\nश्रद्धांजली हे केवळ भावपूर्ण आणि गौरवपूर्ण मृत्यूलेखांचे पुस्तक ...\nआकलन by नरहर कुरुंदकर Add to Cart\n१. नेताजींचे पुण्यस्मरण२. सरदार पटेल: काही समज व गैरसमज३ ...\nप्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास by रं. ना. गायधानी Add to Cart\nया ग्रंथामध्ये इतिहासातील घटनांचे केवळ वर्णन न करता त्यामागील ...\nपेशव्यांचे विलासी जीवन by वर्षा शिरगावकर Add to Cart\nप्रस्तुत पुस्तकात उत्तर मराठेशाहीतील एका वेगळ्या अंगाचा विचार केला ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/7154-sushma-swaraj-tweet-about-eruption-of-mt-agung", "date_download": "2018-11-20T11:56:43Z", "digest": "sha1:2OKXM2ID4T23XF2GTAGIN47IO6LY72WO", "length": 6497, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पर्वतामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, सुषमा स्वराज यांची ट्विटरवरुन माहिती - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपर्वतामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, सुषमा स्वराज यांची ट्विटरवरुन माहिती\nपर्वतामध्ये मध्यरात्री झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बालीवरुन निघणाऱ्या ४५० विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. बाली विमानतळावर ५०० हून अधिक भारतीय नागरिक अडकले असण्याची शक्यता आहे, यासंदर्भात त्यांनी सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे.\nनॉर्थ बाली मध्ये ज्वालामुखी मुळे सर्व विमानाच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये १०० भारतीय लोक विमानतळावर अडकले असून ते भारत सरकारच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.\nSushma Swaraj,\ttweet,\tज्वालामुखीचा उद्रेक\nसुषमा स्वराज यांनी दिली पाकिस्तानी रुग्णांना दिवाळी भेट\nपासपोर्टप्रकरणी सुषमा स्वराज झाल्या ट्रोल अन् केले रिट्विट\nसुषमा स्वराज झाल्या पुन्हा ट्रोल, पती स्वराज कौशल यांनाही खेचले मैदानात\n#MeToo एम.जे. अकबर यांचा अखेर राजीनामा\n'दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे' – राहुल गांधी\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rain-stopped-kolhapur-district-11690", "date_download": "2018-11-20T12:26:08Z", "digest": "sha1:VHTY5QTDLYI67P4YC2BDLC2A6JI72AXT", "length": 15450, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Rain stopped in Kolhapur district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप\nकोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप\nसोमवार, 27 ऑगस्ट 2018\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पश्‍चिमेकडील काही तालुके वगळता पावसाने रविवारी दुपारपर्यंत पूर्ण उघडीप दिली. शाहुवाडी तालुक्‍यात सर्वाधिक १८.५० मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावड्यात १६ मि.मी. पाऊस झाला. हातकणंगले, शिरोळ वगळता इतर तालुक्‍यात १ ते ५ मि.मी. पाऊस झाला. शिरोळ, व हातकणंगले तालुक्‍यात १ मि.मी. पावसाची नोंद झाली नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पश्‍चिमेकडील काही तालुके वगळता पावसाने रविवारी दुपारपर्यंत पूर्ण उघडीप दिली. शाहुवाडी तालुक्‍यात सर्वाधिक १८.५० मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावड्यात १६ मि.मी. पाऊस झाला. हातकणंगले, शिरोळ वगळता इतर तालुक्‍यात १ ते ५ मि.मी. पाऊस झाला. शिरोळ, व हातकणंगले तालुक्‍यात १ मि.मी. पावसाची नोंद झाली नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nपावसाचा जोर कमी झाल्याने धरणांतील पाण्याच्या विसर्गात वीस टक्केपर्यंत कपात केल्याचे पाटबंधारे विभागातून सांगण्यात आले. आणखी दोन दिवस असाच पाऊस राहिल्यास नद्यांचे पाणी पात्रात जाण्याची शक्‍यता असल्याचे आपत्कालीन विभागातून सांगण्यात आले. रविवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात २७ बंधारे पाण्याखाली गेले होते.\nपंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सात, भोगावती नदीवरील हळदी, खडक कोगे व सरकारी कोगे हे तीन बंधारे, वारणा नदीवरील चिंचोली, तांदूळवाडी व खोची हे तीन बंधारे, दूधगंगा नदीवरील सुळंबी, सुळकुड, सिद्धनेर्ली, बाचणी, दत्तवाड, कसबा वाळवे व तुरूंबे हे सात बंधारे, कासारी नदीवरील यवलूज हा एक बंधारे तर वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, कुरणी, सुरुपली, बस्तवडे व चिखली हे सहा बंधारे पाण्याखाल होते.\nकोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी २४ फूट १ इंच, सुर्वे २४ फूट, रुई ५५ फूट ६ इंच, इचलकरंजी ५२ फूट ६ इंच, तेरवाड ५० फूट ६ इंच, शिरोळ ४५ फूट, नृसिंहवाडी ४४ फूट इतकी होती. जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी उघडीप राहिली. काही काळ सूर्यदर्शनही झाल्याने शेतकऱ्यांत थोडेसे समाधान पसरल्याचे चित्र होते.\nपूर ऊस पाऊस विभाग sections धरण पाणी water हळद सरकार government वाघ\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-20T11:31:08Z", "digest": "sha1:3DDMJPF6NLF6HVXMTCVCRBT7O2ZKOH64", "length": 11485, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खासगी बॅंकांकडून कर्जपुरवठा वाढला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखासगी बॅंकांकडून कर्जपुरवठा वाढला\nलघुउद्योग क्षेत्राचेही एनपीए वाढले असण्याची शक्‍यता\nमुंबई – सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेतील घोटाळ्या नंतर सध्या तरी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकाकडून कर्ज घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तर खासगी बॅंकांकडून कर्ज घेण्याच्या प्रमाणात वेगाने वाढ होत आहे, असा दावा जेष्ठ बॅंकर उदय कोटक यांनी केला आहे. ते म्हणाले की, सध्या एकूण कर्ज वितरणात खासगी बॅंकाचा वाटा 30 टक्‍के इतका आहे. पुढील चार वर्षात हे प्रमाण 50 टक्‍के इतके होण्याची शक्‍यता आहे.\nत्याबरोबर आतापर्यंत फक्त मोठया कंपन्यांनी कर्ज परत न केल्यामुळे बॅंकाची अनुत्पादक मालमत्ता वाढत असल्याचे समजले जात आहे. ही अनुत्पादक मालमत्ता 8 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. त्यामुळे बॅंका, रिझर्व्ह बॅंक आणि सरकारही हैराण आहे. मात्र छोट्या उद्योगांनाही मोठया प्रमाणात कर्ज दिले गेले आहे.\nते परत मिळविण्यासाठी बॅंकांना आगामी काळात प्रयत्न करावे लागणार असल्याचा ईशारा त्यांनी दिला. ते म्हणाले की, छोटया आणि मध्यम उद्योगांच्या बाबतीत फारसे प्रश्‍न नाहीत असे समजले जात आहे. मात्र परिस्थिती तशी नाही. आता रिझर्व्ह बॅंकेने 12 फेब्रुवारी रोजी परिपत्रक काढून सर्व अनुत्पादक मालमत्ताची माहिती देण्यास सांगीतले आहे. ही माहीती बाहेर आल्यानंतर बॅंकाच्या वेदना वाढणार असल्याचे त्यांनी सांगीतले.\nया अगोदही बॅंका मोठया कर्जाला अनुत्पादक मालमत्ता म्हणून दाखविण्यास टाळाटाळ करीत होत्या मात्र पाणी गळ्यापर्यंत आल्यानंतर या बॅंकानी आता माहीती जाहीर केली आहे. अशीच माहीती लघु उद्योगाबाबतही असण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगींतले. आता सरकार आणि बॅंकानी कर्ज वसुलीसाठी कडक उपययोजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे बॅंकांना आतापर्यंत न सांगीतलेली माहीती सांगावी लागणार असल्याचे त्यांनी सांगीतले.\nते म्हणाले की, निरव मोदी आणि चोक्‍सी यांनी केलेला घेटाळा तशा प्रकारचा एकच आहे, असे गृहीत धरावे लागणार आहे. मात्र आता येथुुन पुढे असा प्रकार घडणार नाही यासाठी सर्वानी परस्परावर आरोप न करता काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगींतले. बॅंकावरील लोकांचा विश्‍वास कमी झाल्यास सर्वानाच महागात पडणार आहे. आता कर्ज बुडण्यात आपला क्रमांक ग्रीस आणि इटलीनंतर येतो. त्यामुळे जागतीक पतळीवरही आपल्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे.\n2008 मध्ये मंदी आल्यानंतर उद्योगांना नियमाकडे फारसे लक्ष न देता कर्ज देण्यात आले. नंतर त्या कर्जाची पुन्हा पुन्हा फेररचना करण्यात आल्यामुळे अनुत्पादक मालमत्तेचा प्रश्‍न उग्र झाला असल्याचे त्यांनी सांगीतले. जेवढे कर्ज दिले त्यातील 40 टक्‍के जरी परत आले तरी समाधान मानावे अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगींतले. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किरकोळ कर्जे दिली जात आहेत. त्यामुळे एनपीए कमी होण्यास मदत होणार आहे. तशीच पध्दत मोठ्या कर्जासाठी वापरण्याची गरज आहे. कोटक बॅंकही अश्‍या आधुनिक तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळाचा वापर करून जास्त काम करता येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्वायत्ततेमुळे दर्जेदार संशोधनांची दालने खुली\nNext articleतिरंगी टी-20 क्रिकेट मालिका: ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून भारतावर विजय\nआरबीआय’च्या निधी हस्तांतरणासाठी समिती\nव्याजदर वाढीची शक्‍यता झाली धूसर\nनोटाबंदीचा परिणाम मंदावल्याने नोकरभरती वाढली\nअन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्याचे दर घसरले\nइंधन कंपन्यांचे शेअर वधारले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-20T12:37:29Z", "digest": "sha1:O5S7XSURP7JFHTCJWP7WLVXBUA6PRKXK", "length": 7504, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "न्यायालयाचा अवमानाची याचिका दाखल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nन्यायालयाचा अवमानाची याचिका दाखल\nप्लॅस्टिकच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम ही एका रात्रीत घडलेली गोष्ट नाही. गेली अनेक वर्षे याबाबतीत पर्यावरण अभ्यासकांकडून धोका व्यक्त केला जात होता. 1999 साली याचा कायदाही करण्यात आला. मात्र त्यावेळी ना शासनाने त्याकडे लक्ष दिले, ना प्लॅस्टिक व्यापाऱ्यांनी ना सर्वसामान्य नागरिकांनी. नुकत्याच लागू झालेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर असोसिएशनला प्लॅस्टिक पुर्नप्रक्रिया करणारे प्रकल्प राज्यात आहेत आणि त्यासाठी निधी देणारे ही आहेत, ही बाब आठवली. जर हे आधीपासूनच होते, तर हा प्रश्‍न एवढा गंभीर होण्याची वाट का पाहिली गेली यावरून एकूणच पर्यावरणीय समस्यांवर संगनमताने दुर्लक्ष केले जात आहे.\n– नंदू जाधव, पर्यावरण कार्यकर्ते\nपुणे – प्लॅस्टिक बंदीबाबत शासकीय अधिकारी आणि व्यापारी यांची समिती स्थापन करून त्यावर विचार करणे आवश्‍यक होते. मात्र असे झाले नाही. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार या निर्णयाबाबत हरकती मागविण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी देणे बंधनकारक होते. मात्र तेही सरकारने केले नाही. हा न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळे असोसिएशनतर्फे अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती असोसिएशनचे माजी सचिव शरद शहा यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसिमंड्‌स मार्शल कामगारांना 15 हजारांची वेतनवाढ\nNext articleहिमोफिलिया रूग्णांनाही सर्वसामान्य जीवन जगण्याचा अधिकार\n“पडीक’ प्लॅस्टिकबाबत लवकरच निर्णय\n……तरच राफेलच्या किंमतींवर चर्चा होऊ शकेल\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण: पुरवणी आरोपपत्रासाठी मागितली मुदतवाढ\nकोठडीत पोलिसांनी केली मारहाण\nफलटण नगरपरिषदेची स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-20T11:34:37Z", "digest": "sha1:35UCMH7EUQ77W4Q4RA2K3JD6F5Y66AE6", "length": 8118, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘मन की बात’; शेतमालाला उत्पादनापेक्षा दीडपट जास्त हमीभाव देण्याचा प्रयत्न-मोदी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘मन की बात’; शेतमालाला उत्पादनापेक्षा दीडपट जास्त हमीभाव देण्याचा प्रयत्न-मोदी\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ४२व्या ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. सुरुवातीला त्यांनी देशवासियांना आज असणाऱ्या रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. राम आणि रामायणाने जगाला नेहमीच प्रेरणा दिली आहे, असेही ते म्हणाले.\nदरम्यान, आजच्या ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदी यांनी शिक्षण आरोग्य, जलसंवर्धन,कृषी, स्वच्छता,औद्योगिक विकास अशा विविध विषयांवर देशवासियांशी संवाद साधला. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी आपल्याला शेतकऱ्यांनी पत्रांच्या माध्यमातून हमीभावाबाबत केलेल्या विचारणेचा उल्लेख करत सरकार शेतमालाला उत्पादनापेक्षा दीडपट अधिक हमीभाव मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले.\nतसेच उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये रुग्णांवर मोफत उपचार करणाऱ्या एका डॉक्टरच्या सेवाभावी वृत्तीची दखल घेतली. रुग्णांवर मोफत उपचार करणाऱ्या डॉ. अजित मोहन चौधरी यांच्याबाबत माहिती मिळताच मोदींनी प्रशासनाकडून त्यांची पूर्ण माहिती घेतली; तसेच त्यांच्या कार्याचे कौतुकही केले. तसेच मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान ग्राम स्वराज्य अभियान आयोजित करण्यात येणार असल्याचे म्हटले. त्याअंतर्गत देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकशी होती हॉकिंग यांची यंत्रप्रणाली\nNext articleभटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू\nउत्तरप्रदेशातील मंत्र्याची पुन्हा योगींवर टीका\nकेवळ निवडणुकीसाठी अपुर्ण महामार्गाचे उद्‌घाटन : कॉंग्रेस\nअमेठीतील शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींनी पाठवली इस्रायली केळीची रोपे\nआता सीबीआय अधिकारी सिन्हांचेही बदलीला आव्हान\nराहुल गांधींनी ‘या’ रोगाने ग्रासलंय : अमित शहा\nअल कायदा कमांडर जाकिर मूसा राजस्थान हद्दीत घुसला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F/", "date_download": "2018-11-20T11:08:00Z", "digest": "sha1:SQGWO3UQMBN35RSPBVKEWV4YXMWJAZXI", "length": 6985, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटतर्फे शिष्यवृत्ती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे – आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण केल्यानंतर नोकरी करावी लागते. त्यामुळे ते आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. आर्थिक बंधनामुळे त्यांचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे यावर्षी विविध राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांतील 100 कर्मचाऱ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार असून यासाठी विविध कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.\nसूर्यदत्ता इन्स्टिट्यूटने काही पात्रता निकष ठेवले असून त्या निकषांनुसार उमेदवार हे कोणत्याही विद्यापीठातील पदवीधारक असणे आवश्‍यक आहे. हे उमेदवार विदेशी व्यापार (पीजीडीएफटी), मार्केटिंग मॅनेजमेंट (पीजीडीएमएम), लॉजिस्टिक्‍स मॅनेजमेंट (पीजीडीएमएलएम), फायनान्शियल सर्व्हिसेज (पीजीडीएफएस) आणि आयात आणि निर्यात व्यवस्थापन (पीजीडीईएएम) इ. मध्ये पार्टटाईम पीजी डिप्लोमा कोर्स करू शकतात. या कर्मचाऱ्यांच्या पदांमध्ये प्रॉडक्‍शन मॅनेजर, स्टोर मॅनेजर, लाईन लीडर्स, सीनियर इंजिनीअर, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर इंजीनियर्स, टीम सदस्य, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, संचालक, खरेदी अधिकारी, स्टोअर सहाय्यक, अधीक्षक इत्यादींचा समावेश आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबीएड, एमएड, बीपीएड सीईटीच्या तारखा जाहीर\nNext articleपुणे-लोणावळा लोकल आणखी धावणार सुपरफास्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.yuvrajpardeshi.com/2018/08/", "date_download": "2018-11-20T12:01:35Z", "digest": "sha1:KK7YTLBRT3UJ5WUCUBGLF3TSV6WNIBIP", "length": 2683, "nlines": 64, "source_domain": "www.yuvrajpardeshi.com", "title": "August 2018 - Yuvraj M Pardeshi", "raw_content": "\nसुरेश जैन यांची सद्दी संपुष्टात\nजळगावच्या राजकारणातील दादा म्हणवणारे सुरेश जैन यांनी अनेकदा पक्ष बदलूनही निवडणुका जिंकल्या. यामुळे जळगाव शहर व सुरेश जैन हे गेल्या ४० वर्...\nसुरेश जैन यांची सद्दी संपुष्टात\nजळगावमधील यशाने गिरीश महाजन यांचे वर्चस्व वाढले\nमराठा आंदोलनांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर असलेला समाजाचा रोष तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांची नाराजी अशा दुहेरी अडचणींच...\nजळगावमधील यशाने गिरीश महाजन यांचे वर्चस्व वाढले Reviewed by Yuvraj Pardeshi on 01:49 Rating: 5\nनाथाभाऊ व सुरेशदादांचा राजकिय प्रवास अन् दुर्देवी योगायोग\n१८४३ शाळा, २ लाख विद्यार्थी व ८ हजार शिक्षकांची दररोज व्हॉट्सऍपवर हजेरी\nभाजपाला मिळालेल्या यशाचे श्रेय खडसेंचे का महाजनांचे\nकोंडीतून बाहेर पडण्यासाठी खडसेंची धडपड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80-2/", "date_download": "2018-11-20T12:14:37Z", "digest": "sha1:4RJUCHE2LBW6EJFPQITGCQGC5UWBQXYN", "length": 5381, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उन्हाळी हंगामातील बाजरी निसवणीस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउन्हाळी हंगामातील बाजरी निसवणीस\nचिंबळी- खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील चिंबळी, कुरूळी परिसरातील शेतकरीवर्गानी घेतलेल्या उन्हाळी हंगामातील घेतलेले बाजरीचे पिक निसवणीस आले असल्याने त्याची राखण करण्यास सध्या शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. रब्बी हगांमातील गहू, ज्वारी, कांदा आदी पिकांची काढणी करून उन्हाळी हंगामातील बाजरी पिकाची पेरणी केली असून या पिकाला शेतकरी वर्गाने खतपाणी घालून व वेळेवर खुरपणी केली. त्यानंतर हवामान पोषक ठरल्याने बाजरीचे पिक जोमदार आले असून हे पिक सध्या निसवणीस आले आहे. तर या पिकाची राखण करण्यास शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article2 एप्रिलपासून देशभरातील डॉक्टर जाणार बेमुदत संपावर\nNext article‘व्हेंटिलेटर’चा गुजराती रिमेक लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7/", "date_download": "2018-11-20T12:25:20Z", "digest": "sha1:ITPWDCFCFRESK3BJDRWDJUGYYISY3GNJ", "length": 7679, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सांगवी पोलीसांचे अंधश्रध्देला खतपाणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसांगवी पोलीसांचे अंधश्रध्देला खतपाणी\nसांगवी पोलीसांचे अंधश्रध्देला खतपाणी\nपाच महिन्यानंतरही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ\nपुणे,दि.20(प्रतिनिधी)- अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सलग पाच महिने पाठ पुरावा करुनणी सांगवी पोलीस गुन्हा दाखल करुण घेण्यास टाळाटाळ करत आहेत. प्रार्थनाकरुन सर्व आजार बरे होतील असा दावा करणाऱ्या एका ख्रिश्‍चन व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी अनिसने केली आहे.\nयासंदर्भात माहिती देताना अनिसच्या नंदिनी जाधव यांनी सांगितले, 10 ते 12 नोव्हेंबर दरम्यान ख्रिश्‍चन समाजाचा एक कार्यक्रम पीडब्यूडी मैदानावर पार पडला होता. यामध्ये अगदी ब्रेन ट्युमरपासून इतर गंभीर आजार प्रार्थनेने बरे करण्याचा दावा करण्यात आला होता. यासंदर्भात एका व्यक्तीने वैयक्तीकरीत्या सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. परंतू तक्रार घेतली न गेल्याने त्याने अनिसशी संपर्क साधला. यानंतर आमच्या संघटनेचे कार्यकर्ते मागील पाच महिन्यापासून गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्याची कोणतीच गंभीर दखल घेतली गेली नाही. मंगळवारीही पोलीस उपायुक्तांशी फोनवर संपर्क साधल्यावर त्यांनी सकारात्मक उत्तर दिले नाही. पोलीस निरीक्षकाच्या मते या कार्यक्रमाची सीडी हिंदीत असल्याने त्याचे भाषांतर करावे लागणार आहे. मात्र भाषांतरकार मिळत नसल्याने आम्हाला काही करत येत नाही. हिंदीभाषा सर्वांना अवगत असल्याने एकतर त्याचे भाषांतर करायची गरज नाही. तसेच हिंदीचे मराठी भाषांतर करणारे सहजासहजी उपलब्ध होतात. यामुळे गुन्हा दाखल करुन न घेण्यासाठी हे कारण पुढे केले जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘जामिया मिलिया इस्लामिया’ विद्यापीठाला अल्पसंख्याकचा दर्जा देता येणार नाही\nNext article‘महाभारत’ साठी मुकेश अंबानी करणार 1000 कोटींची गुंतवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/4-politics?start=20", "date_download": "2018-11-20T11:08:14Z", "digest": "sha1:UFKXSRQRIH3ONFUAAIHFFV4ULG5675LL", "length": 4653, "nlines": 117, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Politics - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल...\nअडीच तास थांबूनही मुख्यमंत्री भेटले नाहीत ; उद्धव ठाकरे पुन्हा मातोश्रीवर\nअमित ठाकरे कबड्डीच्या मैदानात\nअमित शहांची रणनीती मायावतींना झटका देणार \nअमित शाह घेणार मोहन भागवतांची भेट, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आज नागपुरात\nअयोध्या वारीसाठी शुभेच्छा पण... शिवसेनेविरोधात मनसेची पोस्टरबाजी\nअयोध्येत साजरा झालेल्या दीपोत्सवाचं गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड\nअर्थसंकल्पावर अण्णांची नाराजी, दिल्लीत आंदोलनाचा ईशारा\nअॅट्रॉसिटीबाबतच्या निर्णयावर भाजपचेच खासदार नाराज\nआगामी निवडणुकांसाठी राज्यात महाआघाडी - अशोक चव्हाण\nआता 'अलाहाबाद'चं नाव प्रयागराज होणार\nआता थेट जनतेतून होणार महापौरांची निवड\nउत्तर भारतीयांच्या 'या' कार्यक्रमात राज ठाकरे होणार सहभागी\nउपोषणादरम्यान अण्णांची प्रकृती खालावली, सरकार तोडगा कधी काढणार \nएल्गार मोर्चाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना\nऐरोली, मुलुंडच्या 3 टोलनाक्यांवर टोलमाफी\nऔरंगाबाद पालिका आर्थिक अडचणीत\nऔरंगाबादेत रस्त्यावर कचरा टाकलात तर...\nकर्जमाफीचा घोळ संपता संपेना ; पात्र शेतकऱ्यांनाही बँकेच्या नोटीसा\nकर्नाटकात शिवसेना लढवणार 50 ते 55 जागा\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-border-people-Marathi-love/", "date_download": "2018-11-20T12:18:07Z", "digest": "sha1:V3TGNMLUV36UZEWPU3GOLYQRSPBU7PSI", "length": 8280, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सीमावासीयांचे मराठीप्रेम धगधगते | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › सीमावासीयांचे मराठीप्रेम धगधगते\nकर्नाटक सरकार मराठी बांधवांवर कितीही अत्याचार करत असले, मराठी संस्कृती पुसून टाकण्याचे प्रयत्न करत असले तरी, सीमावासीयांच्या अंतःकरणात धगधगत असणारे मराठीप्रेम अढळ असल्याचे मत बार्शी येथील शिवव्याख्याते खंडू डोईफोडे यांनी व्यक्‍त केले. तालुका म. ए. स. युवा आघाडीने बेनकनहळ्ळी येथे शुक्रवारी युवा मेळावा आयोजित केला होेता. त्यावेळी प्रमुख वक्‍ते म्हणून खंडू डोईफोडे बोलत होते. अध्यक्षस्थानी ता. म. ए. समितीचे अध्यक्ष निंगोजी हुद्दार होते. व्यासपीठावर मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, महाराष्ट्र शासनाचे माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर, लता पावशे, प्रकाश मरगाळे, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, एल. आय. पाटील, युवा आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील, उपाध्यक्ष दत्ता उघाडे आदी होते.\nडोईफोडे म्हणाले, अनेक वर्षांपासून सीमाबांधव महाराष्ट्रात येण्यासाठी झुंज देत आहे. त्यांच्या त्यागाला आणि लढ्याला तोड नाही. लढण्याची ही प्रेरणा शिवाजी महाराजांच्या चरित्रातून मिळते. यामुळेच अन्याय, त्याचाराविरोधात हा लढा अविरतपणे सुरू आहे. येळ्ळूर येथे उभारण्यात आलेला आणि सीमाबांधवांच्या मराठी प्रेमाची साक्ष देणारा महाराष्ट्र राज्य फलक कर्नाटकाने आकसाने काढून टाकला. पण मनातील मराठीप्रेम कोणीही काढून टाकू शकणार नाही. शिवाजी महाराजांच्या नावाने नवा इतिहास मांडण्याचा खटाटोप काहीनी सुरू केला आहे. त्यामुळे जागृत होण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांनी मातीतून माणूस घडविण्याचे काम केले. त्यातून स्वराज्याची निर्मिती झाली. तलवारीच्या जोरावर त्यांनी सत्ता मिळविली नाही. तर माणसे उभी केली, असेही ते म्हणाले. अन्यायाविरोधात मराठी माणसाला उभे करण्याचे काम महाराजांनी केले. मातीतून माणसे उभी केली. त्यांच्यातला स्वाभिमान जागा केला. यासाठी अठरापगड जातीच्या सर्व समाजाला जागे केले. यामुळे स्वराज्याची दौलत उभी राहिली. दिनेश ओऊळकर यांनी ‘सीमाप्रश्‍नाची सद्यस्थिती’, लता पावशे यांनी ‘राष्ट्रमाता जिजाऊ’ या विषयावर मार्गदर्शन केले. मेळाव्याला युवा, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nकानडीकरणाचा फतवा काढणारे जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला आणि शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्‍या नारायणगौडाचा निषेधाचा ठराव यावेळी संंमत करण्यात आला. जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी सीमाभागातील सार्वजनिक, सरकारी कार्यालयातील सर्व फलक, माहितीपत्रके कानडीतून देण्याचा फतवा काढला आहे. ही कर्नाटक सरकारची दंडेलशाही असून त्याचा निषेध मेळाव्यात करण्यात आला. त्याचबरोबर ‘शिवाजी महाराज की जय,’ म्हणण्यावर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या करवेचा म्होरक्या नारायणगौडा याचा सभेत निषेधाचा ठराव युवा आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील यांनी मांडला. उपरोक्‍त ठराव टाळ्यांचा गजरात संमत केला.\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Dead-body-of-Man-Found-in-well-With-Binding-Hands/", "date_download": "2018-11-20T11:41:09Z", "digest": "sha1:5S6367BFMJTV32PCVWI7JCT2QFMF3Y3L", "length": 3627, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक : शिक्षकाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक : शिक्षकाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत\nनाशिक : शिक्षकाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत\nसिन्नर तालुक्यातील मऱ्हळ येथे एका विहिरीत शिक्षकाचा मृतदेह आढळला. हा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.\nयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार,‘मऱ्हळ येथील विहिरीत आढळलेला मृतदेह अरुण सुखदेव कार्डिले यांचा आहे. ते गावाकडे परत येत असताना त्यांच्याशी असलेला संपर्क तुटला होता. त्यांनंतर त्यांचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत विहिरीत आढळला. विहिरीशेजारी दुचाकी, चप्पल आणि मद्याने भरलेल्या आणि रिकाम्या बाटल्या आढळल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.\nयाप्रकरणाची माहिती मिळताच वावी पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Attempts-to-throw-ink-on-milind-ekbote-in-pune/", "date_download": "2018-11-20T12:19:24Z", "digest": "sha1:KQQL6AEE2QNP6IOB72SDEJK75T6HIYZF", "length": 6711, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एकबोटेंबर न्यायालय परिसरात फेकली शाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › एकबोटेंबर न्यायालय परिसरात फेकली शाई\nएकबोटेंबर न्यायालय परिसरात फेकली शाई\nकोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार अटक केलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (वय 61, रा. शिवाजीनगर) यांच्या पोलिस कोठडीत 21 मार्चपर्यंत वाढ करण्याचा आदेश विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी दिला आहे. दरम्यान, सोमवारी एकबोटेंना न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी न्यायालयाच्या आवारात त्यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. दरम्यान, शाई फेकणार्‍यास पोलिसांनी अटक केली आहे.\nदि. 14 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर एकबोटे यांना दि. 15 मार्च रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. 19 मार्च) पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानुसार सोमवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर एकबोटे यांना दुपारी पावणेतीन वाजता न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्‍तिवाद ऐकल्यानंतर एकबोटे यांची 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.\nदरम्यान, पुन्हा पोलिस कोठडीत नेत असताना त्यांच्यावर वकिलाच्या काळ्या-पांढर्‍या कपड्यात असलेल्या एकाने शाई फेकली. या प्रकारानंतर एकबोटे समर्थकांनी हल्‍ला करणार्‍याला आमच्या ताब्यात द्या. ‘मिलिंदभाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है, जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. पोलिस प्रशासनाचाही निषेध केला. अर्धा ते पाऊण तास न्यायालय परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.\nएकबोटेंना पोलिस कोठडीत नेत असताना त्यांच्यावर शाई फेकणार्‍याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. संजय हरिदास वाघमारे (40, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वीही खून, मारामारी, बनावट कागदपत्रे तयार करणे, अशा पद्धतीचे गुन्हे दाखल आहेत. शाई प्रकरणात त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भादंवि कलम 351, 352, 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबरोबर अन्य दोन संशयितांकडे चौकशी सुरू आहे. संजय हा सराईत वृत्तीचा असून गनिमी कावा प्रतिष्ठानचा तो संस्थापक अध्यक्ष आहे.\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nMP : नरेंद्र मोदींची प्रचार रॅली; आदिवासींवर फोकस\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/sambhaji-brigade-will-contest-100-seats-legislative-assembly/", "date_download": "2018-11-20T11:48:26Z", "digest": "sha1:YCUAG3UC4VASOL2PGPFIXR3USFNQSWOC", "length": 9100, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या 100 जागा लढवणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या 100 जागा लढवणार\nसंभाजी ब्रिगेड विधानसभेच्या 100 जागा लढवणार\nराज्यातील भाजप सरकारविषयी सर्वच समाज घटक तीव्र नाराज आहेत आणि काँग्रेस- राष्ट्रवादीला लोक कंटाळलेले आहेत. त्यामुळे समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा पर्याय खुला ठेवत आगामी विधानसभा निवडणूकीत संभाजी ब्रिगेड 100 जागा लढवणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस सौरभ खेडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.\nसंघटना बांधणी आणि सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी खेडेकर हे दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत. पंढरपूर येथे शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी संभाजी ब्रिगेडचे धोरण हे शंभर टक्के राजकारण आणि शंभर टक्के समाजकारण असल्याचे स्पष्ट केले. यावेळी पुढे बोलताना खेडेकर म्हणाले की, संभाजी ब्रिगेडला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत 2 लाख 75 हजार मते मिळाली होती. तसेच 127 ग्रामपंचायतीमध्ये संभाजी ब्रिगेडचे सरपंच निवडून आले आहेत. राज्यात आजवर कधी नव्हे ते सर्व जातीच्या समाजांचे मोर्चे निघत आहेत, व्यवसायिक, शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी या सरकारवर नाराज आहेत. राज्यातील भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे.\nशेतकर्‍यांची परिस्थीती दयनीय झालेली आहे. साखरेचा प्रश्‍न गंभीर झाला असून साखर कारखानदारी मोडून काढायचा सरकारचा हेतू दिसून येत आहे. शहरी आणि ग्रामीण असा भेद करून हे सरकार आपली शहरी व्होट बँक बनवत आहे. भीमा- कोरेगाव, औरंगबाद येथील दंगली सरकार पुरस्कृत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शेळ्यासुद्धा आता चोरीस जाऊ लागल्या आहेत अशा प्रकारची राज्यात अनागोंदी माजलेली आहे. मात्र, तरीही भाजप सरकारवर नाराज झालेले लोक लगेच काँग्रेस-राष्ट्रवादीकडे वळतील असे नाही. शेतकरी, युवक, नोकरदार, व्यवसायिकांचे प्रश्‍न घेऊन ब्रिगेड पुढे जाणार आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने आगामी विधानसभा निवडणुकीत 100 जागा लढवण्याचे ठरवले आहे. त्याअनुषंगाने मोर्चेबांधणी सुरू आहे. अनेक समविचारी पक्ष, संघटनांकडून आघाडीसाठी निरोप आलेले आहेत. भविष्यात त्यासंदर्भातही निर्णय घेतला जाईल, असेही यावेळी खेडेकर म्हणाले.\nसंभाजी ब्रिगेडमधील फुटीसंदर्भात बोलताना खेडेकर म्हणाले की, संभाजी ब्रिगेडमुळे ज्या राजकीय पक्षांना फायदा होत होता त्यांना ब्रिगेड स्वतंत्र पक्ष झाल्यानंतर नुकसान झाले असते. त्यामुळे संभाजी ब्रिगेडमध्ये फुट पाडून ताकद कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. इतिहासात मातृ संघटनेत फुट पाडून कुठलीही संघटना आणि नेतृत्व मोठे झाल्याचा इतिहास नाही. त्यामुळे ब्रिगेडमध्ये फुट पाडण्याचे जे प्रयत्न करीत आहेत त्यांनी ते प्रयत्न सोडून द्यावेत. अन्यथा त्यांचा बंदोबस्त केला जाईल असाही इशारा खेडेकर यांनी यावेळी दिला. सिंदखेड राजा येथे राज्य सरकारकडून 3 वर्षात काहीही विकास काम झालेले नाही. तुळापूर येथे ब्रिगेडच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज राज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार असल्याचेही खेडेकर यावेळी म्हणाले.\nयावेळी किरण घाडगे, सचिन जगताप,नगरसेवक प्रशांत शिंदे, रणजित जगताप, बाळासाहेब बागल, सतिश शिंदे, रोहित मोरे, दादा बोडके, संदीप पाटील, बालाजी अटकळे, पिंटू अटकळे, सचिन कोले, अजित दुपडे, आकाश मांडवे, स्वप्नील गायकवाड, अनिकेत मेटकरी, आकाश शिंदे, अजित शिंदे, संतोष बारले आदी उपस्थित होते.\nपुलगांव स्फोट; मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखांचे अर्थसहाय्य\nदीपवीरच्‍या लग्‍नातले फोटोज पाहिले का\nस्वीकृत नगरसेवक अतुल चव्हाण यांचा राजीनामा\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/college-club/smart-identity-card/articleshow/53645319.cms", "date_download": "2018-11-20T12:48:58Z", "digest": "sha1:LQBKB3VQMARFHH4NY5ADPR4UPVHZKYJS", "length": 13561, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "college club News: smart identity card - आयडीकार्ड बनणार स्मार्ट | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्यWATCH LIVE TV\nविद्यार्थ्यांना जास्तीतजास्त सुविधा पुरवण्यासाठी कॉलेज स्मार्ट होऊ लागली आहेत. विद्यार्थ्यांच्या हातात स्मार्ट आयडीकार्ड देण्यासाठी अनेक कॉलेजांनी पावलं उचलायला सुरूवात केली असून, हे कार्ड त्यांच्यासाठी सोयीचं ठरणार आहे.\nदीपेश वेदक, कॉलेज क्लब रिपोर्टर\nविद्यार्थ्यांना जास्तीतजास्त सुविधा पुरवण्यासाठी कॉलेज स्मार्ट होऊ लागली आहेत. विद्यार्थ्यांच्या हातात स्मार्ट आयडीकार्ड देण्यासाठी अनेक कॉलेजांनी पावलं उचलायला सुरूवात केली असून, हे कार्ड त्यांच्यासाठी सोयीचं ठरणार आहे.\nसीसीटीव्ही कॅमेरे, फ्री वायफाय, इ-लायब्ररी यासारख्या अत्याधुनिक सोयी-सुविधा आता कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना मिळू लागल्या आहेत. नव्या वर्षात त्यांच्या हातात स्मार्ट आयडी कार्ड पडणार असून, त्यामुळे त्यांची अनेक कामं सोपी होणार आहेत. अनेक कॉलेजांनी त्यासाठी पावलं उचलायला सुरूवात केलीय. केवळ ओळखपत्र म्हणूनच नव्हे, तर वेगवेगळ्या कामांसाठी या स्मार्ट आयडीकार्डचा वापर त्यांना करता येऊ शकेल.\nकॉलेजमध्ये प्रवेश करताना गळ्यात आयकार्ड हवंच असा अनेक कॉलेजांचा नियम आहे. पण गळ्यात आयकार्ड घालण्याचा अनेकदा विद्यार्थी कंटाळा करतात. यावर तोडगा म्हणून मुंबई आणि परिसरातल्या अनेक कॉलेजांमध्ये नवं स्मार्टकार्ड येत आहे. विविध सुविधांसाठी हे कार्ड वापरता येणार असून, त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी काही कॉलेजांमध्ये खासगी बँका, स्मार्टकार्ड बनवणाऱ्या कंपन्या यांच्या युद्ध पातळीवर बैठका सुरू आहेत. काही कॉलेजांमध्ये हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळे ही स्मार्टकार्ड लवकरच विद्यार्थ्यांच्या हातात येतील अशी शक्यता आहे.\nकाही कॉलेजांमध्ये इलेक्ट्रॉनिक हजेरीसाठी स्मार्टकार्ड वापरात असलं, तरी नव्याने येणाऱ्या स्मार्टकार्डचे इतरही अनेक फायदे आहेत. कॉलेज कॅम्पस, लायब्ररी, कम्प्युटर रूम, जिमखाना, आदी ठिकाणी विद्यार्थ्यांना हे स्मार्टकार्ड स्वाईप केल्यावरच प्रवेश दिला जाईल. तर वर्गात शिरताच इलेक्ट्रॉनिक हजेरी घेतली जाईल आणि कॉलेजच्या मोबाइल अॅपवर तुमची हजेरी नोंदवली गेल्याचा संदेश येईल. तसंच या नव्या स्मार्टकार्डला विद्यार्थ्याचं बँक खातंही जोडलं जाणार असून त्यासाठी अनेक खासगी बँका उत्सुक आहेत.\nविद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, तसेच इतर योजनांचे लाभ थेट त्यांच्या या खात्यात जमा होतील. कॉलेजमध्ये फी भरण्यासाठी रांग न लावता या स्मार्टकार्डच्या मदतीने विद्यार्थी फी भरू शकतील. इतर वेळी हे स्मार्टकार्ड विद्यार्थी आपल्या इतर खर्चांसाठी एटीएम कार्ड म्हणून वापरू शकतील. अशा विविध गोष्टी या एकाच कार्डमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.\n•रांगेत उभं न राहता फी भरता येणार\n•शिष्यवृत्ती बँक खात्यामध्ये जमा\nमिळवा कॉलेज क्लब बातम्या(college club News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncollege club News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रोको\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृतीयपंथी उमेदवार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्टासमोर शरणागती\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित केले 'मन्नत-ए-अमन'\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\nकॉलेज क्लब याा सुपरहिट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nप्लेसमेंट सेल एका क्लिकवर...\nमराठीवरील अन्यायाची तात्काळ दखल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-akola-district-needs-fund-bollworm-compensation-akola-maharashtra-11569", "date_download": "2018-11-20T12:22:49Z", "digest": "sha1:ANEKGIW5FCDEASHAN5GUQOA2ZLURHVZI", "length": 14367, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, akola district needs fund for bollworm compensation, akola, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबोंड अळी नुकसान अनुदानासाठी अकोल्याला हवे ४५ कोटी\nबोंड अळी नुकसान अनुदानासाठी अकोल्याला हवे ४५ कोटी\nगुरुवार, 23 ऑगस्ट 2018\nअकाेला ः बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या अनुदानाची रक्कम शासनाकडून मिळाली नसल्याने अनेक गावे अनुदानापासून वंचित राहिली अाहेत. सोमवारी (ता. २०) दोन युवकांनी मोबाईल टॉवरवर चढून दिवसभर अांदोलन केल्याने या अनुदानाचा प्रश्न चर्चेत अाला अाहे. मिळालेल्या माहितीनुसार बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या अनुदानाचा सुमारे ४५ कोटी रुपयांचा तिसरा हप्ता थकीत असल्याने जिल्हयातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले अाहेत.\nअकाेला ः बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या अनुदानाची रक्कम शासनाकडून मिळाली नसल्याने अनेक गावे अनुदानापासून वंचित राहिली अाहेत. सोमवारी (ता. २०) दोन युवकांनी मोबाईल टॉवरवर चढून दिवसभर अांदोलन केल्याने या अनुदानाचा प्रश्न चर्चेत अाला अाहे. मिळालेल्या माहितीनुसार बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या अनुदानाचा सुमारे ४५ कोटी रुपयांचा तिसरा हप्ता थकीत असल्याने जिल्हयातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले अाहेत.\nमागील वर्षांत जिल्ह्यात लागवड झालेल्या कपाशीपैकी सुमारे एक लाख ४३ हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांसाठी शासनाकडे १३५ काेटी ५१ लाखांची मागणी करण्यात अाली हाेती. यातील दोन हप्ते मिळून ९० कोटी ३४ लाख रुपये जिल्ह्याला मिळाले. ही रक्कम अल्फाबेटिक क्रमवारीनुसार वितरित करण्यात अाली. अाता ४५ कोटी १८ लाख रुपये हवे अाहेत. हा निधी उपलब्ध झालेला नसल्याने अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत चालला अाहे. यातूनच अांदोलनाचे पाऊल शेतकरी उचलत अाहेत. जिल्ह्यात सध्या ४८ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळायचे राहिले अाहे.\nबोंड अळी अकोला शेती\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/water-scarcity-usmanabad-government-hospital-105457", "date_download": "2018-11-20T12:15:24Z", "digest": "sha1:JRU4DWB6WYPUSEX7QSGNOXSEZVRX4EQO", "length": 11544, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "water scarcity in usmanabad government hospital शासकीय रुग्णालयात रुग्णासह डॉक्टरांना पाणी मिळेना | eSakal", "raw_content": "\nशासकीय रुग्णालयात रुग्णासह डॉक्टरांना पाणी मिळेना\nसोमवार, 26 मार्च 2018\nनगरपालिकेकडून शासकीय रुग्णालयाला थेट पाणी देणे शक्य नाही. नवीन टाकी बांधल्यानंतरच त्यांचा प्रश्न निकाली निघेल. तोपर्यंत त्यांचे टँकर भरुन देण्यास आम्ही तयार असल्याचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यानी सांगितले.\nया दोन्ही यंत्रणेमध्ये समन्वय नसल्याने शासकीय रुग्णालयातील रुग्णांना पाणीटंचाई सहन करावी लागत आहे\nउस्मानाबाद - उन्हाळ्याची चाहुल लागताच शासकीय रुग्णालयामध्ये पाणीटंचाईला सूरुवात झाली आहे. गेल्या एक दिड महिन्यापासून पाण्याचे नियोजन होत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातही आलेल्या रुग्णांना एवढेच नव्हे तर तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनाही पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.\nशासकीय रुग्णालयामध्ये जिल्ह्यातून लोक तपासणी व उपचारासाठी येतात, त्यामुळे त्या ठिकाणी सर्व सुविधा असणे हे गरजेचे असते. किमान पिण्याची पाण्याची सोय निर्माण करुन देणे रुग्णालयाची जबाबदारी आहे. रुग्णालयाच्या परिसरात चार बोअर असूनही त्यातील एक बंद पडले असून इतरही बोअर दोन तासाच्या पुढे सूरु राहत नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे एकंदरीतच एवढ्या पाण्यावर संपुर्ण रुग्णालयाचा गाडा कसा चालणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातही उन्हाळ्याची आता सूरुवात झाली अजूनही तीन महिने पाण्याची समस्या अधिक वाढणार असल्याने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याच्या भावना रुग्णासह येथील अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.\nयाविषयी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ, राजाभाऊ गलांडे यांना विचारले असता, नगरपालिकेकडे यासंदर्भात पाठपुरावा सूरु आहे.पाणीटंचाईची कल्पना असल्याने गेल्या सहा महिन्यापासून नगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आहे, पण अद्याप कोणताही प्रतिसाद त्या यंत्रणेकडून मिळालेला नसल्याचे श्री. गलांडे यानी सांगितले.\nनगरपालिकेकडून शासकीय रुग्णालयाला थेट पाणी देणे शक्य नाही. नवीन टाकी बांधल्यानंतरच त्यांचा प्रश्न निकाली निघेल. तोपर्यंत त्यांचे टँकर भरुन देण्यास आम्ही तयार असल्याचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यानी सांगितले.\nया दोन्ही यंत्रणेमध्ये समन्वय नसल्याने शासकीय रुग्णालयातील रुग्णांना पाणीटंचाई सहन करावी लागत आहे.\nशासकीय रुग्णालयात पाणी नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यानी कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ घेऊनच कामाला सूरुवात करावी असे अवाहन केले होते. अगोदर पाणी टंचाई दूर करा मग आम्ही शपथ घेऊ असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dams-nashik-district-are-still-thirsty-11296", "date_download": "2018-11-20T12:17:57Z", "digest": "sha1:PVMNKA4H3GRRFZLVZ7JVL2WJAFMANA3T", "length": 14365, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, The dams in Nashik district are still thirsty | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्ह्यातील धरणे अद्याप तहानलेलीच\nनाशिक जिल्ह्यातील धरणे अद्याप तहानलेलीच\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nनाशिक : ऑगस्ट महिन्याचा पंधरवडा होऊनही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक धरणे तहानलेली आहेत. जिल्ह्यातील आठ धरणे निम्मीही भरलेली नाहीत. त्यामुळे या धरणांवर अवलंबून असणाऱ्या रहिवाशांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.\nनाशिक : ऑगस्ट महिन्याचा पंधरवडा होऊनही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक धरणे तहानलेली आहेत. जिल्ह्यातील आठ धरणे निम्मीही भरलेली नाहीत. त्यामुळे या धरणांवर अवलंबून असणाऱ्या रहिवाशांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.\nनाशिक जिल्ह्यात २४ धरणे असून, ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट एवढी या धरणांची पाणी साठवण क्षमता आहे. आजमितीस धरणांमध्ये ४१ हजार १९२ मिलीमीटर म्हणजेच ६३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगापूर धरण समूहात चांगला पाऊस झाल्याने येथील एकूण पाणीसाठा ८५ टक्क्यांवर पोचला आहे. आळंदी धरणातील पाणीसाठा १०० टक्क्यांवर पोचला आहे. गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या पावसाच्या सरी कोसळत असून, परतीचाही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्गही करण्यात आला आहे, अशीच परिस्थिती पालखेड धरण समूहामधील देखील आहे.\nइगतपुरी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने दारणा, भावली या धरणांमधून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या धरण समूहात ७६ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. भावली, नांदुर मध्यमेश्वर ही धरणे १०० टक्के भरली असली तरी पालखेड, तिसगाव, मुकणे ही धरणे निम्मीदेखील भरू शकलेली नाहीत. गिरणा खोऱ्याकडेही पावसाने पाठ फिरविली आहे. गिरणा, पुनद, माणिकपुंज आणि नागासाक्या या धरणांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.\nऊस पाऊस धरण नाशिक nashik पाणी water गंगा ganga river आळंदी\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nवादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...\nपुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...\nखरेदी केंद्रांएेवजी सोयाबीनची बाजारात...जळगाव : जिल्ह्यात मका व ज्वारी खरेदीसंबंधी शासकीय...\nदुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आससिन्नर, जि. नाशिक : पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nराज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...\nसोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषण सुरूचसोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nदुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...\nकृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...\nमोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...\nपालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\nपॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mark-zuckerberg-acknowledges-mistakes-made-in-date-update/", "date_download": "2018-11-20T11:50:41Z", "digest": "sha1:A2ESBGE7K6M3W3SE766T6L3I2XMLBZ3G", "length": 8119, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "केम्ब्रिज अॅनॅलिटिका प्रकरणी मार्क झुकरबर्गचा 'माफीनामा'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकेम्ब्रिज अॅनॅलिटिका प्रकरणी मार्क झुकरबर्गचा ‘माफीनामा’\nटीम महाराष्ट्र देशा : २०१७ साली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या ‘केम्ब्रिज अॅनालिटिका’ या कंपनीने जवळपास 5 कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरली, असा आरोप करण्यात आला होता. या चोरलेल्या माहितीचा निवडणुकीत वापरही केला गेला, असाही आरोप आहे. यावरुन अमेरिकेसह जगभरात आता खळबळ उडाली आहे. आता प्रकरणावरून फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गने फेसबुक वर भली मोठी पोस्ट लिहून आपला माफीनामा सादर केला आहे.\nलोकांची माहिती नेमकी कशी लीक झाली, नेमक्या कुठे त्रुटी राहिल्या, याच शोध घेऊ आणि भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही, अशी ग्वाही मार्क झुकरबर्गने दिली आहे.\nकेम्ब्रिज अॅनॅलिटिका काय आहे\nकेम्ब्रिज अॅनॅलिटिका ही सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि डिजिटल सपोर्ट या क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. गेल्या 25 वर्षांपासून ही कंपनी कार्यरत असून, जगातील अनेक देशांमध्ये सुमारे 100 हून अधिक कॅम्पेन्स या कंपनीने केले आहेत. राजकीय निवडणुकांमध्ये एखाद्या विशिष्ट पक्षासाठी काम करत, त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे व त्यांच्या मतामध्ये परिवर्तन करण्याचे काम कॅम्ब्रिज अॅनॅलिटिका करते.\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच…\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीत विजयासाठी शिवसेना भाजप महायुतीला आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे वाटत…\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/29116", "date_download": "2018-11-20T12:31:09Z", "digest": "sha1:23IBERKK4KF6XOEF2QB73HVGPREEBMWM", "length": 39282, "nlines": 313, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोलीची १५ वर्षे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /Admin-team यांचे रंगीबेरंगी पान /मायबोलीची १५ वर्षे\nमायबोलीने या गणेशचतुर्थीला १५ वर्षे पूर्ण केली (तारखेप्रमाणे आज). गेल्या एका वर्षात (गेल्या गणेशचतुर्थीपासून या गणेशचतुर्थीपर्यंत) आपण काय केले याचा हा एक मागोवा.\nगेल्या वर्षी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला होता तो म्हणजे नवीन निघणार्‍या मराठी वेबसाईट. दुर्देवाची गोष्ट म्हणजे आज एका वर्षांनंतर त्यातला अनेक आज चालू नाहीत किंवा चालू असल्या तरी त्यावर काही होताना दिसत नाही. आणखी मराठी वेबसाईट निघाल्या तर मराठी संस्कृतीच्या वाढीसाठी ते चांगलेच आहे. ज्या नवीन वेबसाईट तयार करण्याचा प्रयत्न झाला (होतो आहे) त्या सगळ्या मराठी साहित्य, कविता, ललित लेख या एकाच वर्तुळात रहाणार्‍या आहेत हे ही मराठी संस्कृतीच्या संवर्धनासाठी फारसे उत्साहाचे नाही. मायबोलीची सुरुवातही अशीच मराठी साहित्य, कविता यांसारख्या विषयांपासून सुरु झाली असली (आणि भविष्यातही तो एक महत्वाचा भाग राहणार आहे) तरी फक्त याच विषयांमधे ती अडकून पडू नये यासाठी आम्ही गेले काही वर्षे प्रयत्न करतो आहोत. मायबोली व्यतिरिक्त ही अनेक जागा आज आंतरजालावर मराठी वाचकाला उपलब्ध आहेत याची आम्हाला जाणिव आहे. आणि तरीही तुम्ही व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत.\nमायबोली हा एक किंवा दोन खांबी तंबू नसावा यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो. या महिन्यापासून मायबोलीच्या मुख्य टीम मधे दीपक ठाकरे (साजिरा) सामील झाले आहेत. त्यांचे अभिनंदन. ते मायबोली (इंडीया) चे अधिकृत डायरेक्टर झाले आहेत. येत्या काही वर्षात मायबोलीचा पसारा, खर्च वाढतो आहे त्याचबरोबर मायबोलीच्या अस्तित्वासाठी नवीन उत्पन्न मिळवणेही तितकेच आवश्यक झाले आहे. त्यासाठी जाहिरात व्यवसायात असलेल्या व्यक्तीची गरज होती. दीपक ठाकरे याबाबतीत मायबोलीला पुढे नेण्यात नक्कीच मदत करतील असा आमचा विश्वास आहे.\nमायबोलीकरांना एखाद्या कार्यक्रमासाठी एकत्रीत येणे सोयीचे व्हावे यासाठी \"कार्यक्रम\" ही नवीन सुविधा\n(आणि त्या अनुषंगाने नावनोंदणी, ईमेल आठवण) या वर्षी सुरु झाली.\nएकमेकांना उपयुक्त माहिती देणे घेणे हा मायबोलीवरच्या अनुभवाचा एक महत्वाचा भाग. यासाठी \"प्रश्न आणि सर्वोत्तम उत्तर\" ही सुविधाही या वर्षी सुरु झाली.\n(आऊटडोअर्स) -मेघना पाध्ये-गोखले यांच्या नेतृत्वाखाली , गणेशोत्सव समितीने २०१० चा गणेशोत्सव यशस्वीपणे आयोजीत केला. योग यांनी या वर्षी श्रवणीय कार्यक्रमांत त्यांची गाणी दिल्याबद्दल त्यांचे आभार.\nललिता-प्रीति (प्रिति छत्रे) यांच्या नेतृत्वाखाली आपण २०१० चा अंक प्रकाशित केला. महाराष्ट्रात शंभराहून अधिक वर्षे अव्याहतपणे चालत आलेली दिवाळी अंकांची परंपरा सर्वप्रथम मायबोलीच्या माध्यमातून अकरा वर्षांपूर्वी आंतरजालावर आली. अधिकाधिक लेखकांना सहभागी होता यावे, म्हणून एकीऐवजी सर्वसमावेशक अशा चार संकल्पना ठरवण्यात आल्या. संपादकमंडळातर्फे छोटीशी दिवाळीभेट म्हणून 'ग्रंथस्नेह' हा उत्तमोत्तम पुस्तकांचा संग्रह वाचकांना उपलब्ध केला होता. तसेच हितगुज दिवाळी अंक - २०१० पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला.\nमदत समिती आणि स्वागत समिती:\nसतत वर्षभर शांतपणे मदत समिती आणि स्वागत समिती काम करत असते. नवीन सभासदांना मायबोली कुटुंबात सामावून घेण्यासाठी या मंडळींचा महत्वाचा वाटा आहे.\nमराठी उद्योजक ग्रूपचे पहिले GTG आक्टोबर २०१० मधे पुण्यात झाले. आतापर्यंत ग्रूपचे १०२ सभासद झाले आहेत. \"उद्योजक तुमच्या भेटीला\" या उपक्रमाअंतर्गत या वर्षी ५ मराठी उद्योजकांशी मायबोलीकरांना संवाद साधता आला.\nवैशाली राजे (लालू) यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या \"संयुक्ता\" चं हे दुसरं वर्ष. यावर्षी त्यांनी स्वतःहून संयुक्ताची जबाबदारी नवीन टीमला देऊन एक खूप अनुकरणीय पायंडा पाडून दिला. त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल मायबोली त्यांची ऋणी आहे.\nया उपक्रमाचे हे दुसरे वर्ष. मराठीसाठी आणि मुलांसाठी काहीतरी वेगळं करावं या हेतुने सुरु केलेल्या उपक्रमाला खूपच छान प्रतिसाद मिळाला आहे. ह्या उपक्रमाची जबाबदारी घेतल्याबद्दल संयुक्ता प्रशासनाचे आभार.\nचिन्मय दामले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेला हा उपक्रम या वर्षीही तितक्याच सातत्याने चालू राहिला आहे.\nया वर्षी भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. तो विजय साजरा करण्यासाठी बी यांच्या नेतृत्वाखाली मायबोलीवर पहिल्यांदाच दिवाळी व्यतिरिक्त एक विशेषांक काढण्यात आला. हा पुढाकार घेतल्याबद्दल बी यांचे आभार.\nया वर्षी वर्षाविहार मेळाव्याला गेल्यावर्षीपेक्षा कमी उपस्थिती होती. पण जमलेल्या मायबोलीकरांनी नेमक्या आलेल्या पावसामुळे वर्षा विहाराचा भरपूर आनंद लुटला.\nया वर्षी टीशर्ट समितीने तयार केलेले टिशर्ट मायबोलीकरांना खूप आवडले. यावर्षी काही अडचणींमुळे काही मायबोलीकरांपर्यंत टीशर्ट्/टोपी पोचण्यास उशीर झाला. संयोजक ते सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पल्ली (पल्लवी देशपांडे) आणि प्राजक्ता थरथरे (पारीजातक) यांनी टिशर्टसाठी सुलेखन तयार करून दिल्याबद्दल त्यांचे आभार.\nरसग्रहण स्पर्धा ऑगस्ट २०११:\nनवनवीन पुस्तकं वाचली जावीत, त्यांवर चर्चा व्हावी, हे वाचनचळवळीच्या दृष्टीनं अत्यावश्यक असतं. लेखक, वाचक आणि प्रकाशक यांच्यातलं नातंही अशा देवाणघेवाणीतून दृढ होतं. मायबोली.कॉम हे संकेतस्थळ वाचनचळवळ जोमदार व्हावी, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतं. मायबोली - कृषीवल रसग्रहण स्पर्धेचा हा उपक्रमही या प्रयत्नांचांच एक भाग आहे. या उपक्रमात संकल्पनेपासून ते निकालापर्यंत भरीव मदत केल्याबद्दल चिनूक्स (चिन्मय दामले) यांचे आभार. दै. कृषिवल यांनी या प्रस्तावाला ताबडतोब संमती देऊन विजेत्यांना बक्षिसे प्रायोजित केल्याबद्दल त्यांचे आभार. तसेच आपल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून आलेल्या सर्व प्रवेशिका तपासून विजेते निवडण्यात मदत केल्याबद्दल मेनका प्रकाशनाच्या संपादिका श्रीमती सुजाताताई देशमुख आणि दै. कृषिवलचे संपादक संजय आवटे यांचे मनःपूर्वक आभार.\nदरवर्षी ९ डिसेंबरला, तन्वीरच्या वाढदिवशी, हा सोहळा डॉ. श्रीराम व दीपा लागू यांनी स्थापन केलेल्या रूपवेध प्रतिष्ठानातर्फे पुण्यात आयोजित केला जातो.या सोहळ्यांतील भाषणं, मुलाखती हा एक मोलाचा सांस्कृतिक ठेवा आहे. भारतीय आणि जागतिक रंगभूमीवरही आपलं नाव अजरामर करणार्‍या थोर रंगकर्मींनी केलेली भाषणं, त्यांच्या मुलाखती, त्यांच्या समकालीनांनी, शिष्यांनी त्यांच्याबद्दल मांडलेले विचार येणार्‍या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील, यात शंकाच नाही. हे विचारधन सर्वांपर्यंत पोहोचावं, तरुणांना सहज उपलब्ध व्हावं म्हणून तन्वीर सन्मान सोहळ्यांतली भाषणं, मुलाखती मायबोलीवर ऐकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या उपक्रमात पुढाकार घेतल्याबद्दल चिनूक्स (चिन्मय दामले) यांचे आभार. तसेच या ध्वनीचित्रफिती उपलब्ध लरून दिल्याबद्दल श्रीमती दीपा श्रीराम अणि रूपवेध प्रतिष्ठान यांचे मनःपूर्वक आभार.\nवर्षभरात वेगवेगळ्या ठिकाणी मायबोलीकरांची संमेलने होत असतात. मुंबई-पुण्याबरोबरच बंगळूरू, न्यूजर्सी, अटलांटा, बे एरीया इथेही सातत्याने संमेलने होऊ लागली आहेत. गेल्या वर्षी झालेल्या वासंतीक कल्लोळाचा पायंडा चालू ठेवण्यासाठी अंजली भस्मे (अंजली) यांनी स्वत:च्या घरी ते आयोजीत केले याबद्दल त्यांचे आभार.\nकाही कारणामुळे काही दिवस (कधी कधी काही महिने) मायबोलीला भेट देणं जमत नाही. तेंव्हा तुमच्या सोयीसाठी अधून मधून या पत्रकातून ईमेल द्वारा मायबोलीला तुमच्या जवळ आणण्याचा हा प्रयत्न आहे. सध्या मायबोलीकरांच्या दृष्टीने नवीन काय विशेष आहे हे देखील तुम्हाला या सुविधेमधून कळेल.\nनुकतेच खरेदी विभागाचे नूतणीकरण पूर्ण झाले. आकर्षक दृष्य विभाग आणि इतरही अनेक नवीन सुविधा त्यात समाविष्ट केल्या आहेत.\nथेट फेसबुकावरून मराठी पुस्तके खरेदी करायची सोयही यावर्षी आपण या विभागातर्फे चालू केली.\nया वर्षात पद्मगंधा प्रकाशन, परममित्र प्रकाशन, रोहन प्रकाशन, भारतीय संस्कृतीकोष मंडळ, थाट बाट, संजीव चौबळ या नवीन भागीदारानी मायबोली खरेदी विभागात त्यांच्या वस्तू विक्रिस ठेवल्या. मायबोलीवर विक्रिसाठी वस्तू ठेवणारे भागिदार एकूण २८ झाले आहेत.\nखरेदी विभागाचे काम पाहणार्‍या सौ. विद्या जोशी यांचे आभार.\nजाहिराती विभाग यावर्षी पूर्णपणे नव्याने चालू केला आणि पहिल्यापेक्षा त्याला मायबोलीकरांचा प्रतिसादही जास्त मिळतो आहे.\nजाहिराती विभागाबाहेरही ,मायबोलीला जाहिरातदार मिळवण्याचे यशस्वी प्रयत्न दीपक ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्षात आले. त्यामुळेच अनेक वेळेस मायबोलीवर मराठी भाषेत जाहिराती दिसायला लागल्या.\nया विभागात यावर्षी फारसे बदल झाले नाहीत.\nइतर प्रशासकीय आणि कार्यालयीन कामे\nया शिवाय हार्डवेअर्/सॉफ्टवेअरची डागडुजी, सर्वरचे संरक्षण, बॅकप, लेखांची हलवाहलवी, साफसफाई आणि वर्गिकरण, मायबोलीवरच्या गरमागरम चर्चेला थंड करणे, एखाद्याला डच्चू देणे ही कामे चालूच असतात.\nमायबोलीचे कॉर्पोरेटायझेशन झाल्यापासून सगळ्या खर्चाचा ताळेबंद ठेवणे, प्राप्तिकर आणि विक्रिकर यांचा परतावा सादर करणे यासारखी महत्वाची कामे (अमेरिका आणि भारत दोन्ही देशांत) वेळच्या वेळी पार पाडली.\nविविध समित्यांवर काम केलेले मायबोलीकरः\nमदत समिती: रुनी पॉटर, नंद्या, मंजूडी\nमिलिंद माईणकर (भ्रमर), दीपक कुलकर्णी (डुआय),मयूरेश कंटक (मयूरेश),गोविंद सोवळे (जीएस), अल्पना खंदारे (अल्पना),अश्विनि खाडिलकर (अश्विनीमामी),नवीन केळकर (शुभंकरोति), अनिलभाई सांगोडकर(अनिलभाई), रूपाली महाजन(रूनी पॉटर),अजय गल्लेवाले (अजय), भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर (बस्के), समीर सरवटे (समीर), वैशाली कालेकर (आशि), भारत करडक (चंपक), कामिनी फडणिस केंभावी (श्यामली),अदिती हिरणवार (punawa),निलेश डोंगरे (चंबू), निनाद कट्यारे (निनाद)\nगणेशोत्सव २०१० - आऊटडोअर्स -(मेघना पाध्ये-गोखले) , अंजली, ज्ञाती, पूर्वा, मन-कवडा, मिनी (भावना पवार), मिनोती (मिनोती कुंदरगी)\nललिता-प्रीति (प्रिति छत्रे), रैना, श्रद्धा (श्रद्धा द्रवीड), anudon (विद्युल्लता महाबळ), हिम्सकूल (हिमांशू कुलकर्णी), पराग (पराग सहस्रबुद्धे), मधुरिमा (मधुरीमा डाबली), स्वरुप (स्वरूप कुलकर्णी), शर्मिला फडके, जाईजुई\nअश्विनी के, अनीशा, साजिरा, श्रद्धा, नंद्या, पौर्णिमा, ऋयाम, मंदार_जोशी, चिंगी, मंजूडी, चिनूक्स\nमार्च २०११ पर्यंतः लालू, शैलजा, स्वाती_दांडेकर, स्वाती_आंबोळे,रूनी पॉटर,anudon,अदिती,मैत्रेयी,रैना,सीमा\nएप्रिल २०११ पासूनः अंजली, अरुंधती कुलकर्णी, anudon, मंजूडी, नीधप, शैलजा, स्वाती२, रैना.\nनंदिनी ,शर्मिला फडके ,लाजो ,आऊटडोअर्स ,,मीपुणेकर, सशल ,लालू ,संपदा\nमंजिरी, प्राजक्ता_शिरीन, सशल, सावली, सुनिधी, सायो.\nसाया, सुनिधी, संयुक्ता व्यवस्थापन.\nदोस्ती, मास्तुरे, लालू , प्रज्ञा९,वैद्यबुवा, बी\nमल्लीनाथ (MallinathK) ,राम चिंचलीकर(राम) , आनंद चव्हाण (anandmaitri),आनंद केळकर (anandsuju), संदिप खांबेटे(घारुआण्णा) , मी_आर्या, ह.बा., आयडू, ठमादेवी, कविता नवरे, सुरश.\nआनंद चव्हाण (आनंदमैत्री), मल्लीनाथ (MallinathK) ,राम चिंचलीकर(राम), प्राजक्ता थरथरे (पारीजातक)आणि पल्लवी देशपांडे(पल्ली)\nअश्विनीमामी, आऊटडोअर्स, चंपक, डॅफोडिल्स, मन-कवडा, महागुरु, विनायक, सायो\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\n१५ वा हॅपी बड्डे आणि अभिनंदन\n१५ वा हॅपी बड्डे आणि अभिनंदन \nमायबोलीचे आणि सर्व स्वयंसेवकांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा\nसाजिरा, अभिनंदन आणि शुभेच्छा\nअभिनंदन मायबोली. मागोवा च्या\nअभिनंदन मायबोली. मागोवा च्या निमित्ताने सुंदर ओळखं.\nमायबोलीला 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा'. अशीच उत्तरोत्तर भरभराट होत जावो.\nसर्व स्वयंसेवकांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा\nमायबोलीचे आणि सर्व स्वयंसेवकांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा\nसाजिर्‍याचे अभिनंदन आणि शुभेच्छा \nआढावा दिल्याबद्दल आभार आणि\nआढावा दिल्याबद्दल आभार आणि भरपूर शुभेच्छा\nअभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा\nअभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा\nमायबोलीस वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा\nमायबोलीचे आणि सर्व स्वयंसेवकांचे हार्दिक अभिनंदन ...\nउत्तरोत्तर भरभराट होत जावो... पुढील वाटचालीकरीता अनेक शुभेच्छा\nमायबोलीस वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा\nअशीच उत्तरोत्तर भरभराट होत राहो.. सर्व स्वयंसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन\nसाजिर्‍याचे अभिनंदन आणि शुभेच्छा\nमायबोली , प्रशासक , अ‍ॅडमीनटीम , स्वयंसेवक व सर्व मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा \nअभिनंदन मायबोली. सर्व स्वयंसेवकांचेही अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा\nमायबोलीस वाढदिवसाच्या खुप खुप\nमायबोलीस वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा\nअभिनंदन मायबोली. सर्व नविन\nअभिनंदन मायबोली. सर्व नविन टिमचेही अभिनंदन.\nमायबोलीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nअभिनंदन. मायबोलीची अशीच उत्तरोत्तर भरभराट होत राहो.\nअभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा\nअभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा \nअभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा\nअभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा \nनवीन उत्पन्न मिळवणे महत्त्वाचे झाले असेल तर जसे खाजगी रंगीबेरंगी 'पान' आहे तसे 'ग्रूप' विकत देण्याचा विचार करणार का\nमायबोलीचे अभिनंदन आणि शुभेच्छा\nसाजिरा, शुभेच्छा. पुढे कधीतरी मायबोलीवरील जाहिरातींचे किस्से तू लिहिशील अशी आशा बाळगतो.\nअभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा\nइतकी वर्षे झाली तरी मायबोलीवरचा जिव्हाळा कायम राहिलाय. आजही इथला ताजेपणा अबधित आहे.\nमायबोलीचे वाढदिवसानिमित्त अभिनंदन आणि स्वयंसेवकांचे आभार\nसाजिर्‍याचे अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा\nआढावा छान घेतला आहे.\nमायबोलीचे अभिनंदन आणि शुभेच्छा\nजोरदार टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचे अभिनंदन.\nआणि सर्व मायबोलीकरांचे आभार \nमायबोलीचे आणि सर्व स्वयंसेवकांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/8?page=4", "date_download": "2018-11-20T12:20:09Z", "digest": "sha1:LCFQQIMIGKEQWVKVZATFOJ4L3NWJ5MS7", "length": 17344, "nlines": 341, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माहिती : शब्दखूण | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माहिती\nसध्या नाचाचे, गाण्याचे अनेक रीअ‍ॅलिटी शोज सुरू झालेले आहेत. लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंतचे.\nत्यातच अंदाज घुसवून 'आप गायकही नही , महाग्आयक हो' म्हणायला महाअंतिम फेर्‍या असतात. पण अशांमध्ये काही काही गाणी, नाच अगदी आवडून जातात. मला आवडलेले असेच काही.\nकाळ देहासि आला खाउ हे प्रथमेशने गायलेले गाणे. सुरूवातीची निलेशची ढोलकी वाजवतानाची दाद, तो अभंग, ताना आणि लय, आणि हृदयनाथांनी \"आभारी आहे मी तुमचा. आनंद दिलात तुम्ही मला\" असं म्ह्टल्यावर, भरून आलेले डोळे आणि आपोआप जोडलेले हात. चांगलेच लक्षात आहेत.\nRead more about मनाला भावलेले काही.\nनंद्या यांचे रंगीबेरंगी पान\nदिवाळी आली हे नुसते वाक्य उच्चारले तरी सळसळता उत्साह जाणवतो.\nरंगीबेरंगी आकाश उजळवणारे फटाके, फराळाचे विविध पदार्थ, आकाशकंदील याबरोबरच डोळे लागतात ते दिवाळी अंकांकडे.\nहा लेख 'माहेर' मासिकाच्या मार्च २०११ च्या महिला दिन विशेषांकामधे पहिल्यांदा प्रसिद्ध झाला होता.\nनीधप यांचे रंगीबेरंगी पान\nमुलाच्या चित्रकलेत हळूहळू (मनात असेल तर) प्रगती होत आहे.\nह्या चित्रामध्ये उजवीकडचं चित्र प्रिन्टेड होतं, आणि मुलाने फक्त रंग भरले होते.\nआता तेच चित्र त्याने संपूर्णपणे पहिल्यापासून काढून रंगवले आहे. ही प्रगती आहे असं वाटले, आणि ह्या आधीचीही चित्र इथे दिली असल्याने, हे चित्र इथे देत आहे. कसे वाटले हे सांगा, जाणकारांना काही प्रगती वाटत आहे का\nपूनम यांचे रंगीबेरंगी पान\nइथे आल्यापासून नवीन वर्ष सुरू झालं की करायच्या अनेक कामांमध्ये एक असतं वर्षभराचे परेड कॅलेंडर बघून कालनिर्णयावर नोंदी करून ठेवणे. आम्ही राहतो ते गाव आणि शेजारचं स्टॅमफर्ड इथे काही ना काही निमित्ताने वर्षभर परेड्स निघतात. वर्षातली पहिली सेंट पेट्रिक डे परेड झाली की मग ईस्टर परेड, इंडिपेंडन्स डे परेड, मेमोरियल डे परेड, हॅलोवीन परेड आणि वर्षाची सांगता करणारी थँक्स गिव्हिंग परेड. काही ठिकाणी सँटा परेड पण असते. इथे ईस्ट कोस्टवर न्यू यॉर्क सिटी आणि स्टॅमफर्ड ह्या दोन थँक्स गिव्हिंग परेड्स प्रसिद्ध आहेत.\nथँक्स गिव्हिंग परेड अमेरिका स्टॅमफर्ड\nRead more about परेड स्पेक्टॅक्युलर\nतृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान\nबेल्जियममधलं ग्लास हाउस (टोमॅटोचं शेत)\nबेल्जियममध्ये आल्यापासून इथल्या एखाद्या शेतावर जाउन बेल्जियन शेती बघायची खूप इच्छा होती. क्लायंटकडं थोडी चौकशी केल्यावर कळालं की एका कलीगच्या वडिलांची टोमॅटोची शेती आहे. मग तिच्याशी बोलून तिच्या आई-वडिलांची वेळ मागून घेतली आणि एका शनिवारी त्यांच्या शेतावर जाउन आलो. एकूण १.५ एकरमध्ये त्यांचं शेत आहे. इथं हिवाळ्यात कडाक्याची थंडी असते त्यामुळं बहुतेक सगळी शेतं म्हणजे ग्लास हाउस असतात. इथं मुख्यतः टोमॅटो, ढबू मिरची (सिमला मिरची, पापरिका), बटाटे आणि फळं हेच पिकवलं जातं. त्या ग्लास हाउसची काही प्रकाशचित्रं आणि जी काही माहिती घेउ शकलो ती खाली देत आहे.\nRead more about बेल्जियममधलं ग्लास हाउस (टोमॅटोचं शेत)\nमनीष यांचे रंगीबेरंगी पान\nअन्नं वै प्राणा: (८) - (१)\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nवैदिक गणित - ३\n'सगळे नवातुन, शेवटचा दहातुन' असा या सुत्राचा अर्थ आहे.\n१०, १००, १००० ई. १० चे वेगवेगळे घात आहेत. १० च्या एकाच घाताजवळील दोन संख्यांचा जेंव्हा गुणाकार करायचा असतो तेंव्हा या सुत्राचा उपयोग होतो.\n९७ मधील शेवटचा आकडा १० मधुन वजा केला (म्हणजे ७ चा १०-पूरक, अर्थात ३) आणि आधिचे आकडे नवातुन (येथे ९ चा ९-पूरक अर्थात ०).\nत्याचप्रमाणे ९६ करता मिळतात ० (९ करता) व ४ (६ करता)\nया संख्या ऋण खुणेसहीत आधीच्या संख्यांच्या पुढे लिहायच्य़ा (मुळ आकडे १०० पेक्षा मोठे असते तर ऋण चिन्ह गाळले असते कारण -(-)=+):\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nबायकानो तुम्ही असे कपडे घालता म्हणुनच...\nबायकानी कमे कपडे घातले म्हणुनच त्यांच्याशी गैरवर्तन झाले \nRead more about बायकानो तुम्ही असे कपडे घालता म्हणुनच...\nपेशवा यांचे रंगीबेरंगी पान\nवैदिक गणित - २.२\nएकाधिकेन पूर्वेण चा अजुन एक उपयोग पाहु या.\nहे सुत्र दोन संख्यांच्या गुणाकाराकरता वापरता येते, जर\n(१) दोन्ही संख्यांचे शेवटचे आकडे १०-पूरक असतील (उदा. २ आणि ८, किंवा ४ आणि ६ ई.), आणि\n(२) संख्यांचे आधीचे भाग सारखे असतील (उदा. २२ आणि २२, ४५ आणि ४५).\nउदाहरण: २२२ * २२८, ४५४ * ४५६\n(हे ५ ने संपणाऱ्या संख्यांच्या वर्गासारखेच आहे, फक्त ५ आणि ५ ऐवजी ३ आणि ७ वगैरे प्रमाणे १०-पूरक आकडे - ५ आणि ५ पण १०-पूरक आहेत)\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/9/8/Big-B-helps-out-Lok-Biradar-Project.html", "date_download": "2018-11-20T12:00:32Z", "digest": "sha1:AUMGBZUAHB3ASVTQ5JU7LFYPDQJU4UYM", "length": 3541, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " बिग बींची लोक बिरादरी प्रकल्पाला मोठी मदत बिग बींची लोक बिरादरी प्रकल्पाला मोठी मदत", "raw_content": "\nबिग बींची लोक बिरादरी प्रकल्पाला मोठी मदत\nमुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांनी डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पासाठी २५ लाखांची देणगी दिली आहे. बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती कार्यक्रमानंतर त्यांना ही मदत केल्याचे प्रकाश आमटे यांनी सांगितले. पण याचा उल्लेख कार्यक्रमामध्ये करणं टाळल्याचे आमटे यांनी सांगितले. समाजसेवक डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे हे नुकतेच सोनी वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये सहभागी झाले होते.\nगडचिरोलीतील लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना ते आरोग्य सेवा देतात. आमटे यांच्या समाजसेवेवर प्रभावित होऊन बच्चन यांनी ही मदत केल्याचे बोलले जात आहे. या कार्यक्रमात त्यांनी २५ लाख रुपये देखील जिंकले आहेत. या कार्यक्रमाबाबत आणि अमिताभ बच्चन यांच्या मोठेपणाबाबत आमटे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली. या कार्यक्रमामुळे लोक बिरादरी प्रकल्पाचे काम महाराष्ट्राबाहेर जाऊन पोहचले आहे. त्यामुळे लोक बिरादरी प्रकल्पाला संपूर्ण भारतातून जनता भेट द्यायला येईल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांना मॅगेसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7480-atal-bihari-vajpayee-s-love-for-marathi", "date_download": "2018-11-20T11:08:24Z", "digest": "sha1:VTQ2A3G5AJ343FNZF3WEPWD6I4P5A2MN", "length": 10096, "nlines": 164, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "वाजपेयींचे मराठी प्रेम - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. वाजपेयी हे अमोघ वक्तृत्वाबद्दल प्रसिद्ध होते.\nहिंदी भाषेवरील त्यांचं प्रभुत्व असामान्य होतं. मात्र याचबरोबर मराठी भाषेवरही अटलजींचं प्रेम होतं.\nआपल्या हिंदी कवितांसाठी ओळखल्या जाणा-या वाजपेयींना मराठी कविता वाचायला आवडत.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मराठी कवितांनी वाजपेयींना प्रभावित केलं होतं.\nकुसुमाग्रज यांच्या काही मराठी कवितांचा त्यांनी हिंदीत अनुवादही केला होता.\nतसंच मुंबईतील वास्तव्यात ते ब-याचदा मराठी चित्रपट आणि मराठी नाटकांचा आस्वाद घेत.\nमराठी नाटकांवर त्यांचे विशेष प्रेम होते.शिवाजी मंदिरात मराठी नाटक पाहाण्यासाठी वाजपेयी दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या कुटुंबासह गेले होते.\n2004 साली निवडणुकांच्या दरम्यानही वाजपेयींनी 'श्वास' हा मराठी चित्रपट पाहाण्याची इच्छा व्यक्त केली.\nतेव्हा त्यांच्यासाठी या सिनेमाचं खास स्क्रीनिंगही आयोजित करण्यात आलं होतं.\nचित्रपट पाहिल्यावर वाजपेयी भारावून गेले आणि चित्रपट आपल्याला खूप आवडल्याचीही त्यांनी प्रतिक्रिया दिली होती.\nआपण यापुढे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसणार असल्याचंही वाजपेयींनी पहिल्यांदा मराठीतूनच जाहीर केलं होतं.\n'आता बारी नको... पुष्कळ झाले' अशा मराठी शब्दांत त्यांनी आपल्या पंतप्रधानपदासंबंधीच्या चर्चांना विराम दिला होता.\nवाजपेयींना अखेरचा निरोप - Pics\nवाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण...\nवाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी\nवाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण\nराज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली...\nजाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल...\nवाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित...\nवाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल...\nअशुभ '13' अंकाशी वाजपेयींचं खास नातं\nवाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार...\nवाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना\nभारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर...\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द...\nअटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल...\nएकाच दिवशी पाच मराठी चित्रपट रिलीज\nग्लॅमरस सईचा गॉर्जिअस लुक, चाहत्यांना पहायला मिळाला वेगळाच अंदाज\nसचिन-स्वप्नील पडद्यावर झळकणार पुन्हा एकत्र\nपावसाच्या निबंधाच्या नावानं चांगभलं नागराज मंजुळेंची फेसबुक पोस्ट\nमाधुरी दिक्षितच्या बॅकेट लिस्टमध्ये आता तोही....\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.narayangad.com/?page_id=104", "date_download": "2018-11-20T12:19:55Z", "digest": "sha1:HE7C25OT4W27KWFRGOMNBHDJQEXS66ZR", "length": 15786, "nlines": 129, "source_domain": "www.narayangad.com", "title": "वै. श्री महंत महादेव महाराज (दुसरे)", "raw_content": "\nवै. श्री महंत नारायण महाराज\nवै. श्री महंत महादेव महाराज (पहिले)\nवै. श्री महंत दादासाहेब महाराज\nवै. श्री महंत गोविंद महाराज\nवै. श्री महंत नरसू महाराज\nवै. श्री महंत महादेव महाराज (दुसरे)\nवै. श्री महंत माणिक महाराज\nवै. महंत श्री महादेव महाराज (तिसरे)\nश्री महंत शिवाजी महाराज\nवै. श्री महंत नारायण महाराज\nवै. श्री महंत महादेव महाराज (पहिले)\nवै. श्री महंत दादासाहेब महाराज\nवै. श्री महंत गोविंद महाराज\nवै. श्री महंत नरसू महाराज\nवै. श्री महंत महादेव महाराज (दुसरे)\nवै. श्री महंत माणिक महाराज\nवै. महंत श्री महादेव महाराज (तिसरे)\nश्री महंत शिवाजी महाराज\nवै. श्री महंत महादेव महाराज (दुसरे)\nवै. श्री महंत महादेव महाराज (दुसरे)\nबडोधाचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या वंशात महादेव महाराज यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मगांव तालुका कर्जत (जि. अहमदनगर) सीना नदीच्या काठी असलेले सितपुर हे गांव आहे. ते लहानपणापासूनच ईश्वर भक्त होते. त्यामुळे त्याच्या आयुष्याचे कल्याण व्हावे यासाठी ते योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सद्गुरूचा शोध करू लागले.\nत्या काळी मराठवाड्यात ज्ञानदानासाठी प्रसिद्ध असलेल्या “श्री क्षेत्र संस्थान नारायण गडाविषयी” बरीच माहिती त्यांनी ऐकली होती. म्हणून त्यांनी त्यावेळी गादीवर असलेले महंत श्री. नरसू महाराजांची त्यांनी भेट घेतली आणि महादेवास येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्याची विनंती केली, ती नरसू महाराजांनी मान्य केली.\nगडावर आल्यावर नरसू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कठोर तप्चार्या केली. त्यांच्या कठोर तपोबलाने अल्प काळातच त्यांना काही सिद्धी आपोआप विनासायास प्राप्त झाल्या होत्या ते फार कडक स्वभावाचे होते.\nएकदा स्वयंभू महादेवाच्या मंदिराच्या शिखराचे बांधकाम चालू होते ते स्वतः वर चढून शिखराची पाहणी करीत होते त्याचं वेळी नरसू महाराजांनी महादेवास हाक मारली ती त्यांनी शिखरावरूनच ऐकली आणि जमिनीवर असल्याप्रमाणे ते धावतच निघाले त्याचा परिणाम ते वरून पडण्यात झाला तेव्हा कामावरील मजूर ” महाराज पडले महाराज पडले ” असे म्हणून मोठ्याने ओरडले. तो पर्यंत तर महादेव उठून गुरुजी पर्यंत धावत गेले व काय आज्ञा आहे हे विचारू लागले. शिखरावरून पडून देखील महादेवास थोडीसुध्दा ईजा झाली नाही कारण एकनिष्ठ आणि निस्सीम भक्ताचे रक्षण पांडुरंग त्यांच्या मागेपुढे राहून करीत असतात.\nपुढे गाईंची संख्या खूपच वाढली संस्थानाकडे गाई चरण्यासाठी जमीन नव्हती. हे संस्थान त्या काळी हैद्राबादच्या निजाम सरकारच्या राज्यात होते. आपण निजाम सरकारकडे जाऊन गडाच्या भोवतालची पाडीत जमीन गाईसाठी मागावी असे वाटले त्यांनी आपला विचार गुरुवर्य नरसू महाराजांना सांगितला व हैद्राबादला जाण्याची आज्ञा ध्यावी अशी विनंती केली.\nहैद्राबादला पोहचल्यावर महादेव महाराजांना दरवाज्यात पहारेकऱ्यांनी अडवले. एक शिपाई राजाची परवानगी घेण्यासाठी आत गेला निजाम सरकारने त्यांना भेटण्याचे नाकारले त्यामुळे महाराजही हट्टाला पेटले, व जोपर्यंत सरकार भेटत नाहीत तोपर्यंत मी इथून हलणार नाही असे सांगून दरवाज्याच्या समोर धरणे धरून बसले व नामस्मरणात तल्लीन झाले. त्यांनी तीन दिवस दरवाजा सोडला नाही. त्यांनी पाण्याचा घोट देखील घेतला नाही. चौथ्या दिवसी जेव्हा शिपायाने महाराज बसून असल्याचे सांगितले तेव्हा निजामास राग आला त्याने महाराजांना कैद करून जेलमध्ये बंद करण्यास सांगितले शिपायांनी ताबोडतोब महाराजास धरले आणि जेलबंद केले व निघून गेले. परंतु आपल्या तपोबलाने महाराज क्षणाचाही विलंब न लागता मुक्त झाले. व शिपायाच्या अगोदर येउन दरवाज्यात येउन उभे राहिले. असे सात वेळा झाले तेव्हा निजामास दरदरून घाम फुटला होता आपल्या समोर उभा असलेला गोसावी हा साधासुधा नसून कोणीतरी महान अवतारी महात्मा असावा. त्याने ताबडतोब महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घातले आणि क्षमा मागितली.\nदुसऱ्या दिवशी मोठया आदराने महाराजांना दरबारात आणले व त्यांच्या मागण्याप्रमाणे नऊ चाहूर जमीन दान दिल्याची घोषणा केली. त्याच प्रमाणे निजामाने स्वखुशीने नारायण गड दैवतास नंदादीप व नैवेध यासाठी प्रतिदिन पाच रुपये देण्याविषयीचा ताम्रपट (तांब्याच्या पत्र्यावर कोरलेली सनद) चार पितळी बिल्ले, आणि नरसू महाराजासाठी एक मेणा या वस्तू भेट म्हणून दिल्या तो मेणा आजही श्री. क्षेत्र संस्थान नारायण गड येथे पाहायला मिळतो.\nनिजाम सरकारने महादेव महाराजांना जे चार पितळी बिल्ले दिले त्यावर उर्दू व मराठी भाषेतून पुढील मजकूर कोरलेला आहे. “फसली सन १३०४चपरास संस्थान नारायण गड महंत तालुके पाटोदा जिल्हे बीड नं. १ या प्रमाणे मजकूर आहे.\nनरसू महाराजानंतर शके १८०५ ईसवी सन १८८३ साली महादेव महाराज गडाच्या गादिवर बसले त्यांच्या वाणीतून बाहेर पडलेला कोणताही सब्द खोटा झाला नाही. साधना करीत असताना कधी कधी ते एक एक प्रहर म्हणजे तीन तीन तास पाण्यावर तरंगत रहात किंवा पाण्यात बुडी मारून सहजपणे रहात असत. त्यांच्या काळात त्यांनी उत्तरेकडील भिंती लगत काही वावऱ्या बांधल्या, नरसू महाराजांची समाधी बांधली, स्वयंभू महादेव मंदिरावरील शिखराचे काम सुरु होते, त्यावेळी मित्ती जेष्ठ व. (९) नवमी शके १८०७ इ. स. १८८५ साली त्यांनी आकस्मिकपणे देह ठेवला आणि ते पंचत्वात विलीन झाले.\nश्री क्षेत्र संस्थान नारायणगड\nसध्या आपल्या भारत भूमीवर जी जी प्राचीन तिर्थ क्षेत्र आहेत, त्या त्या प्रत्येक तीर्थक्षेत्रास काही न काही विशेष इतिहास आहे. तो फक्त इतिहासच नाही तर त्यात विशेष अशी शक्ती असते. म्हणूनच आज ती आपले श्रद्धास्थान बनलेली आहेत. त्याला अनुसरून '' श्री क्षेत्र…\nश्री क्षेत्र नारायणगड संस्थान बीड\nAll rights reserved By | श्री क्षेत्र संस्थान नारायणगड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/-/articleshow/7123847.cms", "date_download": "2018-11-20T12:47:20Z", "digest": "sha1:4WEOVO3F5I272QK2G7DXHCU54DSKIPIH", "length": 10864, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: - प्रा. देवदत्त दाभोलकर यांचे निधन | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्यWATCH LIVE TV\nप्रा. देवदत्त दाभोलकर यांचे निधन\nपुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु, संस्कृत आणि तत्वज्ञानाचे अभ्यासक देवदत्त दाभोलकर यांचे शुक्रवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. शिक्षणक्षेत्रात मुलगामी विचार मांडणारे दाभोलकर हे स्वातंत्र्योत्तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जात.\nपुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु, संस्कृत आणि तत्वज्ञानाचे अभ्यासक देवदत्त दाभोलकर यांचे शुक्रवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. शिक्षणक्षेत्रात मुलगामी विचार मांडणारे दाभोलकर हे स्वातंत्र्योत्तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जात.\nपुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषवण्यापूर्वी दाभोलकर यांनी सांगतील विंलिग्डन, पुण्यातील फर्ग्युसन तसेच मुंबईतील कीर्ती कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांची `अ पायलट सर्व्हे ऑफ शिरुर तालुका - ऍग्रो इंडस्ट्रिअल बॅलन्स', `क्लाइंबिंग अ वॉल ऑफ ग्लास', `सरदार सरवोर डिबेट', `ओ नर्मदा' इत्यादी पुस्तके प्रकाशित झाली आहेत\nदाभोलकर यांच्या इच्छेनुसार त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे देहदान केले. रात्री उशिरा कराड येथील कृष्णा चॅरिटेबल मेडिकल ट्रस्टकडे त्यांचा मृतदेह दानासाठी सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या पश्चात चिरंजिव डॉ. प्रसन्न दाभोलकर, स्नुषा डॉ. चित्रा दाभोलकर, विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रोको\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृतीयपंथी उमेदवार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्टासमोर शरणागती\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित केले 'मन्नत-ए-अमन'\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\nपगार मिळत नसल्याने प्राध्यापकाने पदव्या जाळल्या\nचौघांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित\nचंद्रकांत पाटलांची आज उलटतपासणी\nमाझ्या राजीनाम्याविषयी मनेका नव्हे, शहा ठरवतील \nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nप्रा. देवदत्त दाभोलकर यांचे निधन...\nप. महाराष्ट्रातून स्फोटके जप्त...\nप्रकल्पांना विरोधाने काय होणार...\nवाळू भूखंडांचा २२ डिसेंबरला लिलाव...\n२५ डिसेंबरला महाबळेश्वर बंद...\nअकलूजमध्ये १०० वर्षांपूर्वीचे गाव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-sambhaji-bhide-guruji-sanman-morcha-105952", "date_download": "2018-11-20T12:04:03Z", "digest": "sha1:ESQGP6HMP3664BYH3GYGBMIPQV7YELRF", "length": 25118, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Sambhaji Bhide Guruji Sanman Morcha संभाजी भिडेंची बदनामी थांबवा अन्यथा आम्ही समर्थ - सन्मान मोर्चाचा सरकारला इशारा | eSakal", "raw_content": "\nसंभाजी भिडेंची बदनामी थांबवा अन्यथा आम्ही समर्थ - सन्मान मोर्चाचा सरकारला इशारा\nबुधवार, 28 मार्च 2018\nसांगली - कोरेगाव भीमा दंगलप्रकरणाचे राजकीय भांडवल करीत महाराष्ट्रभर जातीय विद्वेष पेरणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, यापुढे संभाजी भिडे यांची बदनामी थांबवा अन्यथा शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्यांचा समाचार घ्यायला समर्थ आहेत, असा इशारा आज येथे देण्यात आला.\nसांगली - कोरेगाव भीमा दंगलप्रकरणाचे राजकीय भांडवल करीत महाराष्ट्रभर जातीय विद्वेष पेरणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, यापुढे संभाजी भिडे यांची बदनामी थांबवा अन्यथा शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्यांचा समाचार घ्यायला समर्थ आहेत, असा इशारा आज येथे देण्यात आला.\nशिवप्रतिष्ठानच्यावतीने आज येथे आयोजित केलल्या सन्मान मोर्चाची सांगता स्टेशन चौकात झाली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, कार्यवाह नितिन चौगुले यांची भाषणे झाली. शासनाला दिलेल्या निवेदनाचे जाहीर वाचन झाले.\nशिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी आज सांगलीसह राज्यभरात मोर्चे आयोजित करण्यात आले होते. सांगलीतील मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागले होते. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करताना भिडे यांचा दंगलीत सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत असा खुलासा केला होता. या पार्श्‍वभूमीवर आज हा मोर्चा झाला.\nयेथील कर्मवीर चौकापासून सकाळी साडेअकराला मोर्चाला प्रारंभ झाला. भगवे ध्वज घेतलेले आणि शिवरायांचा जयघोष करीत हजारो गांधी टोपी परिधान केलेले कार्यकर्ते स्टेशन चौकाच्या दिशेने शिस्तबध्दरित्या जात होते. रणरणत्या उन्हात महिला, तरुण कार्यकर्ते स्टेशन चौकात दाखल झाले. चौकात एसएफसी मॉलच्या इमारतीला उभ्या केलेल्या संभाजी भिडे यांच्या सुमारे पन्नास फुटी डिजिटलच्या साक्षीने जाहीर सभा झाली. या सभेत गेल्या तीन महिन्यात भिडे यांच्या बदनामीसाठी कारस्थान रचून झालेल्या आजवरच्या कारवायांचा आढावाच प्रतिष्ठानचे कार्यवाह नितिन चौगुले यांनी घेतला.\nते म्हणाले,\"\" आम्ही गेली तीन महिने ऋषीतुल्य संभाजी भिडे यांच्या बदनामीला संयमाने सामोरे जात आहे. शिवप्रतिष्ठानची डिजिटल फाडण्यात आली. मात्र आम्ही याकडे दुर्लक्ष केले. पहिल्या दिवशीपासून गुरुजींनी हिच भूमिका घेतली आहे की पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि त्यात दोषी आढळलो तर म्हणाल ती शिक्षा द्या. मात्र आमच्या संयमाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सतत बदनामीची मोहिम राबवली. यामागचे कारस्थानच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या निवेदनातून स्पष्ट झाले आहे. आता ज्या महिलेने फिर्याद दिली तिनेच माघार घेतली आहे. आता तिच्यावरही गुन्हा दाखल करावा. फेसबुकच्या माध्यमातून संभाजी भिडे यांची बदनामी करणाऱ्यांना माझे आव्हान आहे की हिंमत असेल तर मैदानात या. या सर्वांचाच सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही त्यांचा समाचार घ्यायला समर्थ आहोत.''\n0 भगवे झेंडे आणि गांधी टोप्यांसह आलेल्या कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन\n0 साडेसातशेंवर पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात\n0 कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील जातीने सांगलीत दाखल\n0 सांगली, कोल्हापूर, कर्नाटक परिसरातील विविध धार्मिक मठ-संस्थांच्या संत-महंत प्रतिनिधींचा मोर्चात सहभाग\n0 जिल्हाभरातून प्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांचे जथ्थे पहाटेपासूनच सांगलीत दाखल.\n0 स्टेशन चौकात भिडे यांचे पन्नास फुटी डिजिटल जमावाचे लक्ष वेधणारे होते.\n0 शहरात हजारोंच्या संख्येने डिजिटल उभी करून मोर्चाचे वातावरण तयार करण्यात आले होते.\n0 मोर्चाच्या अग्रभागी भगवा ध्वजासह तलवारी घेतलेले कार्यकर्त्यांचे पथक होते.\nएसएफसी मेगा मॉल आणि वसंतदादा स्मारकाच्या उंच इमारतीवर पोलिसांचा पहारा होता. बंदुकधारी पोलिसांचे एक पथक तेथून टेहळणी करत होते.\nसांगली शहरातील आजवरच्या मोठ्या मोर्चांवेळी वाहतूकीची वाताहत होत आली आहे. या मोर्चावेळी मात्र पोलिस दलाने वाहतूकीला फार त्रास होणार नाही, अशी व्यवस्था केली होती. अगदी पुष्पराज चौकातूनही वाहतूक सुरु होती. प्रत्यक्ष मोर्चा सुरु झाल्यानंतर पुष्पराज चौक, राम मंदीर, कॉंग्रेस भवन इथपर्यंत एकेरी मार्गाने वाहसूक सुरु राहिली. मोर्चानंतरही वाहतूक सुरळीत झाली.\nहॉटेल, नाष्टा सेंटर फुल्ल\nमोर्चा सुरु व्हायला नियोजित वेळेपेक्षा सुमारे दोन तास उशीर झाला. त्यामुळे मोर्चा संपताच कार्यकर्त्यांना \"पोटोबा'साठी धाव घेतला. हॉटेल, नाष्टा सेंटर, शीतपेयाची दुकाने फुल्ल झाली. उन्हाचा तडाखा असल्याने लिंबू सरबत प्यायला गर्दी होती.\nसन्मान मोर्चात फलक घेऊन महिला, तरूणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तसेच कार्यकर्त्यांच्या हातातही फलक होते. \"बघतोस काय रागानी मोर्चा काढलाय वाघांनी', \"भिडे गुरूजींना न्याय मिळालाच पाहिजे', \"गुरूजींच्या अटकेची मागणी करणाऱ्यांचा निषेध असो', \"खोटे आरोप करणाऱ्यांना अटक झालीच पाहिजे', \"नही चलेगी, नही चलेगी दडपशाही नही चलेगी' असे फलक झळकत होते.\nमोर्चात महाराष्ट्र आणि कर्नाटक परिसरातील मठाधिपती, स्वामीजी सहभागी झाले होते. विजयपूरचे तेजोमयानंद महाराज, बोलवाड तपोवनचे शिवदेवस्वामीजी, गुरूदेव आश्रम चडचणचे योगानंद महास्वामीजी, गुरूदेव आश्रम कागवाडचे यतेश्‍वरआनंद स्वामीजी, हिरेमठवाडा मिरजचे शिवयोगी राचय्यास्वामी, सुरेश चौहानके, शिराळ्याचे गोरक्षनाथ, अनिकेत जोशी, प्रणवपूर्वजी, मेजर जनरल एस.पी. सिन्हा, कर्नल टी. पी. त्यागी आदींची उपस्थिती आकर्षण ठरली.\nशिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब सरदेसाई म्हणाले, भिडे यांच्यासोबत मी 31 वर्षे आहे. भिमा-कोरेगाव दंगलीत त्यांना नाहक गोवले गेले. भिडे हे हिंदुत्ववादी जरूर आहेत, परंतू ते जातीयवादी नाहीत. त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. अन्यथा अधिवेशनात मुंबईत महामोर्चा काढला जाईल. नुकत्याच झालेल्या गडकोट मोहिमेत भिमा कोरेगावचे कार्यकर्ते आले होते. त्यांनी मातीची आणि शिवबाची शपथ घेऊन सांगितले, की गुरूजी दंगलीच्यावेळी तिथे आले नव्हतेच.\nकार्यवाह नितीन चौगुले म्हणाले, सन्मान मोर्चास राज्यभरातून तब्बल 278 संघटनांनी पाठींबा दिला. सर्वांचे आधारस्तंभ छत्रपती उदयनराजे महाराज पाठीशी ठामपणे उभे राहिले. बंडातात्या कराडकर, श्री. वास्कर महाराज, नरेंद्र महाराज आदींनी पाठिंबा दिला. पाठींबा देणाऱ्या संस्थामध्ये 24 संघटना मागासवर्गीय आहेत. नक्षलवाद्यांना ही चांगलीच चपराक आहे.\nशिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब सरदेसाई, बाळासाहेब बेडगे, प्रदीप बाफना, शशिकांत हजारे, शशिकांत नागे, राजू बावडेकर, धनंजय मद्वाण्णा यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांना निवेदन दिले. श्री. काळम यांनी निवेदन वाचल्यानंतर तुमच्या भावना तत्काळ फॅक्‍सद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवतो असे आश्‍वासन दिले.\nसन्मान मोर्चासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्ते आज सकाळीच सांगलीत दाखल झाले होते. त्याचबरोबर कर्नाटक सीमाभाग, शिरोळ, हातकणंगलेसह कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्‍यातून कार्यकर्ते मोर्चासाठी उपस्थित होते.\nमोर्चासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील हे जातीने हजर होते. अधीक्षक सुहैल शर्मा आणि अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या नेतृत्वाखाली पाच पोलिस उपाधीक्षक, 19 पोलिस निरीक्षक, 57 सहायक पोलिस निरीक्षक, 433 पोलिस कर्मचारी,128 पोलिस महिला कर्मचारी, 22 व्हीडीओ ग्राफर, 76 वाहतूक कर्मचारी असा 740 पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा मोर्चा दरम्यान तैनात करण्यात आला आहे.\nसोशल साइटवर भगवे वादळ\nफेसबुक, वॉटस्‌अप, ट्विटर सारख्या सोशल मिडीयावर गेल्या आठवड्यापासून मोर्चासंदर्भात अपटेड शेअर केले जात आहे. मोर्चाचा मार्ग, व्यवस्था याविषयीही सुचना दिल्या जात होत्या. आज प्रत्यक्ष मोर्चावेळी क्षणाक्षणाचे अपटेड शेअर केले जात होते. काहींनी फेसबुक लाईव्ह करत सन्मान व्यक्त केला.\nई-सकाळच्या फेसबुक पेजवरुनही मोर्चाचे लाइव्ह कव्हरेज करण्यात आले. हजारो नेटीझन्स्‌नी हा मोर्चा लाइव्ह पाहिला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/marathi-news-marathi-websites-technology-startups-video-blogging-hautebook-bobby-jadhav", "date_download": "2018-11-20T12:34:22Z", "digest": "sha1:PLXHJWKZJETFNS2SXDBZSVVMSZGVC5KZ", "length": 15068, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Technology Startups Video Blogging Hautebook Bobby Jadhav Salil Urunkar व्हिडिओ ब्लॉगिंगसाठी आता 'हॉटबुक' | eSakal", "raw_content": "\nव्हिडिओ ब्लॉगिंगसाठी आता 'हॉटबुक'\nशनिवार, 2 सप्टेंबर 2017\nएखादी संकल्पना किंवा कृती किंवा गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्ही काय करता पुस्तक वाचता की ऑनलाइन सर्च पुस्तक वाचता की ऑनलाइन सर्च पण, या सर्व गोष्टी वाचण्याऐवजी व्हिडिओमार्फत थेट तुमच्यापर्यंत पोचल्या तर पण, या सर्व गोष्टी वाचण्याऐवजी व्हिडिओमार्फत थेट तुमच्यापर्यंत पोचल्या तर याच संकल्पनेवर आधारित 'हॉटबुक' (www.hautebook.com) स्टार्टअपने इन्ट्युटिव्ह व्हिडिओ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.\nट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर आपल्यापैकी प्रत्येकजण असेलच असं आता खात्रीपूर्वक म्हणता येईल. गेल्या काही महिन्यांपासून जिओच्या वापरामुळे तर मोबाईलवर इंटरनेट वापरण्यासाठी किती डेटा वापरला जाईल, ही भीतीच नाहीशी झाली आहे. पूर्वी आपल्याला कोणी इमेज किंवा व्हिडिओ पाठवला तर आपण इमेज सहजरीत्या डाउनलोड करत असू; पण व्हिडिओ डाउनलोड करताना खूप विचार केला जात असे. पण आता तसे होत नाही. डेटा स्वस्त झाल्यामुळे व्हिडिओ बघण्याचे प्रमाण वाढले आहे. या बदलत्या परिस्थितीमध्ये आता सोशल मीडियासुद्धा अधिक व्हिडिओकेंद्रित झाल्याचे पाहायला मिळत आहे.\nहा बदलता ट्रेंड लक्षात घेत बॉबी जाधव यांनी 'हॉटबुक'हा व्हिडिओ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. ट्विटरचा संक्षिप्तपणा, इन्स्टाग्रामची परिणामकारता आणि युजर्सला खिळवून ठेवण्याची फेसबुकची स्टाइल बॉबी यांनी त्यामध्ये एकत्र आणली आहे. सिलिकॉन व्हॅलीतील व्हेन्चर कॅपिटॅलिस्ट व गुंतवणूकदारांनी या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली असून, पुणे व सिलिकॉन व्हॅली अशा दोन्ही ठिकाणाहून या स्टार्टअपचे काम चालते.\n'हॉटबुक' ही बॉबी यांची चौथी स्टार्टअप आहे. अमेरिकेतील व्यावसायिकांसाठीची मोबाईल कॉम्प्युटिंग प्लॅटफॉर्म असलेली स्पॉटझॉट, क्‍लाऊड बेस्ड प्रोग्रॅम मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म असलेली सिटेरा आणि कॅल-की टेक्‍नॉलॉजी या तीन यशस्वी स्टार्टअप्स त्यांनी यापूर्वी सुरू केल्या. या तिन्ही स्टार्टअप्सना अनुक्रमे वॅलॅसिस डिजिटल मीडिया, ऍक्‍रयुएन्ट आणि स्वोर्ड पॅरिस या जगविख्यात कंपन्यांनी विकत घेतले आहे.\nबॉबी जाधव म्हणाले, ''एकावेळी दोन किंवा अधिक व्हिडिओ बघण्याची आपली बौद्धिक क्षमता आणि कौशल्य आता विकसित झाले आहे. काही सेकंदांचे हे व्हिडिओ असतील, तर आपण एकावेळी अगदी चार किंवा सहा व्हिडिओसुद्धा पाहतो; मात्र कालावधी मोठा असेल तर ते पाहता येत नाहीत व आपले लक्ष एकाच व्हिडिओवर केंद्रित होते. 'हॉटबुक'मध्ये या सर्व बाबींचा विचार केला आहे. हॉलिवूड चित्रपटांमधील कॉपी केलेली बॉलिवूडमधील दृश्‍ये असतील किंवा चार्ली चॅपलिनची कॉमेडी, या सर्व दृश्‍यांना समर्पक अशा टेक्‍स्टची जोड दिल्यामुळे ग्राहकांपर्यंत योग्य तो संदेश पोचविणे सहज शक्‍य होते. मनोरंजन आणि लाइफस्टाइलशी संबंधित हे व्हिडिओ आणि मजकूर असल्यामुळे ते बघण्याचे प्रमाणही अधिक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि महिलांचे प्रमाण यामध्ये सर्वाधिक असल्याचेही आमच्याकडील आकडेवारीतून दिसून येते.''\nबाप्पा अन्‌ ढोल-ताशा.. सर्वकाही व्हिडिओ स्वरूपात\nसार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे हे स्वरूप जगभर पोचविण्याचे काम 'हॉटबुक'मार्फत केले जात आहे. त्यासाठी 'हॉटबुक' आणि पुणे महानगरपालिका यांनी एकत्र येऊन अनेक माहितीपूर्ण व नावीन्यपूर्ण व्हिडिओ नेटिझन्ससाठी उपलब्ध करून दिले आहेत. केवळ मंडळांची किंवा गणपतींची माहितीच नव्हे, तर चक्क ऑनलाइन ढोल-ताशा स्पर्धाही आयोजित केली आहे. या स्पर्धेत पुणे- मुंबईसह अमेरिका, दुबई आणि ऑस्ट्रेलियातील ढोल-ताशा पथके सहभागी झाली आहेत. या पथकांचे ढोल-ताशा वादनाचे व्हिडिओ 'हॉटबुक'वर उपलब्ध असून त्यांना वोट करण्याची सुविधा आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी या स्पर्धेतील पथकांचे व्हिडिओ पाहिले आहेत. सर्वाधिक मते मिळविणाऱ्या पथकाला स्पर्धेचा विजेता म्हणून घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती 'हॉटबुक'चे संस्थापक बॉबी जाधव यांनी दिली.\nमनोरंजन व लाइफस्टाइलविषयक व्हिडिओ ब्लॉगिंग.\nएकाचवेळी अनेक व्हिडिओ पाहता येतात.\nव्हिडिओ पाहिला जाण्याचा सरासरी कालावधी - 30 ते 55 मिनिटे.\n3 कोटी व्हिडिओ दर महिन्याला पाहिले जातात.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/765", "date_download": "2018-11-20T11:34:02Z", "digest": "sha1:OF5YECHENZLIVMHCOGPUCLJJXUG6TXKF", "length": 5110, "nlines": 99, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पारसी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पारसी\nमुंबईच्या 'फ़ाइव गार्डन' ह्या माटुंगा मधील भागात बरीच वर्दळ असते. गार्डन म्हटलं तर टांगे, छोटे पाळणे, भेळवाले, चणे-दाणे वाले आणि तत्सम विक्रेते असतात. लोकं आपल्या पोरांना घेऊन गार्डन मध्ये फिरायला येतात. कुठे दहा-बारा संघ वेगवेगळ्या खेळपट्ट्या पकडून एकाच मैदानात क्रिकेट खेळायची कसरत करीत असतात तर कुठे कुणीतरी संध्याकाळी तिथल्या कट्ट्यांवर योग किंवा कराटेचे 'क्लासेस' घेत असतात जवळच २-३ कॉलेज असल्यामुळे तिथल्या जोडप्यांनी गार्डन मधील अंधारे कोपरे बऱ्याच चतुराईने शोधलेले असतात.\nपाटिया - पारसी पद्धतीची ग्रेव्ही असलेली भाजी - फोटोसहित\nRead more about पाटिया - पारसी पद्धतीची ग्रेव्ही असलेली भाजी - फोटोसहित\nRead more about पारसी व्हेज धनशाक\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%88%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-20T12:04:47Z", "digest": "sha1:GGHEYNSJOOUIENXS34XUGHTV3TUURDLU", "length": 10477, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोटर व्हेईकल न्यायालयाला “खो’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमोटर व्हेईकल न्यायालयाला “खो’\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड ही आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका असली तरी सोय-सुविधा विलंबाने किंवा झगडूनच शहराला मिळवाव्या लागल्या आहेत. त्याचाच फटका पिंपरी-चिंचवडचे सत्र न्यायालयाच्या उभारणीला बसला आहे. उच्च न्यायालयाने पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र मोटर व्हेईकल न्यायालयाची मान्यता मिळूनही केवळ जागेअभावी हे न्यायालय पुण्यातच ठेवण्यात आले आहे.\nपुणे व पिंपरी-चिंचवड येथील मोटर व्हेईकल न्यायालयाच्या येणाऱ्या रोजच्या तक्रारी पहाता केवळ एकट्या पुणे न्यायालयावर भार पडत असल्याने उच्च न्यायालयाने ही मान्यता दिली होती. या मान्यतेलाही आता 8 महिने पूर्ण होत आहेत. मात्र पिंपरी-चिंचवडच्या न्यायालयासाठी अद्याप नवीन इमारत मिळत नसल्याने अनेक गोष्टी रखडल्या आहेत. आजमितीला पिंपरी-चिंचवड शहरातील साडे सतरा हजार मोटर व्हेईकल केस निकालाअभावी पडून आहेत. महापालिकेने तात्पुरत्या स्वरुपात नेहरुनगर येथील महापालिकेची इमारत देऊ केली आहे. परंतु, महापालिकेच्या लालफितीत इमारतीची मंजुरी अडकून पडल्याने मोरवाडी येथील अपुऱ्या जागेत न्याय प्रक्रियेचे काम सुरु आहे. त्यामुळे मोटर व्हेईकल न्यायालय, कामगार न्यायालय, कुटुंब न्यायालय, सहकार न्यायालय शहराला मिळू शकलेले नाही.\nमहापालिकेने 30 वर्षापूर्वी महापालिकेची शाळा न्यायालयासाठी देऊ केली होती. आज शहराची 20 लाखाच्या घरात गेली तरी त्याच इमारतीमध्ये काम सुरु आहे. पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालय निर्माण केल्याने दिवसाला किमान 200 ते 250 खटले न्यालयात येतात. मात्र सुनावणीसाठी कोर्ट रुम नसल्यामुळे दिवसाकाठी केवळ पाच ते सहा खटले निकाली लागत आहेत. आज नागरिकांना वाहतुकीच्या संदर्भातील खटले, कामगारांचे खटले यासाठी पुण्यात फेऱ्या माराव्या लागत आहेत. यासाठी राजकारण्यांनीही न्यायालयाबाबतची उदासीनता झटकून त्यासाठी त्वरीत जागा उपलब्ध करुन द्यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\nप्रस्ताव 82 कोर्ट रुमचा उपलब्ध 6\nनवीन न्यायालयाच्या प्रस्तावानुसार पिंपरी-चिंचवड न्यायालयासाठी एकूण 82 कोर्ट रुमची मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी 12 मजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. मात्र आज केवळ पाच ते सहा कोर्ट रुम उपलब्ध आहेत. त्यामुळे नवीन न्यायालयाचा प्रश्‍न राजकारणी व महापालिका प्रशासन केव्हा गांभीर्याने घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.\nउच्च न्यायालयाने आदेश दिले, त्यानुसार मोटर व्हेईकल न्यायालय आपल्या शहरात होणे गरजेचे आहे. त्यामुळे किमान भाडेतत्त्वावर का असेन पण जागा लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावी ही आमची मागणी आहे. यासाठी बार असोसिएशनच्या वतीनेही गेल्या कित्येक महिन्यांपासून पाठपुरावा सुरु आहे. स्वतंत्र आयुक्तालय झाले तसे स्वतंत्र न्यायालय झाले तर नागरिकांना याचा फायदाच होणार आहे. शिवाय खटलेही लवकर निकाली निघतील.\n– अतिष लांडगे, सदस्य, शिस्तपालन समिती काऊन्सील महाराष्ट्र व गोवा.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांची मनोभूमिका तयार करा : मीनाक्षी राऊत\nNext articleअवनी वाघिणीचे बछडेही नरभक्षक होण्याची शक्यता – शआफत अली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/balasaheb-thackeray-property-dispute-jaidev-thackeray-withdraws-petition-uddhav-thackeray/articleshow/66473000.cms", "date_download": "2018-11-20T12:43:30Z", "digest": "sha1:I5HI3Q2X7DD3SD776NT3YTES57CDHR2A", "length": 12386, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "property dispute: balasaheb thackeray property dispute jaidev thackeray withdraws petition uddhav thackeray - बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद संपुष्टात | Maharashtra Times", "raw_content": "\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nव्हिडिओ: वर्धा शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्यWATCH LIVE TV\nबाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद संपुष्टात\nशिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका त्यांचे चिरंजीव जयदेव ठाकरे यांनी मागे घेतल्याने बाळासाहेबांच्या संपत्तीचा वाद अखेरीस संपुष्टात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nबाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद संपुष्टात\nशिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका त्यांचे चिरंजीव जयदेव ठाकरे यांनी मागे घेतल्याने बाळासाहेबांच्या संपत्तीचा वाद अखेरीस संपुष्टात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nशिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका त्यांचे चिरंजीव जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. जयदेव यांनी हा खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नसल्याचं सांगत या संदर्भातील याचिका मागे घेतली.\nबाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणाचा फायदा उठवत उद्धव ठाकरे यांनी त्यांची मालमत्ता हडपल्याचा दावा जयदेव यांनी केला होता. त्यामुळे त्यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राला कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची इन-कॅमेरा सुनावणी करण्यात आली होती. दोन वेगवेगळ्या खंडपीठासमोर त्याची सुनावणी सुरू होती. याप्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचीही साक्ष नोंदवण्यात आली होती. तर उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात प्रोबेट दाखल करून मृत्यूपत्राला आव्हान देणाऱ्या याचिकेवर थेट सुनावणी करू नये, आम्हाला त्याची माहिती द्यावी, अशी विनंती कोर्टाला केली होती. दरम्यान, आता जयदेव यांनीच याचिका मागे घेतल्याने हे प्रकरण संपुष्टात आलं आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: दादर स्थानकात ओला, उबर चालकांचा रेल रोको\nतेलंगण: निवडणुकीत डाव्यांकडून तृतीयपंथी उमेदवार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nमाजी मंत्री मंजू वर्मा यांची कोर्टासमोर शरणागती\nजम्मू-काश्मीर: लष्कराने आयोजित केले 'मन्नत-ए-अमन'\nशबरीमला: केपीसीसी अध्यक्षाला अटक\nisha ambani: लग्नानंतर ईशा अंबानी ४५२ कोटींच्या बंगल्यात राह...\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nभाजप-मनसेत रंगलं कार्टून वॉर\nMaratha Reservation: मागासलेपण सिद्ध करण्याची कसोटी\nत्याचा पुतळा होतो तेव्हा...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद संपुष्टात...\nवांद्रे टर्मिनसला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या...\nअमित शहा-भागवत भेटीत राम मंदिरावर चर्चा\nफक्त ६ तासांत डॉक्टरांनी तुटलेला पाय परत जोडला...\n२४ तास पुरवठ्याचा प्रयोग फसला\nओला, उबरचे आंदोलन चिघळले...\nबेस्टच्या बोनस बाबत निर्णय आज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sangli-news-tirodkar-death-accident-105218", "date_download": "2018-11-20T12:09:01Z", "digest": "sha1:TSVTDDPLFEGDVSYWQNHXPUZKL74NTBST", "length": 11392, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Tirodkar death in an accident कुडाळातील व्यावसायिक तिरोडकरांचा अपघाती मृत्यू | eSakal", "raw_content": "\nकुडाळातील व्यावसायिक तिरोडकरांचा अपघाती मृत्यू\nरविवार, 25 मार्च 2018\nकुडाळ - येथील सॅमसंग कॅफेचे मालक शैलेश शाम तिरोडकर (वय ४६, रा. पिंगुळी सराफदारवाडी) हुबळी-राणेबेन्नूर येथे आज झालेल्या भीषण अपघातात ठार झाले. अन्य दोघे जखमी झाले. शृंगेरी मठात जाताना पहाटे साडेतीनला अपघात झाला.\nकुडाळ - येथील सॅमसंग कॅफेचे मालक शैलेश शाम तिरोडकर (वय ४६, रा. पिंगुळी सराफदारवाडी) हुबळी-राणेबेन्नूर येथे आज झालेल्या भीषण अपघातात ठार झाले. अन्य दोघे जखमी झाले. शृंगेरी मठात जाताना पहाटे साडेतीनला अपघात झाला.\nतिरोडकर मोटारीने काल (ता. २३) दुपारी तीन वाजता कुडाळहून शृंगेरी मठाकडे निघाले. समवेत स्वामींचे शिष्य दत्तानंद महाराज व राजू पुनाळेकर होते. बेळगाव येथे तिरोडकर यांचे मित्र अशोक प्रभू पुण्यावरून बेळगाव येथे आले. तेथून दोन गाड्या घेऊन ते एकत्र निघाले. श्री. प्रभू यांची गाडी पुढे तर तिरोडकर त्यांच्या मागे होते. तिरोडकर गाडी चालवित होते. श्री. प्रभू यांची गाडी बरीच पुढे आली. त्यांनी दूरध्वनी लावला तर त्यांना अपघात झाल्याचे समजले.\nहुबळीपासून १२० किलोमीटर राणेबेन्नूर याठिकाणी उभ्या ट्रकवर त्यांची गाडी धडकली. मोटारीच्या दर्शनी भागाचा चक्‍काचूर झाला. गाडीच्या दोन्ही एअरबॅग उघडल्या होत्या. श्री. तिरोडकर यांच्या डोक्‍याला व छातीला गंभीर दुखापत झाली होती. अशा अवस्थेत ते गाडीतून उतरून तिथे दाखल झालेल्या रुग्णवाहिकेपर्यंत चालले. रुग्णवाहिकेत बसल्यानंतर त्यांचे निधन झाले. गाडीतील अन्य दोघांना दुखापती झाल्या. पहाटे दरम्यान भीषण अपघात झाला. अपघातापूर्वी काही किलोमीटरवर ते चहा पिण्यासाठी थांबले होते.\nश्री. तिरोडकर यांचे गोरेगाव (मुंबई) येथे वास्तव्य होते. त्यांनी २०१४ मध्ये नक्षत्र टॉवर येथे सॅमसंग मोबाईल शोरूम उघडली. जिल्ह्यात अन्यठिकाणीही त्यांनी व्यवसाय उभा केला होता. पिंगुळी सराफदारवाडी येथे ते राहायचे. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांनी नावलौकिक मिळविला होता.\nसामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांत मदतीच्या दृष्टीने त्यांचे योगदान होते. अनेक नाट्यसंस्थांना त्यांनी आर्थिक मदत केली होती. अपघाताची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते राजन नाईक, द्वारकानाथ घुर्ये, विजय तेंडोलकर, बाळा घुर्ये, ॲड. पी. डी. देसाई, ब्रिजेश कोठावळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. उद्या (ता. २५) अंत्यसंस्कार होतील.\nदुकाने बंद ठेवून आदरांजली\nअपघाताची बातमी समजताच नक्षत्र टॉवरमधील दुकाने आज बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. सायंकाळपर्यंत त्यांच्या घरी अपघाताचे वृत्त देण्यात आले नव्हते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-maharashtra-beer-price-increased-89225", "date_download": "2018-11-20T11:53:16Z", "digest": "sha1:DN7T7HPNEB4UH2OOXOKYPEIAUSXJHW44", "length": 9266, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Maharashtra Beer Price increased बिअरचे 'चिअर्स' महागणार | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 26 डिसेंबर 2017\nमुंबई - बिअरच्या किंमती महाराष्ट्रात पूर्वीपेक्षा महागल्या आहेत. एका माईल्ड बिअरच्या पाईंटची (330 मिली) किंमत 3 रुपयांनी आणि स्ट्राँग बियरच्या पाईंटची किंमत 4.5 रुपयांनी वाढली आहे. माईल्ड बिअरची पूर्ण बाटली (650 मिली) 5 रुपयांनी तर स्ट्राँग बिअरची पूर्ण बाटली 6.5 रुपयांनी महागली आहे. राज्य सरकारने सोमवारी माईल्ड आणि स्ट्राँग बिअरवरील उत्पादन शुल्कात 25 आणि 35 टक्क्याने वाढ केली आहे.\nमुंबई - बिअरच्या किंमती महाराष्ट्रात पूर्वीपेक्षा महागल्या आहेत. एका माईल्ड बिअरच्या पाईंटची (330 मिली) किंमत 3 रुपयांनी आणि स्ट्राँग बियरच्या पाईंटची किंमत 4.5 रुपयांनी वाढली आहे. माईल्ड बिअरची पूर्ण बाटली (650 मिली) 5 रुपयांनी तर स्ट्राँग बिअरची पूर्ण बाटली 6.5 रुपयांनी महागली आहे. राज्य सरकारने सोमवारी माईल्ड आणि स्ट्राँग बिअरवरील उत्पादन शुल्कात 25 आणि 35 टक्क्याने वाढ केली आहे.\nब्रॅण्डनुसार बिअरच्या किंमती वेगळ्या आहेत. पण प्रत्येक ब्रॅण्डची अचूक किंमत वाढ पुढच्या एका दिवसात कळेल, असे उद्योगक्षेत्रातील सूत्रांनी सांगितले आहे. स्ट्राँग बिअरवर उत्पादन शुल्कात प्रत्येक लिटरमागे 60 ते 80 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. किंगफिशर, कार्ल्सबर्ग आणि बडवायझर सारख्या ब्रॅण्डच्या पाईंटची किंमत 80 ते 110 रुपये आहे. तर पूर्ण बाटलीची किंमत 150 ते 230 रुपये आहे. महाराष्ट्र सरकार प्रत्येक वर्षी दोन हजार शंभर कोटी रुपये किंमतीची 32.50 लाख लिटर बिअर विक्री करते.\nतळीरामांनो, देशी घरातच प्या..\nमुंबई - देशी मद्याची हौस भागवणाऱ्या तळीरामांचा सार्वजनिक ठिकाणचा त्रास कमी करण्यासाठी सरकारने नवा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. देशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7151-chartered-plane-crashes-in-an-open-area-in-mumbais-ghatkopar", "date_download": "2018-11-20T12:03:34Z", "digest": "sha1:BKARR6BMREUXMB6GEUQXXBMYJZTMLBBY", "length": 9795, "nlines": 160, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, पायलटसह 5 जणांचा मृत्यू - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nघाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, पायलटसह 5 जणांचा मृत्यू\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nघाटकोपरमधील सर्वोदय हाॅस्पिटलजवळ चार्टर्ड विमान कोसळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तरप्रदेश सरकारचे एअर क्राफ्ट VT-UPZ king Airc90 हे विमान होते. दरम्यान हे विमान उत्तर प्रदेश सरकारने मुंबईच्या 'UY AVIATION' या कंपनीला विकलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, एका इमारतीच्या टेरेसवर हे विमान कोसळलं आहे. यात पायलटसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एक पादचारी असल्याचं सांगण्यात येत आहे.\nविमानात पायलटसह 4 जण होते. हे सर्व दगावल्याची माहिती समोर येत आहे.\nया परिसरात मोठा आवाज होऊन आगीचे लोट पसरले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी आहेत. यांना राजावाडी रूग्णालयात दाखल कऱण्यात आलंय.\nमाय मेडिकल मंत्राशी बोलताना अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूममधील अधिकारी म्हणाले, “अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्यात. अजून या घटनेबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. आमचे अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत.”\nघाटकोपर पश्चिमेकडील सर्वाैद्य हाॅस्पिटलजवळ ही घटना घडली. हा आवाज नेमका कसला नेमकी घटना काय, हे बराच वेळ समजत नव्हतं. या घटनेनंतर परिसरात गोंधळाचं वातावरण आहे.\nया दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.\nघटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्यांसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.\nकोसळेलं चार्टेड प्लेन उत्तर प्रदेश सरकारचं नाही\nउत्तर प्रदेश सरकारचा खुलासा\nमुंबईच्या यू वाय एवियेशनला हे विमान विकण्यात आलं होत\nअलाहाबाद इथ विमानाला अपघात झाल्यानंतर विक्री करण्याचा घेतला होता निर्णय़\nसुत्रांच्या माहितीनुसार, एका इमारतीच्या टेरेसवर हे विमान कोसळलं आहे. यात पायलटसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे.\nयात एक पादचारी असल्याचं सांगण्यात येत आहे.\nउत्तर प्रदेश सरकारी एअर क्राफ्ट VT-UPZ king Airc90\nदुपारी 1.16 मिनिटांनी कोसळले विमान\nया अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी\nउत्तरप्रदेश सरकारचे विमान होते\nविमानात पायलटसह 4 जण होते\nहे सर्व दगावल्याची माहिती समोर\nघाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोरळलं\nअद्याप अधिकृत घोषणा नाही\nघटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या दाखल\nघाटकोपरमध्ये विमान दुर्घटना, किरीट सोमय्या यांनी दिली ट्विटरद्वारे माहिती\nआमदार राम कदम यांचं वादग्रस्त आवाहन\nखड्डा चुकवण्याच्या नादात कुटुंब उद्धवस्त\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/14/Article-on-Social-struggle-of-Dr-Babasaheb-Ambedkar-by-Dinesh-Dagadkar-.html", "date_download": "2018-11-20T11:07:53Z", "digest": "sha1:C5LD7P3FIMGPDWVELZNDTHCOPWQONXAE", "length": 20073, "nlines": 19, "source_domain": "mahamtb.com", "title": " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक संघर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक संघर्ष", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक संघर्ष\nअस्पृश्यता निवारण हेच जीवनध्येय\nबहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना\nजनजागृतीसाठी सुरू केले वृत्तपत्र\nअस्पृश्यता निवारण हेच आपले जीवनध्येय डॉ. बाबासाहेबांनी निश्‍चित केले होते, ते साध्य करण्यासाठी त्यांना धार्मिक संघर्ष करावा लागला; तसाच सामाजिक आणि राजकीय संघर्षही करावा लागला. अस्पृश्यता - मुक्तीचा लढा एकाचवेळी तीन आघाड्यांवर डॉ. बाबासाहेब लढत होते. धार्मिक संघर्ष अगोदर, नंतर सामाजिक आणि शेवटी राजकीय असे तीनही लढे एकमेकांत गुंतलेले, एकमेकांवर अवलंबून आणि एकमेकांना पूरक राहिले आहेत.\nहिंदू समाज ही अस्तित्वात असलेली संकल्पना आहे. अस्पृश्य समाजातील एका गटाला डॉ. बाबासाहेबांनी हिंदू समाजाबाहेर काढले असले तरी, हिंदू समाज हिंदू या नावानेच अस्तित्वात आहे. विषमतेच्या समस्या १९२७ साली जशा होत्या तशाच आजही आहेत. शहरी भागात व शहरी जीवनाच्या संपर्कात असणाऱ्या खेड्यात जन्मजात विषमतेची समस्या १९२७ इतकी तीव्र नसेल कदाचित पण ही समस्या संपली आहे असं नाही. विषमतेची समस्या जोवर आहे, अस्पृश्यता जोवर आहे व सामान्य नागरी हक्कांपासूनही समाजातील मोठा गट वंचित आहे तोवर या जाहीरनाम्याचं महत्व कायम राहणार आहे.\nअस्पृश्यता निवारण हेच आपले जीवनध्येय डॉ. बाबासाहेबांनी निश्‍चित केले होते, ते साध्य करण्यासाठी त्यांना धार्मिक संघर्ष करावा लागला; तसाच सामाजिक आणि राजकीय संघर्षही करावा लागला. अस्पृश्यता - मुक्तीचा लढा एकाचवेळी तीन आघाड्यांवर डॉ. बाबासाहेब लढत होते. धार्मिक संघर्ष अगोदर, नंतर सामाजिक आणि शेवटी राजकीय असे तीनही लढे एकमेकांत गुंतलेले, एकमेकांवर अवलंबून आणि एकमेकांना पूरक राहिले आहेत. अस्पृश्य वर्ग हिंदू समाजरचनेचा अविभाज्य भाग राहत आला आहे. अस्पृश्यता मुक्तीचे दोन अर्थ होतात. पहिला अर्थ हिंदू समाजरचनेत बदल घडवून आणून अस्पृश्यांना मुक्त करणे. दुसरा अर्थ अस्पृश्यांना हिंदू समाजरचनेतून बाहेर काढून त्यांना अस्पृश्यतेच्या गर्तेतून मुक्त करणे. डॉ. बाबासाहेबांचा सामाजिक संघर्ष पहिल्या प्रकारापासून सुरू होऊन दुसर्‍या प्रकारात त्याचा अखेर झालेला दिसतो.\nपहिली भूमिका ही हिंदू समाजसुधारणेची भूमिका आहे. डॉ. बाबासाहेबांची ही भूमिका बदलत गेली आहे. हिंदू धर्माचा त्याग करतांना हिंदू समाजरचनेचाही त्याग करण्याची भूमिका होती, पण हिंदू कोड बिलाच्या वेळी पुन्हा सुधारक हिंदूने उचल खाल्ली हे लक्षात येतं. आपले विचार मांडण्यासाठी व सामाजिक जागृती निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ नावाचे पत्र १९२० साली सुरू केले. त्याच्या पहिल्याच अंकात त्यांनी हिंदू समाजरचनेविषयी आपले विचार मांडले आहेत. ते म्हणतात, हा देश केवळ विषमतेचे माहेरघर आहे. हिंदू धर्मात समाविष्ट होणार्‍या जाती उच्च-नीच भावनेने प्रेरित झालेल्या आहेत. हिंदू समाज एक मनोरा आहे व एक जात म्हणजे त्याचा एक मजलाच आहे, पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या मनोर्‍यास शिडी नाही. ज्या मजल्यावर ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यावर त्यांनी शेवटचा श्वासही घ्यावा. अस्पृश्य वर्गासाठी डॉ.बाबासाहेबांनी बहिष्कृत असा शब्द वापरला आहे. हा वर्ग हिंदू समाजाचाच एक भाग आहे अशी त्यांची भूमिका आहे. अस्पृश्यतेचा या समाजावर कशा प्रकारचा अतिघोर परिणाम झालेला आहे हे सांगतांना ते लिहितात, ‘दौर्बल्य, दारिद्रय व अज्ञान या त्रिवेणी संगमाने हा अफाट बहिष्कृत समाज वाहवला आहे. दीर्घकाळ हिनता त्यांना मागे खेचीत आहे. ज्ञानमंदिरात सर्वच ठिकाणी अस्पृश्यांचा प्रवेश होतो असे नाही. दारिद्रयाची बोळवण करण्यास कपाळी अस्पृश्यतेचा शिक्का मारलेला असल्याने पैसा मिळविण्यास हवी तेवढी संधी किंवा मोकळीक नाही.’ अस्पृश्यांना मानवी अधिकार मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय जागृती निर्माण करण्यासाठी ९ मार्च १९२४ रोजी डॉ. बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. या बहिष्कृत हितकारिणी सभेच्या विनंतीपत्रात त्यांनी हिंदू समाजाची तीन भागांत विभागणी केली आहे.\n१) ब्राह्मण वर्ग, २) ब्राह्मणेतर वर्ग, ३) बहिष्कृत वर्ग.\nबहिष्कृत वर्गाविषयी ते सांगतात - ज्या हिंदू धर्माचे बहिष्कृत लोक घटत आहेत, त्या हिंदू धर्माच्या व्यवहारात मनुष्यमात्राचे संघटन दोन आदितत्वांना धरून झालेले आहे. एक जन्मसिध्द योग्ययोग्यता व दुसरे जन्मसिध्द पवित्र पवित्रता... ही जन्मसिध्द व्यवस्था काही लोकांना सुखकर तर काही लोकांस दु:सह होऊन बसली आहे. या जन्मसिध्द व्यवस्थेमुळे भ्रष्ट झालेला पहिल्या वर्गातील माणूस तिन्ही लोकी श्रेष्ठच राहतो. ब्राह्मणेतर हा दुसरा वर्ग फक्त धार्मिक बाबतीत कनिष्ठ असून त्यांना विद्या व द्रव्य मिळविण्याचे मार्ग मोकळे आहेत व विद्या व वित्त यांच्या जोरावर ब्राह्मणेतर जे आज खालचे जे उद्या सर्वात वरचे होणार आहेत, असे बाबासाहेबांचे मत होते.(या उलट स्थिती मात्र बहिष्कृत लोकांची आहे. जन्मसिध्द अपवित्रता व जन्मसिध्द अयोग्यता या दोहोंच्या मार्‍यात सापडल्यामुळे या वर्गाची स्थिती फारच शोचनीय झालेली आहे. अनेक दिवसांपासून स्वत:स अयोग्य व अपवित्र मानून घेतल्यामुळे नैतिकदृष्टया त्यांच्यातील आत्मबल व स्वाभिमान ही जी उन्नतीची आद्य कारणे, ती अगदी लयास गेली आहेत.) महाड धर्मसंघर्षाप्रसंगी त्यांनी हिंदू समाजास सुधारणेसंबंधी विविध मार्गांनी आवाहन केले आहे. २० मे १९२७ च्या बहिष्कृत भारतमधील अग्रलेखाचे शीर्षक आहे’ महाड येथील धर्मसंघर्ष व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी’ या लेखातील प्रतिपादन प्रामुख्याने अस्पृश्य वर्गासाठी असले तरी, सवर्णांना त्यात भरपूर इशारे आहेत.\nडॉ. बाबासाहेब लिहितात, स्पृश्य हिंदूंचे लोकमत अस्पृश्यता निवारण्यास प्रतिकूल आहे, ही गोष्ट अस्पृश्य लोकांनी ध्यानात घेतली पाहिजे. ते अनुकूल कसे करता येईल हा अस्पृश्य जनतेपुढे मोठा प्रश्‍न आहे...स्पृश्य हिंदूंच्या भावना दगडासारख्या कठीण का झाल्या आहेत, याचे पूर्ण आकलन होणे आवश्यक आहे. बहिष्कृत वर्ग हा हिंदू समाजाचाच भाग आहे ही जोवर त्यांची भूमिका होती, तोवर ते सर्व हिंदू समाजाचाच विचार करीत असत. महाडच्या २५-२६ डिसेंबर १९२७ रोजी सत्याग्रहींच्या सभेत डॉ.बाबासाहेब यांनी हिंदूमात्राच्या जन्मसिध्द हक्कांचा जाहीरनामा सर्वांपुढे मांडला. हा जाहीरनामा मांडताना ते म्हणतात, सामाजिक अन्याय, धार्मिक ग्लानी, राजकीय अवनती आणि आर्थिक गुलामगिरी यांच्यामुळे राष्ट्र कसे अधोगतीस जाते याचे सांप्रतचा हिंदू समाज हे एक ठळक व अनुकंपनीय उदाहरण आहे; असे या सभेचे मत आहे. हिंदू समाजास अशी घोर दशा प्राप्त होण्याचे मुख्य कारण असे की बहुजन समाजाने मनुष्यमात्राचे जन्मसिध्द हक्क कोणते याची जाणीव करून घेण्याची तत्परता दाखवली नाही आणि ते अबाधित ठेवण्याची खबरदारी घेतली नाही तसेच स्वार्थसाधू लोकांच्या कपटकारस्थानांना आळा घातला नाही. आपले जन्मसिध्द हक्क समजून घेणे, त्याचे आपद्प्रसंगी संरक्षण करणे व परस्परांमधील व्यवहारात त्याची पायमल्ली होणार नाही याविषयी काळजी घेणे हे समाजातील प्रत्येक मनुष्यमात्राचे परमकर्तव्य आहे.\nहिंदू समाज ही अस्तित्त्वात असलेली संकल्पना आहे. अस्पृश्य समाजातील एका गटाला डॉ. बाबासाहेबांनी हिंदू समाजाबाहेर काढले असले तरी, हिंदू समाज हिंदू या नावानेच अस्तित्त्वात आहे. विषमतेच्या समस्या १९२७ साली जशा होत्या तशाच आजही आहेत. शहरी भागात व शहरी जीवनाच्या संपर्कात असणार्‍या खेड्यात जन्मजात विषमतेची समस्या १९२७ इतकी तीव्र नसेल कदाचित पण ही समस्या संपली आहे असं नाही. विषमतेची समस्या जोवर आहे, अस्पृश्यता जोवर आहे व सामान्य नागरी हक्कांपासूनही समाजातील मोठा गट वंचित आहे तोवर या जाहीरनाम्याचं महत्त्व कायम राहणार आहे. हिंदू समाजाला सामाजिक समतेच्या दिशेनं जाण्याचं पथप्रदर्शन हा करीत असतो. यात हिंदूमात्रांच्या जन्मसिध्द अधिकारांची मांडणी डॉ.बाबासाहेबांनी केली आहे. फक्त अस्पृश्यांच्या जन्मसिध्द अधिकाराची भाषा ते करीत नाहीत. लढा अस्पृश्यता मुक्तीचा आहे, पण हक्काची मागणी समग्र हिंदू समाजासाठी आहे.\nयाच जाहीरनाम्याचे म्हणजे जन्मसिध्द हक्कांचे प्रतिबिंब पुढे भारताच्या राज्यघटनेत आपल्याला पाहायला मिळते. आपल्या राज्यघटनेने सर्वांना काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत. सर्व प्रकारचे स्वातंत्र्य, भेदभावरहित व्यवहाराची हमी, संधीची समानता, जन्म-जात, वंश, भाषा इत्यादी घटकांच्या आधारे कोणताही भेदभाव न करण्याची हमी अशी वैशिष्ट्ये राज्यघटनेची सांगता येतील. हिंदूमात्राच्या जन्मसिध्द अधिकाराच्या जाहीरनाम्याचे स्वच्छ प्रतिबिंब कोणीही राज्यघटनेत पाहू शकतो. अस्पृश्यांना हक्क मिळवून देण्याची ही जी भूमिका आहे ती हिंदू समाजाशी संघर्ष करण्याची आहे, परंतु ही भूमिका हिंदू समाजाला तोडण्याची नाही. आंदोलन करून कायदेशीर अधिकार मिळविता येतात, पण आंदोलन करून लोकांच्या व्यक्तिगत आचरणात किती बदल घडवून आणता येतो हा प्रश्‍न तपासून पाहण्यासारखा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/business/bjp-government-reduces-gst-rates-for-restaurants-hotels-from-18-per-cent-to-5-per-cent-17331", "date_download": "2018-11-20T12:37:31Z", "digest": "sha1:4NMAHJGCPPQ2KSFSTRV3KWGUVVF5VZ25", "length": 7756, "nlines": 91, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "15 नोव्हेंबरपासून हॉटेलांमधला जीएसटी घटला, खवय्यांचा पैसा वाचला!", "raw_content": "\n15 नोव्हेंबरपासून हॉटेलांमधला जीएसटी घटला, खवय्यांचा पैसा वाचला\n15 नोव्हेंबरपासून हॉटेलांमधला जीएसटी घटला, खवय्यांचा पैसा वाचला\nBy मुंबई लाइव्ह टीम\nगेल्या काही महिन्यांपासून घराघरात चर्चा होणारा एकमेव राष्ट्रीय विषय म्हणजे जीएसटी. बहुधा राष्ट्रीय स्तरावर घेतलेला एखादा निर्णय प्रत्येक घरात पोहोचण्याची आणि चर्चा होण्याची नोटबंदीनंतर ही पहिलीच वेळ असावी जीएसटीमुळे व्यापाऱ्यांपासून सामान्य जनतेचंही आर्थिक गणित बिघडायला सुरुवात झाली होती.\nयाच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी दिलासा देणारा एक निर्णय जाहीर केला. हॉटेलमधल्या जेवणावर लागणारा 18 टक्के जीएसटी 5 टक्के करण्यात आला. यासोबतच इतरही काही वस्तूंवरचा जीएसटी कमी करण्यात आला. हा निर्णय उद्यापासून अर्थात 15 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.\nहॉटेलमधल्या जेवणावरचा जीएसटी कमी केल्यामुळे बाहेर जेवणाऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांनाही यामुळे काही प्रमाणात फायदा होणार आहे.\nयावर बोलताना 'हॉटेलमधील बिलांवरचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय नक्कीच दिलासा देणारा आहे', अशी प्रतिक्रिया हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय)चे अध्यक्ष दिलीप दतवाणी यांनी दिली.\nगेल्या काही महिन्यांमध्ये कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळेच हॉटेलमध्ये जेवणाच्या किंमती वाढवाव्या लागल्या होत्या. मात्र आता त्या कमी करण्यात आल्या आहेत. कच्च्या मालाच्या किंमती अजून कमी झाल्यास, खाद्यपदार्थांच्या किंमती अजून कमी होऊ शकतात.\nआदर्श शेट्टी, अध्यक्ष, इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन(एएचएआर)\nजीएसटी वाढवल्यामुळे हॉटेल व्यवसायावर परिणाम जाणवू लागला होता. काही हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय तर 30 टक्क्यांनी घसरला होता, तर घरपोच होणाऱ्या व्यवसायात 80 टक्क्यांची घट झाली होती. मात्र, या नव्या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल हे नक्की\nसर्व औषधांच्या किंमतीवरुन जीएसटी कमी करा-एफएमआरआयएची मागणी\nजीएसटीहॉटेल व्यावसायिकहॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न इंडियाइंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन18 टक्के5 टक्केकेंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली\n२७ जुलैपासून फ्रीज, टीव्ही, वाॅशिंग मशीन होणार स्वस्त\nजीएसटीला एक वर्ष पूर्ण : जीएसटी योग्य की अयोग्य\n१४ व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलची दरवाढ\nBy मुंबई लाइव्ह टीम | अतुल चव्हाण\nकेंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय : २९ वस्तूंवरचा जीएसटी हटवला\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबईतील प्राॅपर्टी ५ टक्क्यांनी स्वस्त, जीएसटी, रेरा इफेक्ट\nBy मुंबई लाइव्ह टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/pune/shivsena-amdar-neelam-gorhe-tont-to-cm-on-journalist-press-protection-law-288884.html", "date_download": "2018-11-20T11:45:53Z", "digest": "sha1:DSIHAMNUKAZNEY6MBBGMSVDJLTSO6LGW", "length": 11818, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी कधी होणार, नीलम गोऱ्हेंचा सवाल", "raw_content": "\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी कधी होणार, नीलम गोऱ्हेंचा सवाल\nपत्रकार संरक्षण कायद्यासदर्भात सह्या झाल्या, धोरणं झाली मात्र या कायद्याची अमलबजावणी होताना दिसत नाही.\n01 मे : पत्रकार संरक्षण कायद्यासदर्भात सह्या झाल्या, धोरणं झाली मात्र या कायद्याची अमलबजावणी होताना दिसत नाही. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत ते यात लक्ष घालतायत, असा टोमणा शिवसेना आमदार नीलम गोऱ्हेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.\nपत्रकारांना आजारपण, अपघात, अप्रिय बातमी दिल्यानं कमी करणे अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही असंही त्या म्हणाल्या.\nदरम्यान, शिक्षण क्षेत्रात बदल होणं अवघड आहे. अनेक लक्षवेधी मांडल्या पण आता शिक्षणमंत्री नाहीतर सरकार बदलण्याची गरज असल्याचं मत आमदार नीलम गोऱ्हे यांनी मांडलं आहे. वरुणराजा भिडे पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: CMjournalistneelam gorhePress protection lawshivsenaडॉ.नीलम गोर्‍हेपत्रकार संरक्षण कायदामुख्यमंत्रीशिवसेना\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: पुण्याच्या भवानी पेठेत कारखान्याला लागली भीषण आग\nडॉक्टर लॉबीपुढे पुणे प्रशासनानं टाकली नांगी; आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला कार्यभार\nVIDEO: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, पुण्यात रस्ते पाण्याखाली\n'या घाणीमुळे वारले माझे पप्पा...\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6/news/page-7/", "date_download": "2018-11-20T11:30:54Z", "digest": "sha1:AREVWDZPSPZGAMYDVCZM2CQVJWY4Z6CK", "length": 11006, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उस्मानाबाद- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\n'माझे 10 हजार रुपये दे',लाचखोर पोलीस अधिकारी कॅमेऱ्यात कैद\nउस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम गावात चक्क पोलीस मटका चालविणाऱ्यांना हफ्ता घेऊन अभय देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.\nशेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांचे दार खुले, 16 जिल्ह्यात मिळणार कर्ज\nमुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी\nस्पेशल स्टोरी May 12, 2017\nशाबासकीसाठी अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात धुळफेक\nशिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात अशीही बनवाबनवी, यशोधर फणसेंना केलं आमदार चाबूकस्वार \nमहाराष्ट्र May 9, 2017\nस्पेशल रिपोर्ट : लातूर एक्स्प्रेस राजकारणाच्या 'ट्रॅक'वर\nमहाराष्ट्र May 8, 2017\nआपण सत्तेत आहोत की सत्तेबाहेर , शिवसैनिकांचा शिलेदारांना संतप्त सवाल\nमहाराष्ट्र May 4, 2017\nअस्वच्छ पुण्याचे वाजले '13', मुख्यमंत्र्यांचं नागपूर 137 क्रमांकावर ; स्वच्छ शहरांची संपूर्ण यादी\nउस्मानाबाद : मुरुम बाजारातील मोठा तूर खरेदीत घोटाळा उघड\nदिवाकर रावतेंच्या हस्ते काल तूर खरेदी केंद्राचं उद्घाटन, आज टाळं \nराज्यातला पहिला तूर घोटाळा मराठवाड्यात उघड\nमहाराष्ट्र Apr 30, 2017\nनाशिक जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा, पिकांचे मोठे नुकसान\n400 रुपयांसाठी अडवलं, रुग्णालयाच्या दारातच महिला झाली बाळंतीण\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE/all/page-4/", "date_download": "2018-11-20T11:21:17Z", "digest": "sha1:7GMPA3CJSVOXDC3YTKY3VKARV4NG44OW", "length": 9774, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "येवला- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nभुजबळांवरची कारवाई योग्यच - अण्णा हजारे\n'ते' निर्णय माझे एकट्याचे नसून मंत्रिमंडळाचे - छगन भुजबळ\nभुजबळांकडे 2,563 कोटींची मालमत्ता\nमान्सूनपूर्व पावसाच्या राज्यभर जोरदार सरी\nराज्यभरात अवकाळी पावसाचा पिकांना फटका, शेतकरी हवालदिल\nनिसर्ग कोपला, 38 हजार एकर शेती 'गार'\nमुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाची हजेरी\nदुसर्‍याला मतदान करणार्‍या 'त्या' महिलेचा मृत्यू\nफैसला दिग्गजांचा : उत्तर महाराष्ट्राचा कौल काय \nअपेक्षित उमेदवाराला मत न दिल्यानं महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/dr-narendra-dabholkar/news/", "date_download": "2018-11-20T11:46:08Z", "digest": "sha1:QMZH42Q7I7N3M3KONOKMNN622RVU6WYO", "length": 11378, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Dr Narendra Dabholkar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nडॉ.दाभोलकर हत्या प्रकरण : हल्लेखोरांनी नष्ट केली चार पिस्तुलं, सीबीआयचा दावा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी वैभव राऊत आणि शरद कळसकर यांनी यावर्षी चार पिस्तुलं तोडून त्यांची मुंबई आणि ठाण्यात विल्हेवाट लावल्याचा सीबीआयचा दावा.\nदाभोलकर हत्येप्रकरणी जळगावमधून वासुदेव सुर्यवंशी एटीएसच्या ताब्यात.\nअमोल काळेच्या डायरीत धक्कादायक माहिती, 'या' चार जणांना मारण्याचा होता कट\nदाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरेबद्दल मोठा खुलासा\nसचिन अंदुरेला घेऊन गेले, जिथे दाभोलकरांची झाली हत्या\nBIG BREAKING :हिंदुत्ववाद्यांकडे 16 पिस्तुल्स होत्या तयार,दोन वापरल्या\nनिर्घृण हत्या आणि तपास असा होता दाभोळकरांच्या हत्येनंतरचा घटनाक्रम\nदाभोळकरांसाठी वापरलेले पिस्तुल पोलिसांच्या ताब्यात\nदाभोलकर हत्या प्रकरण : औरंगाबादमध्येही जप्त झाल्या बंदुका आणि तलवारी\nExclusive: बेळगावमधल्या चिखले गावात केला होता पानसरे, दाभोलकरांवर गोळी चालवणाऱ्यांनी सराव\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \n....आणि अशापद्धतीने डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या मारेकऱ्याचा तपास लागला\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nPhotos : इटलीत संपन्न झालेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या विधी पाहिल्या का\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/emergency-landing/", "date_download": "2018-11-20T11:25:05Z", "digest": "sha1:VQ4SHJKVMJEJAQ5JYTZWTF7FWRASHADX", "length": 9890, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Emergency Landing- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\n'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nविमान भिंतीला धडकल्यानंतर रडारवरून झाले गायब, मुंबईत झाली इमर्जन्सी लँडिंग \nएअर इंडियाचं विमान उड्डाण भरल्यानंतर अचानक हे विमानाने विमानतळावरील सुरक्षा भिंतीला धडकलं.\nमोठा अपघात टळला, एअर इंडियाचं विमान सुरक्षा भिंतीला धडकलं\n'जेट'ने चुकवला भुजबळ, मुंडेच्या काळजाचा ठोका\nपायलटच्या सर्तकतेमुळे वाचले 185 प्रवाशांचे प्राण, मुंबई-अहमदाबाद विमानाचे इमर्जन्सी लँडिंग\nविमानात तडफडत राहिला भारतीय तरूण, पण पाकिस्तानने दिली नाही डॉक्टरांची मदत\n...म्हणून दिल्ली- पुणे विमानाची इंदौरला करण्यात आली 'इर्मजन्सी लँडिंग'\nतुर्की विमानात 'तो' अफवाचा बॉम्ब\nतैवानमध्ये विमान कोसळलं, 51 ठार\nमलेशिया एअरलाईन्सच्या विमानाचे ईमरजन्सी लँडिंग\nचक्क विमान उतरले हायवेवरच \nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/yavatmal/news/", "date_download": "2018-11-20T12:02:05Z", "digest": "sha1:EN5QEBTK3CKP4GQN6TOGGSMDQ5CVSW4Q", "length": 11069, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Yavatmal- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nमहाराष्ट्रातील ‘या’ भागांत 24 तासात पावसाची शक्यता\n'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर\nवर्ध्यात दारूगोळा भांडार परिसरात मोठा स्फोट, अशी घडली घटना\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nमुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण नाही-चंद्रकांत पाटील\nअधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता\nमराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेचा विरोध, आयोगावरही मोठा आरोप\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nअरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, डोळ्यात घातली मिरची पूड\nलोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा\nआंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nनेहानं ठेवलं लेकीचं नाव, सोशल मीडियावर शेअर केला फोटो\nया कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग\nऐश्वर्याला आराध्याकडून मिळाली अनमोल भेट\nPHOTO : लंच डेटवर जाणाऱ्या दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफचे फोटो व्हायरल\nPHOTOS : छत्तीसगढ मध्ये मतांचा बाजार 10 रूपयांना किलोभर चिकन\nशेगाव आनंद सागरला जायचं प्लॅनिंग करताय तर होऊ शकतो तुमचा हिरमोड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nVIDEO 'जय हो' नंतर 'जय हिंद इंडिया' : रेहमाननं रचलं हॉकी वर्ल्डकपसाठीचं नवं गाणं\nकोहलीबाबतची ती व्हायरल गोष्ट ठरली अफवाच\nपुलेला गोपीचंद यांच्या या ५ गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला\nVIDEO : मुंबईतील सेंट्रल प्लाझा मॉलमध्ये मोठी आग\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : वर्ध्यात या ठिकाणी झाला भीषण स्फोट\nधरणात मुबलक पाणीसाठा तरी नदी मात्र कोरडीच; शेतकऱ्यांचं नदीपात्रात आंदोलन\nपैनगंगा नदीवरील ईसापूर धरणात मुबलक पाणीसाठा असतांना नदी मात्र कोरडीच असल्याने लगतच्या 90 गावांमध्ये कृत्रीम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.\nआई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...\n'अवनीला ठार मारणं म्हणजे थंड डोक्यानं तिचा केलेला खूनच'\nमहाराष्ट्र Oct 24, 2018\nVIDEO : कार्यालयातच जुगारी पोलिसांनी मांडला पत्त्यांचा डाव\nयवतमाळात मंदिराच्या कुंडात बुडून बालकाचा मृत्यू\nनरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर\nयवतमाळमध्ये सापडले 9 देशी कट्टे तर १६ जिवंत काडतुसं\nनरभक्षक वाघीणीच्या मागावर असलेल्या वनविभागाला सापडला आशेचा किरण\nआता इटालियन कुत्रे घेणार 'त्या' नरभक्षक वाघिणीचा शोध\nवाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या चार हत्तींना परत पाठवणार\nमोहरम यात्रा शेवटची ठरली, सेल्फीच्या नादात बोट उलटून दोन मुलांचा मृत्यू\n'त्या' नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश, शार्प शुटर जंगलात दाखल\nVidharbha Rain: विदर्भात पावसाचे थैमान, हेमलकसाशी संपर्क तुटला\n'राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचा फक्त 'खारीचा वाटा'\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nकोहलीसह या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बनवतायेत ‘रणनीती’\nलग्नाचा अल्बम : मेहंदीपासून ते मेजवानीपर्यंत.... दीपिका- रणवीरच्या लग्नाचे सर्व फोटो\nभाजप आमदार अनिल गोटेंची बंडखोरी, काय आहे पुढची रणनीती\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/minimum-pension-9000-central-govt-employees-26054", "date_download": "2018-11-20T12:28:14Z", "digest": "sha1:IU3K5Z3M54Y73LV5TYLNEQWOEMWT2XMM", "length": 11227, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "minimum pension of 9000 to central govt employees केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान 9000 रुपये निवृत्तिवेतन | eSakal", "raw_content": "\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान 9000 रुपये निवृत्तिवेतन\nशनिवार, 14 जानेवारी 2017\nनवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन किमान नऊ हजार रुपये होणार असून, हंगामी मुदतीतही दुप्पट वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी ही माहिती दिली.\nस्वयंसेवी संस्थांच्या स्थायी समितीच्या बैठकीत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. हंगामी मदतीत 10-15 लाख रुपयांवरून 25-35 लाख रुपये वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. निवृत्तिवेतनातील वाढीचा फायदा केंद्राच्या सुमारे 50-55 लाख कर्मचाऱ्यांना होईल.\nनवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन किमान नऊ हजार रुपये होणार असून, हंगामी मुदतीतही दुप्पट वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी ही माहिती दिली.\nस्वयंसेवी संस्थांच्या स्थायी समितीच्या बैठकीत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. हंगामी मदतीत 10-15 लाख रुपयांवरून 25-35 लाख रुपये वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. निवृत्तिवेतनातील वाढीचा फायदा केंद्राच्या सुमारे 50-55 लाख कर्मचाऱ्यांना होईल.\nनोटाबंदीनंतर 75 लाख कामगार बेरोजगार\nऔरंगाबाद - नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात तीन लाख 74 हजार उद्योग बंद पडले. यामुळे 75 लाख कामगार...\nदिल्लीत शेतकऱ्यांचा एल्गार; पोलिसांकडून बळाचा वापर\nनवी दिल्ली- शेतकऱ्यांनी दिल्लीत मोठे आंदोलन पुकारले आहे. आपल्या मागण्यासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत रस्त्यावर उतरला आहे. भारतीय किसान युनियन हे...\nकिसान सभेच्या दिल्लीतील मोर्चासाठी नाशिकहून खास रेल्वेने शेतकरी रवाना\nनाशिक रोड - किसान सभेतर्फे मार्चमध्ये काढण्यात आलेल्या लॉंग मार्चला राज्य सरकारने दिलेली आश्‍वासने...\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ\nनवी दिल्लीः केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (बुधवार) घेतला. ही वाढ 1 जुलै...\nपुणे - ‘हॅलो मी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत आहे, तुमची पेन्शन वाढविण्यासाठी एका बॅंक खात्यावर पैसे जमा करा,’ असा कॉल ज्येष्ठ नागरिकांना येत...\nखोट्या कॉलपासून सावध राहा\nपुणे - \"हॅलो मी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत आहे, तुमची पेन्शन वाढविण्यासाठी एका बॅंक खात्यावर पैसे जमा करा,' असा कॉल ज्येष्ठ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/acute-harmful-health-and-night-light-21425", "date_download": "2018-11-20T12:32:16Z", "digest": "sha1:BWJJLVC6D2O2KCWCWSB5RXENTF2G46LD", "length": 10921, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Acute harmful to health and the night light! रात्रीचा तीव्र प्रकाश आरोग्यासाठी हानिकारक! | eSakal", "raw_content": "\nरात्रीचा तीव्र प्रकाश आरोग्यासाठी हानिकारक\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nसामान्यपणे आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर तज्ज्ञांकडून जीवनशैली तपासून पाहण्याचा सल्ला दिला जातो. एका नव्या अभ्यासानुसार, जीवनशैलीबरोबच तुमच्या घराचीही बारकाईने पाहणी करणेही गरजेचे असल्याचे समोर आले आहे घरातील प्रखर प्रकाश रात्रीच्या नैसर्गिक झोपेवर परिणाम करतो, हे सिद्ध झाले आहे. याचा शरीराच्या विकारांच्या निर्मितीसारख्या क्रियांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो व त्यातून लठ्ठपणा, टाइप2मधुमेह आणि कर्करोगासारख्या आजारांशी संबंध येतो, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. कर्करोग संशोधक डॉ.रिचर्ड स्टिव्हन्स यांनी हा अभ्यास केला असून,\"फिलोसॉफिकल ट्रान्झॅक्‍शन्स'या नियतकालिकात या बाबतचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. या बाबत डॉ. स्टिव्हन्स म्हणाले,\"\"नेहमीचा प्रखर प्रकाश आपल्या शरीरावर परिणाम करत असल्याचे आता स्पष्ट होत आहे. कमी तीव्रतेचे आणि लाल रंगातील दिवे बॉडी क्‍लॉकवर कमी परिणाम करत असल्याने लोकांनी संध्याकाळी आणि रात्री या दिव्यांचाच वापर करावा.''\n9/12 सुदृढ आरोग्याचा प्रारंभ\nपुणे - पहिली बजाज अलायंझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’ ९ डिसेंबर रोजी होत आहे. मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याच्या निमित्ताने शेकडो पुणेकर मैदानाकडे पुन्हा वळत आहेत....\nव्यायाम, चौरस आहार महत्त्वाचा\nपुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्...\nमधुमेह टाळण्यासाठी यंदा ‘कुटुंबा’वर भर\nपुणे - जीवनशैलीत होत असलेले बदल आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहींची संख्या वाढत आहे. त्याबाबत जागरूकतेसाठी आता कुटुंब या घटकावर लक्ष केंद्रित...\n‘वेट गेन’, ‘वेट लॉस’ची क्रेझ\nपुणे - सुडौल दिसण्यासाठी वजन कमी करण्याबरोबरच वजन वाढविण्याचीही क्रेझ आली आहे. थंडीचा हंगाम सुरू झाल्यामुळे स्लीमिंग सेंटर्स बहरू लागली आहेत, तर ‘...\nमुंबई - व्यायाम न करणे, सातत्याने समाजमाध्यमांवर राहणे आदी कारणांमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. २०...\nअष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व\nयोग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-20T11:29:20Z", "digest": "sha1:W2I3BQWN2PYKUO6IQCVMLKC6DFFUVIJC", "length": 7192, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जाधवांच्या पत्नीचे मंगळसूत्र उतरवणाऱ्यानो, अमेरिकेने तुमच्या पंतप्रधानांचे वस्त्रहरण केले… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजाधवांच्या पत्नीचे मंगळसूत्र उतरवणाऱ्यानो, अमेरिकेने तुमच्या पंतप्रधानांचे वस्त्रहरण केले…\nनवी दिल्ली – जाधवांच्या पत्नीचे मंगळसूत्र उतरवणारांनो, अमेरिकेने तुमच्या पंतप्रधानांचे वस्त्रहरण केले आहे, अशा शब्दांत आम आदमी पार्टीचे बंडखोर आमदार कपिल मिश्रा यांनी पाकिस्तानला टोला दिला आहे. अमेरिकेच्या जॉन एफ केनेडी विमान तळावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाह्जिद खाकान अब्बासी यांची कपडे उतरवून झडती घेण्यात आली, ही बातमी सोधल मीडियावर व्हायरल झालेली आहे.\nतुमने कुलभूषण जाधव की पत्नी का मंगलसूत्र, चूड़ी और बिंदी उतारी थी, लो उतर गए तुम्हारे PM के सारे कपड़े … pic.twitter.com/gEfiCWHOJK\nया बातमीच्या संदर्भात कपिल मिश्रा यांनी ट्‌विट केले आहे, की – तुम्ही कुलभूषण यादव यांच्या पत्नीचे मंगळसूत्र, चूडे आणि बिंदी हे सौभाग्यलंकार उतरवले होते. पाहा, अमेरिकेने तुमच्या पंतधानांचे सारे कपडे उतरवून त्यांचे वस्त्रहरण केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकिम जोंग ऊन चीनमध्ये दाखल – चीनने दिली अमेरिकेला खबर\nNext articleचिनी स्पेस लॅब पृथ्वीवर कोसळण्यापूर्वी दोन तास अगोदर माहिती मिळणार\nदिल्लीत लॉंड्रीला लागलेल्या आगीत चार जणांचा बळी\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\nपाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर खरेदीत भारताला स्वारस्य\nझोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी टाळली शिखर परिषद\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/4/10/Vividh-Article-on-World-Homeopathy-Day-10th-April.html", "date_download": "2018-11-20T12:05:54Z", "digest": "sha1:KCKYB6DBNU4HBM5ARTTPNK3EPPQ3PQ3K", "length": 9340, "nlines": 11, "source_domain": "mahamtb.com", "title": " जागतिक होमियोपॅथी दिनाच्या निमित्ताने... जागतिक होमियोपॅथी दिनाच्या निमित्ताने...", "raw_content": "\nजागतिक होमियोपॅथी दिनाच्या निमित्ताने...\nआज १० एप्रिल. हा दिवस ‘जागतिक होमियोपॅथी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आजच्या भागात आपण या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊयात.\n१० एप्रिल हा होमियोपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनेमान यांचा जन्मदिवस. या महान विभूतीला मानाचा मुजरा करण्यासाठी संपूर्ण जगभरात आजचा दिवस हा ‘जागतिक होमियोपॅथिक दिवस’ म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगभरात विविध वैद्यकीय कार्यक्रम आयोजित करुन, डॉ. हॅनेमान व होमियोपॅथीला मानवंदना दिली जाते. संपूर्ण भारतातही प्रत्येक राज्यात हे कार्यक्रमआयोजित केले जातात. इतका मान, सन्मान व आदर संपूर्ण जगातून डॉ. हॅनेमान यांना दिला जातो, याचे कारण त्यांचे आभाळाएवढे अफाट कार्य, ज्यामुळे संपूर्ण मनुष्यजातीवर उपकार झाले आहेत. डॉ. हॅनेमान यांचा जन्म १० एप्रिल १७५५ रोजी जर्मनीत झाला. सामान्य अशा पेंटरच्या घरी जन्मलेल्या सॅम्युएल हॅनेमान यांनी स्वत:च्या मेहनतीने व असामान्य बुद्धिमत्तेने वैद्यकीय शाखेत प्रवेश घेऊन पारंपरिक वैद्यकशास्त्रात एम. डी. ची पदवी घेऊन वैद्यकीय सेवा करण्यास सुरुवात केली. पारंपरिक वैद्यकशास्त्रातील त्रुटी व अघोरी उपाय व तरीही आजार मुळापासून जात नाही व रुग्ण आयुष्यभर आजारीच राहतो हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यावेळच्या वैद्यकीय व्यवसायावर ते नाराज होते व संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी अजून काही करता येईल का; जेणेकरुन रोगी हा पूर्णपणे रोगमुक्त होऊन निरोगी आयुष्य जगू शकेल, यासाठी त्यांनी संशोधन करण्यास सुरुवात केली.\nहे संशोधन करतानाच त्यांनी पूर्णपणे नैसर्गिक तत्त्वांवर आधारित, सुरक्षित व अत्यंत गुणकारी अशा होमियोपॅथीचा शोध लावला. याचबरोबर त्यांनी ९९ नवीन औषधे सिद्ध करुन जगाला दिली. होमियोपॅथी लोकप्रिय होऊ लागल्यावर पारंपरिक वैद्यकीय वर्तुळातून तिला प्रचंड विरोध झाला. होमियोपॅथीच्या उपयुक्ततेवर अनेक प्रश्र्न उपस्थित केले गेले, होमियोपॅथीला संपवण्यासाठी त्यावेळच्या औषध कंपन्यांनी फार कारस्थाने केली. आजही होमियोपॅथीच्या यशामुळे त्यांच्याविरुद्ध कारस्थाने चालूच आहेत. परंतु, हॅनेमान यांनी नैसर्गिक सिद्धांतावर होमियोपॅथीची बैठक ठेवल्यामुळे जोपर्यंत निसर्ग आहे, तोपर्यंत होमियोपॅथी राहणारच. हॅनेमान यांनी या प्रचंड विरोधाला न जुमानता आपले कार्य चालूच ठेवले व याचा परिणामम्हणून लवकरच होमियोपॅथी जगप्रसिद्ध झाली. ’ऑरगॅनॉन ऑफ मेडिसीन’ नावाचा जगप्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहिला. हा ग्रंथ इतका सत्यावर आधारित आहे की, या ग्रंथाचे पालन करणारा चिकित्सकच खरी होमियोपॅथी जाणू शकतो व वापरु शकतो. या शिवाय त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की, होमियोपॅथी फक्त रोगाला घालवत नाही, तर रोगी माणसालाही पूर्णपणे बरे करते.\nचैतन्यशक्तीचा अद्भुत व सत्याला अनुसरुन असलेला सिद्धांत (theory of vital force) त्यांनी संपूर्ण जगाला दिला. अनेक भाषांवर प्रभुत्व असल्या कारणाने डॉ. हॅनेमान यांनी अनेक पुस्तकांचे भाषांतरही केले. तत्कालीन औषधशास्त्रातील चुकीच्या गोष्टींवर असूड ओढण्याचे धैर्य त्यावेळी त्यांनी दाखविले. ’मटेरीया मेडिका प्युरा’, ’क्रॉनिक डिसीजे’ यांसारख्या पुस्तकांचे व त्यांच्या खंडांचे लिखाण डॉ. हॅनेमान यांनी केले. ‘ऑरगॅनॉन’च्या सहा आवृत्ती त्यांनी लिहिल्या. या अशा प्रचंड उपकारक कार्यामुळे डॉ. सॅम्युएल हॅनेमान हे होमियोपॅथीचे एक दैवतच मानले जाते. तसेच, संपूर्ण जगतामध्ये त्यांचे अढळ असे मानाचे स्थान आहे. डॉ. हॅनेमान यांच्या या कार्याला नंतर अनेक ऋषितुल्य व मेहनती होमियोपॅथिक डॉक्टरांनी पुढे नेले. याचाच परिणामम्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, होमियोपॅथी ही जगात दुसर्‍या क्रमांकाची औषध प्रणाली ठरली आहे. पारंपरिक प्रणाली तर पूर्वीपासून होतीच, पण आज बहुतांश लोक होमियोपॅथीकडे वळले आहेत आणि याचे श्रेय डॉ. सॅम्युएल हॅनेमान व त्यांच्या सहकार्‍यांना जाते. आज जागतिक होमियोपॅथी दिनाच्या सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा आणि मास्टर हॅनेमान यांना विनम्र अभिवादन...\n- डॉ. मंदार पाटकर\n(लेखक एम. डी. होमियोपॅथी आहेत.)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/sports/6064-great-bowler-shami-should-be-clean-cheet", "date_download": "2018-11-20T12:27:18Z", "digest": "sha1:V5LSGMZZDVPXE4RZ2S22YSLJ6KBY4UVC", "length": 3991, "nlines": 117, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून शमीला क्लीन चीट - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभ्रष्टाचार विरोधी पथकाकडून शमीला क्लीन चीट\nटीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून शमीला क्लीन चिट मिळाल्याची माहिती मिळालीय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून त्याचा अंतिम अहवाल बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांना सोपवण्यात आलाय. या रिपोर्टमध्ये शमीला क्लीन चिट देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nफुटबॉलच्या धर्तीवर आता क्रिकेटच्या नियमातदेखील महत्वाचा बदल\nभारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज\nभारताचा विजय, 203 धावांनी फायनलमध्ये प्रवेश\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/bhandara-gondiya-news/", "date_download": "2018-11-20T11:59:03Z", "digest": "sha1:2XJW3J7ZTFIIYJNEJAMV6BWPHLQMNX23", "length": 7142, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शोएब असद के आगमन पर भंडारा गोंदिया क्षेत्र में हर्ष की लहर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशोएब असद के आगमन पर भंडारा गोंदिया क्षेत्र में हर्ष की लहर\nभंडारा गोंदिया: राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक विभाग के प्रदेश महासचिव शोएब असद इनकी कार्यशैली से प्रभावित होकर विगत दिनों उन्हें भंडारा गोंदिया जिला निरीक्षक पद की जिम्मेदारी सौंपी गई थी क्षेत्र में पदाधिकारियों तथा कार्यकर्ताओं से संपर्क करने के लिए पहली बार पहुंचे शोएब असद सभी ने जोर शोर से अभिवादन किया क्षेत्र में पदाधिकारियों तथा कार्यकर्ताओं से संपर्क करने के लिए पहली बार पहुंचे शोएब असद सभी ने जोर शोर से अभिवादन किया उसी तरह नवनिर्वाचित जिला निरीक्षक शोएब असद ने सबको साथ लेकर चलने की बात कही उसी तरह नवनिर्वाचित जिला निरीक्षक शोएब असद ने सबको साथ लेकर चलने की बात कही आगामी लोकसभा चुनाव के मद्देनजर अल्पसंख्यक समुदाय में हर्ष उल्लास का माहौल बना हुआ है आगामी लोकसभा चुनाव के मद्देनजर अल्पसंख्यक समुदाय में हर्ष उल्लास का माहौल बना हुआ है आज पूर्व मंत्री व सांसद प्रफुल पटेल व भंडारा लोकसभा सांसद मधुकर कुकड़े से सदिच्छा भेट कर दीपावली की शुभकामनाएं दी | पूर्व मंत्री व सांसद प्रफुल पटेल तथा भंडारा गोंदिया लोकसभा के सांसद मधुकर कुकड़े ने किया स्वागत |\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच…\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीत विजयासाठी शिवसेना भाजप महायुतीला आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे वाटत…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mns-protest-against-mobile-compony/", "date_download": "2018-11-20T11:41:34Z", "digest": "sha1:ZGJQYXAK6PBQVGRIGNBICTJKLWGHSRKE", "length": 10947, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुणे :रस्त्यावर स्टेज टाकून, साउंड लावून मुली नाचवणाऱ्या मोबाईल कंपन्यांना मनसेचा दणका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुणे :रस्त्यावर स्टेज टाकून, साउंड लावून मुली नाचवणाऱ्या मोबाईल कंपन्यांना मनसेचा दणका\nपुणे : जंगली महाराज रस्ता हा स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्याचे रस्ते, पदपथ, पार्किंगची सोय करण्यात आली आहे. पदपथ मोठमोठाले करून रस्ता अतिशय अरुंद करण्यात आला आहे. परंतु ह्या पदपथाचा व पार्किंग खरच सामान्य नागरिकांना उपयोग होत असेल का तर नाही. काही मोबाईल कंपन्या ह्या आपल्या मोबाईल व कंपनीची मोफत जाहिरात करण्या करिता दर शनिवार, रविवारी या पदपथावर दिवसभर अनधिकृत स्टेज/ मांडव उभारून स्टेज शो, पथनाट्य, गेम शो घेतात व मुलीही नाचवल्या जातात.\nपुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर मोठमोठ्या स्पीकरच्या भिंतीच्या भिंती उभ्या करून मोठ्या आवाजात लावल्या जातात. ऐन सणासुदीच्या काळात तर काय बोलायलाच नको या ठिकाणी मोठमोठ्या प्रखर प्रकाशाच्या लाइटिंग करून मंडप पूर्ण रस्त्यावरच लावले जातात. व दिवसभर गाणी सुरु असतात. गणपती, नवरात्र, दहीहंडी, माणसाच्या आयुष्यात एकदाच येणारा लग्न सोहळ्यात व इतर उत्सवाच्या वेळेस साउंडवर, स्टेज, मंडपावर, शासन व पोलीस लगेच कारवाई करतात मग हे राजरोस पणे चाललंय यावर का कारवाई होत नाही\nया सर्व बाबतीत मनपाच्या संबंधित अतिक्रमण अधिकाऱ्यांना व पोलीस स्टेशनला कळवून सुद्धा या प्रकरणात सुधारणा होत नसल्याने अखेर मनसेने आपल्या स्टाईलप्रमाणे आंदोलन करून या मोबाईल कंपन्यांना आज धडा शिकवला.\nमनसेने या प्रकरणी ३१ ऑगस्ट २०१५ व २१/४/२०१८ रोजी महापालिका आयुक्त, पालकमंत्री, पोलीस आयुक्त, शिवाजीनगर पोलीस ठाणे, व मुख्यमंत्री यांना निवेदन दिले होते तरीही संबंधित व्यावसायिक, कंपन्यांवर कारवाई झाली नाही म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजीनगर विभागाच्या वतीने ह्या मोबाईल कंपन्यांवर खळ्ळखट्याक आंदोलन करण्यात आले.\nयावेळी बोलताना मनसेचे शिवाजीनगर विभागाचे अध्यक्ष सुहास निम्हण म्हणाले यापुढे पुन्हा जर आम्हाला पादचारी मार्गावर साउंड, स्टेज, व मुली नाचताना दिसल्यास कोणाकडेही तक्रार करणार नाही तर मनसे स्टाईल खळ्ळखट्याक आंदोलन केले जाईल ह्या आंदोलनात जर कोणाचे काही नुकसान झाल्यास सर्वस्वी मोबाईल कंपन्या व प्रशासन जबाबदार असतील.याची नोंद घ्यावी…\nयावेळी मनसेचे शिवाजीनगर अध्यक्ष सुहास निम्हण, विनायक कोतकर, शंकर पवार, सतीश पाटोळे, उदय गडकरी, गोकुळ अडागळे, मुकेश खांडरे, योगेश शिंदे, नचिकेत टिकम, निखिल बाराते, प्रशांत नलावडे, दिनेश आमले, यश पढेर तसेच मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमराठी भाषेला नाकाराल, तर याद राखा; मनसेचा आक्रमक पवित्रा\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच…\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीत विजयासाठी शिवसेना भाजप महायुतीला आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे वाटत…\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची ‘ही’ जागा मलाच ; रामदास…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/take-down-thousands-of-fake-accounts/", "date_download": "2018-11-20T11:41:06Z", "digest": "sha1:6EBREPH36E6SD4BEFJMYQ35SYAK4EV4R", "length": 10795, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फेसबुक करणार राजकीय नेत्यांची फेक अकाऊंट बंद; पेज अॅॅडमीनचीही माहिती घेणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nफेसबुक करणार राजकीय नेत्यांची फेक अकाऊंट बंद; पेज अॅॅडमीनचीही माहिती घेणार\nटीम महाराष्ट्र देशा ( मनोज जाधव ) – देशात फेक न्यूजवरून वादंग उठले असताना आता फेसबुकने फेक न्यूज आणि फेक अकाऊंट विरुद्ध मोहीम उघडली आहे. राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे चाहते हे नेहमीच आपल्या नेत्यांच्या नावाने फेसबुक अकाऊंट चालवत असल्याचे निष्पन झाले आहे. फेक अकाऊंटवरून राजकीय टीका करणे, बदनामी करण्याची प्रकरणे उघडीस आली आहेत. याला चाप बसण्यासाठी फेसबुकने अशी फेक अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा आशयाची पोस्ट मार्क झुगरबर्गने त्याच्या अधिकृत अकाऊंटवरून शेयर केली आहे.\nफेसबुक डाटा लीक प्रकरणात एप्पलचे सीईओ टिम कुक यांनी मार्क झुगरबर्ग आणि फेसबुकवर टीका केली होती. ते म्हणाले कि, हे सर्व थांबवण्यासाठी फेसबुकने पूर्वीच अधिसूचना आणि अधिनियम करयाला हवे होते. मार्क झुगरबर्ग ऐवजी तुम्ही असता तर काय केल असते या प्रश्नांवर उत्तर देताना ते म्हणाले ‘आम्ही अशी परिस्थिती कधीच निर्माण होवू दिली नसती, आम्ही ग्राहकाचा डेटा विकून करोडो रुपये कमवू शकलो असतो पण आम्ही तसं केल नाही. कैम्ब्रिज एनालिटका डेटा लीक प्रकारणात फेसबुक यूजर्सच्या माहितीचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केल्याचं निष्पन्न झाल आहे. त्यामुळे फेसबुकने डेटा सुरक्षेसाठी कठोर पाऊले उचलने गरजेचे असल्याचा सल्ला त्यांनी दिला होता.\nयाच अनुषंगाने फेसबुकने आता मोठे फेरबदल करण्याचे ठरवले असल्याच चित्र दिसत आहे. भारतातील आणि इतर देशातील आगामी निवडणूक पाहता राजकीय नेत्यांचे फेक अकाऊंट बंद करण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. तसेच मोठ्या पेजच्या अॅॅडमीनची पूर्ण ओळख आणि त्याबद्द्लची माहिती फेसबुक घेणार आहे.\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nटीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’…\nप्लास्टिक बंदीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या तयारीत\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे…\n‘बेखबर कशी तू’ अल्बम होतोय लोकप्रिय\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nमराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर\nयुतीचे काहीही झाले तरी शिवसेनेची 'ही' जागा मलाच ; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n'आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल '\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडुन अॅड.आरगडे यांच्या उमेदवारीचा होऊ शकतो विचार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती\nशिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झालाय : आदित्य ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/aashadhi-ekadashi-wari-palkhi-handicapped-vikram-chavan-132994", "date_download": "2018-11-20T12:39:11Z", "digest": "sha1:2JZG36YO7GF3ZY4BQ5PICVAUO343CONE", "length": 8862, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "aashadhi ekadashi wari palkhi handicapped vikram chavan 32 वर्षीय अपंग विक्रम चव्हाण करत आहेत बावीस वर्षे वारी | eSakal", "raw_content": "\n32 वर्षीय अपंग विक्रम चव्हाण करत आहेत बावीस वर्षे वारी\nमंगळवार, 24 जुलै 2018\nमोहोळ (सोलापूर) - पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी शरीराने धडधाकट असणारे काहीही करून पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेतातच पण कंबरेपासून अपंग असणारे व हातावर सरपटून अंतर पार करणारे तुळजापूर येथील 32 वर्षीय विक्रम प्रल्हाद चव्हाण हे वयाच्या दहाव्या वर्षापासून न चुकता पंढरीची वारी करतात त्यांचा हा विक्रम गेल्या बावीस वर्षांपासून सुरू आहे.\nमोहोळ (सोलापूर) - पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी शरीराने धडधाकट असणारे काहीही करून पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेतातच पण कंबरेपासून अपंग असणारे व हातावर सरपटून अंतर पार करणारे तुळजापूर येथील 32 वर्षीय विक्रम प्रल्हाद चव्हाण हे वयाच्या दहाव्या वर्षापासून न चुकता पंढरीची वारी करतात त्यांचा हा विक्रम गेल्या बावीस वर्षांपासून सुरू आहे.\nचंद्रभागेच्या वाळवंटात प्रत्येकाच्या तोंडी चव्हाण यांचीच चर्चा आहे. चव्हाण यांना दोन्ही पाय आहेत पण ते वाकडे झालेले. त्यामुळे त्यांना चालता येत नाही. एका हाताने टाळ वाजवीत व एका हाताच्या आधारावर जमिनीवरून सरपटत ते तुळजापूर ते पंढरपूर हे सुमारे सव्वाशे किमीचा प्रवास करून पंढरीच्या वारीसाठी येतात. डोक्यावर टोपी व उघड्या शरिरावर पांडुरंगाचे चित्र असे त्यांचे आजचे चित्र होते. त्यांना पाहता क्षणी जो तो आपल्या परिने चव्हाण यांना आर्थिक मदत करीत होता.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63079", "date_download": "2018-11-20T11:33:52Z", "digest": "sha1:OM7PMMJOIBCUWDJO4ZL7VA6XAN5NJZEP", "length": 6311, "nlines": 128, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माणूस नावाच एक झाड असत ! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माणूस नावाच एक झाड असत \nमाणूस नावाच एक झाड असत \nकविता - माणूस नावाच एक झाड असत \nमाणूस नावाचं एक झाड असतं \nरंग, रूप, आकार विविध तरी\nसर्वांचं मूळ - मन एकच असतं\nत्या मनाच्या गाभ्यातून बीज अंकुरतं,\nमाणूस नावाचं एक झाड असतं \nप्रत्येक दिवसाचं पान उगवतं\nनवं खुलतं, जुनं गळतं \nहिरवा फुलोरा बनून टिकून राहतं,\nमाणूस नावाचं एक झाड असतं \nप्रत्येक ऋतूचा अनोखा रंग, गंध\nपिवळा रुक्ष, ओला हिरवा वृक्ष\nलाल गुलाबी शेंदरी, पानांत खुलतं\nजुनी कात टाकून ऋतुरंगात न्हातं,\nमाणूस नावाचं एक झाड असतं \nकधी मायेच्या ओलाव्यास तरसतं,\nकधी मायेने कुसुमांचा सडा पाडतं,\nकधी बनाच्या हिरव्या दाटीत रमतं,\nकधी एकटेच एकांत अनुभवतं,\nमाणूस नावाचं एक झाड असतं \nकधी वादळवारा कवेत घेतं\nदु:खाच्या पूरात दृढ आधार बनतं\nजीवन संघर्षात होरपळून छाया देतं\nरखरखत्या वाळवंटात आसरा देतं.\nवृक्ष नव्हे, कल्पवृक्ष बनतं,\nमाणूस नावाचं एक झाड असतं \nकधी अंतर्मुखी मूळ खोली गाठतं\nपाताळ शोधताना स्वर्गात पोचतं \nमग चांदणं लेवून झाड चमचमतं\nगोड फुलाफळांचा पाऊस पाडतं,\nमाणूस नावाचं एक झाड असतं \nखुपच सुरेल शब्दरचना व भावनाचा\nखुपच सुरेल शब्दरचना व भावनाचा प्रवास अलगद्पने अन्कुर ते अध्यात्म \nधन्यवाद राज चव्हाण व राहुल \nधन्यवाद राज चव्हाण व राहुल \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/250?page=10", "date_download": "2018-11-20T11:40:52Z", "digest": "sha1:YJ4MMJKLL5X5HYHWKRAUP5IROT2QA24U", "length": 9659, "nlines": 193, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भटकंती : शब्दखूण | Page 11 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रवास /भटकंती\nनाशिक जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या सेलबारी/डोलबारी, वणी, त्र्यंबक अश्या उपरांगा आहेत; पैकी त्र्यंबक रांग नाशिक शहराच्या पश्चिमेस पसरली आहे. या रांगेवर आहे अंजनेरी नावाचा डोंगर. या पर्वतावर माता अंजनीने मारुतीरायाला जन्म दिला अशी आख्यायिका आहे.\nRead more about अंजनेरी नाशिक\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग ३ (अंतिम)\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळ: भाग १\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळ: भाग २\nRead more about ढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग ३ (अंतिम)\nपाऊलखाची वाट- अंधारी- खेतोबा - वाजंत्री\nपाऊलखाची वाट- अंधारी- खेतोबा - वाजंत्री\nRead more about पाऊलखाची वाट- अंधारी- खेतोबा - वाजंत्री\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग २\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळ: भाग १\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळ: भाग ३\nRead more about ढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग २\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग १\nRead more about ढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग १\nकांकून - मेक्सीको परिसरात काय पहावे\nकांकून , मेक्सिकोला जायची तयारी करतो आहे. या भागात काय पाहणे मस्ट आहे, काय नाही तुम्हाला एखाद्या हॉटेलचा अनुभव कसा आहे तुम्हाला एखाद्या हॉटेलचा अनुभव कसा आहे\nमेक्सिकोत पहिल्यांदाच जातो आहे. (टेक्निकली दुसर्‍यांदा, पहिल्यांदा गेलो तेंव्हा क्रूझबरोबर फक्त कॉझमेलला गेलो होतो पण त्यामुळे काहीच तयारी करावी लागली नव्हती). कांकून ला उडत जाऊन, कार भाड्याने घेऊन आजूबाजूला फिरायचा विचार आहे. फक्त प्रौढ, लहान मुलं सोबत नाही.\nRead more about कांकून - मेक्सीको परिसरात काय पहावे\nRead more about पन्हाळा ते विशाळगड\nते पुढे गेले... त्यांची गोष्ट\nते पुढे गेले... त्यांची गोष्ट\nRead more about ते पुढे गेले... त्यांची गोष्ट\nजानेवारीमध्ये लदाख़मध्ये सायकलिंगची‌ योजना\nलदाख़ सायकलिंग सोलो सायकलिंग लेह\nRead more about जानेवारीमध्ये लदाख़मध्ये सायकलिंग\n\"किल्ले प्रतापगड , मकरंदगड , रायरेश्वर वरून केलेली फोटोग्राफी\"\n\"हिंदवी परिवार - हिवाळी मोहीम २०१७\"\n\"सलग ३ दिवसांचा ट्रेक २३,२४,२५ डिसेंबर २०१७\"\nदरवर्षी प्रमाणे या वर्षी हि नवीन वर्षाची सुरुवात किल्ल्याना भेटी देऊन पूर्ण.\nRead more about \"किल्ले प्रतापगड , मकरंदगड , रायरेश्वर वरून केलेली फोटोग्राफी\"\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/vinod-khanna-third-child-sakshi-khanna-will-make-his-debut-dhadkan-2-23143", "date_download": "2018-11-20T12:37:43Z", "digest": "sha1:ANFG36RCPA4TDPNKNEA5GXE25RO7LBM4", "length": 10204, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "vinod khanna third child sakshi khanna will make his debut with dhadkan-2 नव्या वर्षात विनोद खन्नाच्या मुलाचे बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल? | eSakal", "raw_content": "\nनव्या वर्षात विनोद खन्नाच्या मुलाचे बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल\nमंगळवार, 27 डिसेंबर 2016\nबॉलिवूडमध्ये रोज नवे चेहरे येतात, यातील काही चेहऱ्यांची भरपूर चर्चा होते. या यादीत आता विनोद खन्ना यांचा तिसरा मुलगा साक्षी खन्ना हे एक नाव ऍड होत आहे. साक्षी विनोद खन्ना \"धडकन' चित्रपटातून पदार्पण करण्याची शक्‍यता आहे,अशी चर्चा बॉलिवूडच्या वर्तुळात रंगत आहे. नव्या वर्षात विविध बॉलिवूड कलाकारांच्या मुलांचेही चित्रपटसृष्टीत पदार्पण होणार आहे. यांत श्रीदेवी-बोनी कपूरची मुलगी जान्हवीच्याही पदार्पणाची चर्चा आहे.\nबॉलिवूडमध्ये रोज नवे चेहरे येतात, यातील काही चेहऱ्यांची भरपूर चर्चा होते. या यादीत आता विनोद खन्ना यांचा तिसरा मुलगा साक्षी खन्ना हे एक नाव ऍड होत आहे. साक्षी विनोद खन्ना \"धडकन' चित्रपटातून पदार्पण करण्याची शक्‍यता आहे,अशी चर्चा बॉलिवूडच्या वर्तुळात रंगत आहे. नव्या वर्षात विविध बॉलिवूड कलाकारांच्या मुलांचेही चित्रपटसृष्टीत पदार्पण होणार आहे. यांत श्रीदेवी-बोनी कपूरची मुलगी जान्हवीच्याही पदार्पणाची चर्चा आहे.\nएका संकेतस्थळावर आलेल्या वृत्तानुसार \"धडकन' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे समजते. या वृत्तामध्ये साक्षी \"धडकन'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचेही म्हटले आहे. वडिलांप्रमाणेच साक्षीदेखील प्रेक्षकांच्या मनावर त्याच्या लूक्‍स, भूमिकांमुळे राज्य करू शकेल का याची उत्सुकता असणार आहे. \"धडकन' या चित्रपटाच्या सिक्वेलविषयी अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.\n2000मध्ये प्रर्दशित झालेल्या \"धडकन' या चित्रपटात अक्षय कुमार, सुनिल शेट्टी आणि शिल्पा शेट्टी असे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या गाण्यांना प्रेक्षकांनी जबरदस्त डोक्‍यावर घेतले होते. \"धडकन'च्या सिक्वेलमध्ये श्रद्धा कपूर आणि फवाद खान हे मुख्य भूमिकेत दिसतील,अशी चर्चा रंगत होती.मात्र \"ए दिल मुश्‍किल' या चित्रपटाच्यावेळी पाकिस्तानी कलाकारांना झालेला विरोध पाहता फवाद खानचे नाव या चित्रपटातून वगळण्यात आले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ambenali-accident-30-bodies-recovered-uptil-now-10818", "date_download": "2018-11-20T12:29:04Z", "digest": "sha1:2NOOEXCLAJXRNNWD5MB4QTPAQGBOZWFU", "length": 14589, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Ambenali Accident, 30 bodies recovered uptil now | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआंबेनळी अपघातः तीस मृतदेह बाहेर काढण्यात यश\nआंबेनळी अपघातः तीस मृतदेह बाहेर काढण्यात यश\nरविवार, 29 जुलै 2018\nरत्नागिरी : आंबेनळी घाटात काल (ता.२८) झालेल्या बस अपघातामधील मृतदेह काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. दुपारी २वाजेपर्यंत ३१ पैकी ३० मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असल्याची माहिती एनडीआरएफच्या जवानांनी दिली.\nही बस सुमारे ८०० फुट खोल दरीत कोसळली आहे. यामुळे तीन टप्प्यात मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. बसच्या खालीही काही मृतदेह अडकले आहेत. एनडीआरएफचे जवान कालपासून या कामात कार्यरत आहेत. त्यांनी रात्री सहा मृतदेह बाहेर काढले. आज या जवानांची दुसरी तुकडी घटनास्थळी दाखल झाली आहे.\nरत्नागिरी : आंबेनळी घाटात काल (ता.२८) झालेल्या बस अपघातामधील मृतदेह काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. दुपारी २वाजेपर्यंत ३१ पैकी ३० मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असल्याची माहिती एनडीआरएफच्या जवानांनी दिली.\nही बस सुमारे ८०० फुट खोल दरीत कोसळली आहे. यामुळे तीन टप्प्यात मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. बसच्या खालीही काही मृतदेह अडकले आहेत. एनडीआरएफचे जवान कालपासून या कामात कार्यरत आहेत. त्यांनी रात्री सहा मृतदेह बाहेर काढले. आज या जवानांची दुसरी तुकडी घटनास्थळी दाखल झाली आहे.\nआज सकाळी साडेसहा वाचल्यापासून एनडीआरएफचे सुमारे ५० जवान मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. याच बरोबर या परिसरातील काही ट्रेकर्स ग्रुप व सामाजिक संस्थाही या कामामध्ये सहभागी झाले आहेत. महाबळेश्‍वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स, पोलादपूर, खेड, मुंबई, महाड येथील काही ट्रेकर्स ग्रुपचाही यामध्ये समावेश आहे. कालपासून मंत्री रविंद्र चव्हाण घटनास्थळी असून लागणारी योग्य ती मदत पुरविण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आत्तापर्यंत पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.\nअपघात मात mate घटना incidents सकाळ खेड महाड mahad\nगोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे, काकवी\nसध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याकडे भारत सरकारचा कल वाढतो आहे.\nपिकते तिथेच करा प्रक्रिया\nहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल होती, परंतु तंत्रज्ञान नव्हते.\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणार\nजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह तेलंगण, कर्नाटकात पिकावर गुलाबी बोंड अ\nदुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून वि\nपुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्\nपरिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...\nजुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...\nकर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...\nनाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा ः तुम्ही संकटात असताना...\nकाकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\n‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...\n‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...\nव्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...\nकोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...\nसरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...\nनगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...\nपुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे ः कोकणातील हापूस आंब्यांची या...\nसातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...\nनागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...\nराज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...\nआर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...\nजळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/7499-akshay-kumar-turns-traffic-cop-to-promote-road-safety-with-funny-but-informative-new-ads", "date_download": "2018-11-20T11:43:27Z", "digest": "sha1:5OKFDAUUJLUNJ4H3GUG2JU2LSW5E7CW2", "length": 5688, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "अक्कीच्या ट्रॅफिक पोलीस बनण्यामागची कथा... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअक्कीच्या ट्रॅफिक पोलीस बनण्यामागची कथा...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nखिलाडी अक्षय कुमारचा एक वाहतूक पोलिस अधिकारी बनलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे, जो तुम्हाला हसवेल, पण त्यात एक महत्त्वाचा संदेशही सापडेल. या चित्रपटात वाहतूक पोलिसांनी अक्षय कुमार यांनी वेगवेगळ्या लोकांकडे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना एक धडा शिकवला.\nही कल्पना कशी सुचली\nकाय आहे या व्हिडीओ मागचं गुपित\nपाहा हा व्हिडीओ -\nमराठीतल्या अॅक्शन हिरोच्या पाठीशी बाॅलिवुडचा खिलाडी\nअक्षयकुमारच्या 'गोल्ड' चित्रपटाचा टीझर लॉंच\nट्विंकलने अक्षयवर व्यक्त केली नाराजी...\nखिलाडी कुमार ठरला सर्वाधिक मानधन घेणारा सेलिब्रेटी - फोर्ब्स\n'मी अजूनही यंग खिलाडीच'- अक्षय कुमार\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/interview-of-ramdas-padhye/", "date_download": "2018-11-20T12:27:51Z", "digest": "sha1:ATGEBUHFPJHH365GPS2EQ2B7VJ4CVA67", "length": 29251, "nlines": 269, "source_domain": "www.saamana.com", "title": "कलेला मोठं झालेलं बघायचं आहे | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात नांदेडच्या स्वरालीने उडवली धमाल\nशिवसेनेचा दणका,दुरावस्था झालेल्या रस्त्याची डागडुजी\nएमआयडीसीतील अग्निशमन केंद्राचे उद्घाटन रखडले\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nव्हिडीओ : एक वर्षाच्या चिमुरडीवरून गेली रेल्वे, नशिबानं खरचटलंही नाही\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nब्रेकिंग : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची…\n‘निसान’ मोटर्सच्या संचालकाला अटक\n30 दिवसांत आत्मसमर्पण करा, चीनी सरकारचे मुस्लिम कट्टरवाद्यांना अल्टिमेटम\nपबमधील शौचालयात हिंदू देवी, देवतांचे फोटो लावल्याने खळबळ\n‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर\nचतुर्थी परदेशी विजेती; मुरारका राज्य बुद्धिबळ\nझ्वेरेव चॅम्पियन; टेनिसच्या क्षितिजावर नव्या ताऱयाचा उदय\nलेख : बालपणीचा काळ\nआजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा\nदिल्ली डायरी : कर्नाटकात घडले ते देशात घडेल काय\n– सिनेमा / नाटक\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nसईने शेअर केला ‘त्याचा’ फोटो\n‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ने थिएटर मालकांना फसवले\nखरी अनुष्का शर्मा नक्की कोणती फोटो पाहाल तर अचंबित व्हाल…\nमी वेगळी : माझ्या हातची कला\nचटक मटक कोथिंबीरीचं धिरडं\n पहाटे 3 ते 4 ही आहे मृत्यूची वेळ\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\nआठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 नोव्हेंबर 2018\nकलेला मोठं झालेलं बघायचं आहे\nअर्धवटराव आणि आवडाबाई या बाहुल्यांना बोलतं करणारे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांचं नाव बोलक्या बाहुल्यांच्या जगात आदराने घेतलं जातं. जगभर ख्याती मिळवलेले ‘अर्धवटराव’ काही दिवसांतच वयाची शंभरी ओलांडत आहेत. नुकतेच रामदास पाध्ये आणि त्यांचं बोलक्या बाहुल्यांचं कुटुंब रशियातील पपेट्री कार्निव्हलहून आले. जगातील अत्यंत प्रतिष्ठत अशा रशियाच्या येकाटीनबर्ग शहरात भरलेल्या या पपेट्री कार्निक्हलमध्ये रामदास पाध्ये एकमेव शब्दभ्रमकार ठरले. या वर्ल्ड पपेट्री कार्निव्हलचा अनुभव जाणून घेत त्यांच्याशी केलेली बातचित.\nरशियातील या वर्ल्ड पपेट्री कार्निव्हलचं स्वरूप नेमकं कसं होतं\nजगभरातील बाहुल्यांचा हा उत्सव होता. यात कळसूत्री बाहुल्या, काठी बाहुल्या, फिंगर पपेट्स असे अनेक प्रकार आहेत. यात बोलक्या बाहुल्यांच्या कार्यक्रमाचा प्रकार अगदी वेगळा असतो. या उत्सवाची शंभरी आणि आमच्या अर्धवटरावांची शंभरी असा योग या कार्निव्हलमुळे जुळून आला. कलेला वेगळी उंची देण्यातला वाटा जाणून, तुमच्या कामाचं महत्त्व, त्यातलं योगदान जाणून या कार्निव्हलमध्ये निवड केली जाते. आमची या कार्निव्हलमध्ये निवड झाल्याचं 8-10 महिन्यांपूर्वी कळवण्यात आले. या फेस्टिव्हलसाठी अनेक देशांतून पपेट कलाकार आले होते. विशेष म्हणजे याचे नियोजन व संपूर्ण जबाबदारी तिथल्या शासनाने उचलली होती.\nयातलं तुमचं सादरीकरण कसं होतं\nयात वेगवेगळे कार्यक्रम, प्रकार पाहता आले. यातील आमचा कार्यक्रम अनेक अर्थांनी वेगळा ठरला. आमच्या कथेचा आशय हा बोलक्या बाहुल्यांच्या जगातला प्रवास सांगणारा होता. यात कळसूत्री बाहुल्यांपासूनच जग मांडताना आमचा प्रवास कसा झाला हेही मांडलं, जे तिथल्या प्रेक्षकांना खूप आवडलं. साधारणतŠ बोलक्या बाहुल्या वा इतर पपेट्सच्या माध्यमातून लहान मुलांच्या गोष्टी, कथानकं रचून सादरीकरण केलं जातं. मात्र जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करताना आम्ही बोलकी बाहुली आणि त्याच्यातून आधुनिक पद्धतीतून आम्ही जे प्रकार आतापर्यंत सादर केले त्याचं रूप यातून आम्ही दर्शवलं. या कार्निव्हलला जगभरातून लोक येणार होते. त्यामुळे त्यांना कळेल अशा भाषेत सादरीकरण करणं गरजेचं होतं. त्याबरोबरच तिथे रशियन भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते. म्हणून रशियन भाषेत कार्यक्रम सादर केले. यासाठी मुलगा सत्यजित ही भाषा शिकला. त्याचा सराव केला. रशियामध्ये त्यांच्या लोककथा, जातककथा यांना सांस्कृतिक महत्त्व आहे. तिथे कॅथ्युषा नावाचं लोकसंगीत खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद लाभला.\nतिथे तुम्हाला कसा प्रतिसाद लाभला\nकेरळातील पावा कथकली खूप प्रसिद्ध आहे. भारतीय हँडपपेट कसं असतं हे दाखवताना त्या रशियन गाण्यावर सादर केल्या. याची कोरिओग्राफीदेखील रशियन पद्धतीची होती. त्यामुळे ते लोकांना खूप आवडलं. रशियामधील राज कपूरची लोकप्रियता जाणून त्यांच्या गाण्यावर कळसूत्री बाहुल्यांचा कार्यक्रम सादर केला. हे सगळं तिथल्या प्रेक्षकांना खूप आवडलं. या कार्यक्रमला अनेक ग्रुप आले होते. ज्यात काही ग्रुपमध्ये 50 पेक्षाही अधिक सदस्य होते. यात संपूर्ण कुटुंब कोणाचंच नव्हतं. मात्र आमचं वैशिष्टय़ हे होतं की, आमचं संपूर्ण कुटुंब हे कार्यक्रम सादर करत होतं. अगदी आमच्या 15 महिन्यांच्या नातीलाही सामावून घेणारा कार्यक्रम आम्ही रचला होता. एका घरातील माणसं समरस होऊन कला सादर करतात याचं तिथल्या लोकांना खूप अप्रूप वाटलं. जगाला आपली कला सादर करताना ती विशिष्ट पद्धतीनेच सादर केली पाहिजे. हे जाणून ज्या ज्या देशात आम्ही जातो तिथली भाषा, संस्कृती याला प्राधान्य देत कार्यक्रम सादर करतो.\nआपल्याकडे याबाबत कसे वातावरण आहे\nसर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कलेला महत्त्व देणं. आपल्याकडे पपेट वा बाहुली या कलेला आपल्याकडे महत्त्व दिले जात नाही. महत्त्वाचं म्हणजे आपलं शासन यासाठी फार उत्सुक नाही. रशियामध्ये शासनाकडून पपेट कलाकारांना कायमस्वरूपी मानधन देण्यात येते. कार्यक्रम सादर करण्यासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते. तिथे खास पपेट थिएटरही उभारण्यात आली आहेत. या कलेचा प्रसार व प्रसिद्धी व्हावी याकरिता वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न केले जातात. बाहुली कलेला अशी राजमान्यता देणारे अनेक देश आहेत; परंतु आपल्याकडे मात्र याबाबत अनास्था दिसून येते.\nलोकांचा याबाबतचा दृष्टिकोन बदलला आहे का\nबाहेरच्या देशांमध्ये म्हणाल तर त्यांच्याकडे सुरुवातीपासूनच बाहुली कलेकडे आदराने पाहिले जाते. तिचे जतन, संवर्धन व्हावे, पुढच्या पिढीमध्ये ही कला रुजावी यासाठी प्रयत्न केले जातात. आपल्याकडेही या कलेबाबत दृष्टिकोन काहीसा बदलला आहे. परंतु याचं प्रमाण नगण्यच म्हणावं लागेल. बाहेरच्या देशात या कलेला मान, प्रतिष्ठा आहे. बोलक्या बाहुल्यांसाठी आम्हाला ओळखलं जातं, परंतु अजूनही पपेट म्हणजे लहान मुलांचं मनोरंजन करणारी कला याच दृष्टीने पाहिले जातं. आम्ही जे सादर करतो वा या कलेसाठी जे प्रयत्न करतो ते संपूर्णतŠ वैयक्तिक पातळीवर असतात. यामुळेच यातील यश पाहता स्वतŠसाठी म्हणून मी समाधानी असलो तरी एक कलाकार म्हणून नाही. ही कला इतरांनी आत्मसात करावी, यासाठी तरुणांनी पुढे यावं, या कलेसाठी काहीतरी भरीव करावं ही अनेक दिवसांची इच्छा आहे. वैयक्तिक पातळीवर आम्ही याची सुरुवात केली आहे. परंतु अशा अनेकांपर्यंत पोहोचायचं तर त्यासाठी मोठी यंत्रणा लागेल आणि शासनाकडून याबाबतीत कोणतेच सहकार्य मिळत नाही. यामुळे आमचेही प्रयत्न तोकडे पडत आहेत.\nn तुमच्या घरातील कलेचा वारसा आणि अर्धवटरावांबद्दल थोडंसं सांगा…\nमाझे कडील प्रो. यशवंत पाध्ये हे एक उत्तम जादूगार, पेटीकादक होते. ते नाटकातसुद्धा कामे करीत. त्या काळी त्यांनी कॉल टेरी नाकाच्या शब्दभ्रमकाराचे कार्यक्रम पाहिले आणि या कलेचे केड त्यांच्या डोक्यात शिरले. 1920 मध्ये त्यांनी ‘अर्धकटराक’ हे पात्र साकारले. त्यानंतर अर्धवटरावाची पत्नी ‘आकडाबाई’ क त्यांची दोन इरसाल मुलं रामू क गंपू असे चौकोनी कुटुंब त्यांनी तयार केले. त्या वेळी अनेक किनोदी कार्यक्रम त्यांनी केले. ते लोकप्रियही झाले. महत्त्वाचं म्हणजे ते या कार्यक्रमासाठी पैसे घेत नसत. आपली कला किकायची नाही हे त्यांचे तत्त्क होतं. याच काळात मी या कलेचा रियाज सुरू केला. अकरा कर्षे मी हा रियाज केला. तोपर्यंत मला कार्यक्रम करण्याची परकानगी त्यांनी दिली नाही. 1 मे 1967 साली मी कडिलांच्या एका कार्यक्रमात माझा 5 मिनिटांचा छोटा कार्यक्रम सादर केला. आपला अर्धवटराव आता कायम बोलत राहील याची वडिलांना खात्री पटली आणि एका आठवडय़ानंतर त्यांचं निधन झालं. जणू त्यांनी हक्काने कलेचा वारसा माझ्याकडे दिला आणि निघून गेले. या भावनेनेच या कलेला मी जपलं आहे. शब्दभ्रमकार ही माझी ओळख त्यांच्यामुळे, अर्धवटरावामुळे बनली आहे आणि म्हणूनच या कलेला मोठं झाल्याचं बघणं हे माझं स्वप्न आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : एका कुंचल्याचा स्फोट\n मनसेच्या नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश\nकश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nLIVE : 49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nदिल्ली पुन्हा हादरली, आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीला पळवून बलात्कार\nनवी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाडणार कृत्रिम पाऊस\nअमृतसर हल्ला प्रकरणी 2 संशयितांना अटक\n#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना\nलठ्ठ सहप्रवाशामुळे त्रास झाल्याचा दावा करत विमान कंपनीकडे 9 लाखांच्या भरपाईची...\nकोर्टाच्या आदेशाचा अवमान, चित्रपट निर्मात्याला सहा महिन्यांची कैद\nबोअर मोटरची वायर बसवताना पाय चिकटला, तरुणाचा मृत्यू\nआचरटपणाचा कळस, बाजारात आल्या तैमूरच्या बाहुल्या\nइफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती\nनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापौरांनी भरला अर्ज\n‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/diwali-of-solapur-sampoites-along-with-dhangar-community-members-on-raigad-5979593.html", "date_download": "2018-11-20T12:10:06Z", "digest": "sha1:WNKXXXVMHV6GBC5K3J4L42GQPU3SFZVR", "length": 7933, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Diwali of Solapur sampoites, along with Dhangar community members on Raigad | रायगडावर धनगर समाज बांधवांसोबत सोलापूरच्या शिवप्रेमींची दिवाळी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nरायगडावर धनगर समाज बांधवांसोबत सोलापूरच्या शिवप्रेमींची दिवाळी\nइंग्रजांनी जेव्हा रायगडावर तोफांचा भडिमार करून रायगड बेचिराख करण्याचा प्रयत्न केला.\nसोलापूर - गेल्या अनेक वर्षापासून रायगडावर वास्तव्यास असलेल्या धनगर समाज बांधवांसोबत सोलापूरच्या शिवसैनिक आणि शिवप्रेमींनी दिवाळी साजरी केली. त्यांना फराळ आणि त्यांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. इंग्रजांनी जेव्हा रायगडावर तोफांचा भडिमार करून रायगड बेचिराख करण्याचा प्रयत्न केला.\nनंतर रायगड ताब्यात घेतला आणि इंग्रजांनी गडावर जमेल तेवढी लूट केली. यानंतर काही धनगर समाज बांधव रायगडावर वास्तव्यास गेले. अलिखित पहारेकरी म्हणून या धनगर समाज बांधवांनी रायगडाची पहारेकरी केली. संपूर्ण रायगड सुरक्षित आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून ते आजतागायत हे पंधरा कुटुंब येथेच वास्तव्यास आहेत.\nहे कुटूंब जांभळे, करवंदे, ताक, लिंबू सरबत, झुणका भाकर आदी विकून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. अशा परिस्थितीत यांची मुले गडावरून चालत जाऊन शिक्षण घेत आहेत. त्यांचा कोणीही विचार करत नाही म्हणून किंवा दखल घेत नाहीत. या धनगर समाज बांधवांच्या प्रती कृ़तज्ञता म्हणून सोलापूर येथील शिवसैनिक आणि शिवप्रेमींनी तेथे जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.\nफराळ, साडी-चोळी, तसेच िवद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रताप चव्हाण, सुनील काटमोरे, नवी मुंबईचे पदाधिकारी महेश खैरनार, जळगावचे पदाधिकारी तसेच विद्यार्थी सेनेचे संपर्कप्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संताजी माने, आनंद गोयल, रामचंद्र अणवेकर, अरविंद रेवणकर, राजेश हिर्जे, मल्हारी साखरे आदी उपस्थित होते.\nमराठा आरक्षण कोर्टात टिकू दे, महसूलमंत्र्यांचे विठ्ठलास साकडे\nअभियांत्रिकी, औषधनिर्माण, कृषी पदवीसाठी सीईटी ऑनलाइन\nलोकमंगलच्या शुभमंगल सोहळ्यात 107 जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://psiddharam.blogspot.com/2018/08/blog-post_26.html", "date_download": "2018-11-20T12:15:47Z", "digest": "sha1:IWC6PJOEIY6FO23FPI2OEL3N73KOUGTU", "length": 21293, "nlines": 257, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...: सनातन संस्थेवर बंदीची मागणी हास्यास्पद", "raw_content": "\nसनातन संस्थेवर बंदीची मागणी हास्यास्पद\nज्याला कायद्याचे थोडेफार ज्ञान आहे, असा कोणीही सनातन संस्थेवर बंदी घाला अशी मागणी करणार नाही. कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्यासाठीची एक प्रक्रिया आहे. आवश्यक बाबींची पूर्तता न करता घातलेली बंदी न्यायालयात टिकत नाही.\nसनातन संस्थेची कठोर तपासणी व्हावी आणि तपासात ही संस्था दोषी आढळली तर योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी करणे रास्त आहे. परंतु, अशी मागणी होताना दिसत नाही. चौकशी न करताच सनातनवर बंदी घातली पाहिजे, यासाठी काहीजण आकांडतांडव करताना दिसत आहेत. पोलिस आणि न्यायालय यांना त्यांचे काम करू दिले पाहिजे. दुसरी, महत्वाची बाब म्हणजे, एखाद्या संस्थेचा कार्यकर्ता एखाद्या गुन्ह्यात दोषी ठरला म्हणून संबंधित संस्थेवर कारवाई करता येत नाही. त्यासाठी संबंधित गुन्ह्यात खुद्द संस्था सहभागी असल्याचे सिद्ध व्हावे लागते. काही वर्षांपूर्वी ओरिसातील कंधमाल येथे दुर्गम भागात शिक्षण पोहोचवण्याचे कार्य करणारे स्वामी लक्ष्मणानंद यांची हत्या झाली. त्या हत्येत चर्चचे अनेक पाद्री सक्रीयपणे सहभागी होते, हे न्यायालयात सिद्ध झाले. दोषींना शिक्षा ठोठावण्याात आली. चर्चची रचना पाहता ती एक संस्था आहे. एका चर्चमधील पाद्री दोषी ठरले म्हणून संपूर्ण चर्च यंत्रणेवर बंदी घाला अशी मागणी कोणी केली नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनेक राजकीय पक्षांचे नेते दोषी आढळतात, तेव्हा संपूर्ण पक्षावरच कारवाई करा अशी मागणी कोणी करत नाही. काही पक्षांचे कार्यकर्ते जिहादी अतिरेकी कारवायांत सापडल्याच्या घटना महाराष्ट्राला नवीन नाहीत. पण म्हणून संबंधित राजकीय पक्षाला अतिरेकी ठरवून बंदी घालण्याची मागणी कोणी केली नाही.\nसनातनच्या सगळ्याच विचारांशी सर्वांनीच सहमत असले पाहिजे असे नाही. मतभेद असू शकतात. सनातनच्या विचारांशी सहमत नाही म्हणून थेट त्या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणे दिवळखाेरपणाचेच आहे.\nसनातन संस्थेने आजवर हिंदू समाजात जागृती आणण्याच्या दृष्टीने मोठे कार्य केले आहे. सनातन संस्थेने अनेक सामान्य लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणले आहे. भंपक सेक्युलॅरिझमचे भूत उतरवण्याचे सनातनने केलेले कार्य आदर्शवत आहे. गणेशोत्सवातील पावित्र्य टिकवण्याकामी सनातनने केलेले कार्य मोठे आहे. प्लास्टिक राष्ट्रध्वजावर बंदी घालण्यासाठी सनातन परिवाराने मोठी जनजागृती केली आहे. सनातन संस्थेच्या ईश्वरी कार्यासाठी शुभेच्छा. सनातन संस्थेवर बंदी येणार नाही. कोणी तसा प्रयत्न केला तरी बंदी न्यायालयात टिकणार नाही. सत्यमेव जयते.\nलेबल: ख्रिस्ती, मीडिया, हिंदू\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nसनातन संस्थेवर बंदीची मागणी हास्यास्पद\nज्याला कायद्याचे थोडेफार ज्ञान आहे, असा कोणीही सनातन संस्थेवर बंदी घाला अशी मागणी करणार नाही. कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्यासाठीची एक ...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा\nभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्...\nनरेंद्र मोदींची (नयी दुनिया) हीच ती मुलाखत\nनई दुनिया साप्ताहिक // ३० जुलाई २०१२ // संपादकः शाहिद सिद्दीकी // समाचारपत्र के मुखय पृष्ठ पर गु जरात केमुखयमं त्री नरेन्द्...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n'बकरी ईद' नमाजनंतर 'स्वतंत्र काश्मीर'च्या घोषणा\nसतरा सुरक्षा जवान जखमी वृत्तसंस्था श्रीनगर अनंतनाग, तसेच बारामुल्ला जिल्ह्यात 'स्वतंत्र काश्मीर'ची मागणी क...\nपर्यावरण विषयावरील निबंध व घोषवाक्य स्पर्धा : विवेकानंद केंद्रात पारितोषिक वितरण\nपाणी, ऊर्जा साधने यांची काळजी घेतल्यास सुटतील अनेक समस्या विवेकानंद केंद्र पर्यावरण मंडळाच्या कार्यक्रमात अरविंद जोशी यांचे प्रतिपादन\nअलेक्स हॅलेची कादंबरी परवा पुन्हा लख्ख आठवली. ' रूट्स '. आपल्या मुळांचा शोध घेत हॅले अमेरिकेत गुलाम म्हणून आणलेल्या आपल्या अफ्...\nडोळस विश्वबंधुत्वाच्या दिशेने दमदार पाऊल\nव्ही आयएफच्या देखण्या सभागृहात 3 आणि 4 सप्टेंबर रोजी जागतिक हिंदू-बौध्द संमेलन पार पडले. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, जपानची थिंक टँक समज...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nदायित्वबोध की देवी हम करे आराधन\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/milkagitation-raju-shetty-criticized-government-milk-agitation-131720", "date_download": "2018-11-20T12:13:18Z", "digest": "sha1:VSQJEDXKRSE3HWHRZI5XNYYQZZ7QBGNG", "length": 10052, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "MilkAgitation Raju Shetty criticized government on Milk Agitation ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार: राजू शेट्टी | eSakal", "raw_content": "\nठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार: राजू शेट्टी\nगुरुवार, 19 जुलै 2018\nग्राहक संघटनेने शेतकर्‍यांचा निषेध करण्यापेक्षा त्यांच्यापर्यंत येणाऱ्या भेसळीचे दुधाविषयी काळजी करायला पाहिजे. आज पावडरचे दूध बाजारात विकले जात आहे. सदाभाऊ खोत यांची पूर्वीची भूमिका नाटकी होती किंवा आता ते सत्तेसाठी खोटे बोलत आहेत. दुधाला 26 ते 27 रुपये भाव मिळाला पाहिजे. दुध कंपन्यांना सवलत देताना शेतकऱ्यांना 27 रुपये भाव देण्याचं निश्चित करा. त्यांना अनुदान देताना शेतकऱ्यांचा विचार झाला पाहिजे.\nमुंबई : दूध दर प्रश्नी पाच रुपये अनुदानाचा निर्णय सरकारने जाहीर करावा. माझ्याशी चर्चा न करता निर्णय घेतला तरी चालेल. पण, ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.\nदुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान देण्याबाबत सरकार निर्णय घेत नसल्याचे पाहून खासदार राजू शेट्टी यांनी आज (गुरुवार) राज्यभर ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. आज चौथ्या दिवशीही राज्यात दूध आंदोलनाची धग कायम आहे.\nराजू शेट्टी म्हणाले, की ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो कार्यकर्त्यांना अटक झाली असून, खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. दुध आंदोलनाला व्यापक पाठींबा मिळत आहे. मनसेचाही पाठींबा मिळत आहे. ग्राहक संघटनेने शेतकर्‍यांचा निषेध करण्यापेक्षा त्यांच्यापर्यंत येणाऱ्या भेसळीचे दुधाविषयी काळजी करायला पाहिजे. आज पावडरचे दूध बाजारात विकले जात आहे. सदाभाऊ खोत यांची पूर्वीची भूमिका नाटकी होती किंवा आता ते सत्तेसाठी खोटे बोलत आहेत. दुधाला 26 ते 27 रुपये भाव मिळाला पाहिजे. दुध कंपन्यांना सवलत देताना शेतकऱ्यांना 27 रुपये भाव देण्याचं निश्चित करा. त्यांना अनुदान देताना शेतकऱ्यांचा विचार झाला पाहिजे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/3/13/central-minister-anant-kumar-angry-on-Congress-.html", "date_download": "2018-11-20T11:55:58Z", "digest": "sha1:LK7RGP2OZVTIK4L3NIWDDFXJO6RYTB3D", "length": 3307, "nlines": 13, "source_domain": "mahamtb.com", "title": " गांधी घराण्याचा खरचं लोकशाहीवर विश्वास आहे का ? : अनंत कुमार गांधी घराण्याचा खरचं लोकशाहीवर विश्वास आहे का ? : अनंत कुमार", "raw_content": "\nगांधी घराण्याचा खरचं लोकशाहीवर विश्वास आहे का \nनवी दिल्ली : गेल्या पाच दिवसांपासून कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांकडून संसदेचे कामामध्ये अडथळा निर्माण केला जात आहे, त्यामुळे गांधी घराण्याचा खरचं लोकशाही विश्वास आहे का असा प्रश्न केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी कॉंग्रेसला विचारला आहे. नवी दिल्लीमध्ये पत्रकरांची संवाद साधताना ते बोलत होते.\nअर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरुवात झाली. परंतु एकदाही कॉग्रेस आणि विरोधकांनी सभागृहाचे कामकाज व्यवस्थितपणे चालू दिलेले नाही. सरकारने चर्चेसाठी तयारी दाखवली असताना देखील काँग्रेस ऐकून घ्यायला तयार नाही, त्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे फक्त जनतेला भुलवण्यासाठी जनतेसमोरच लोकशाहीच्या गप्पा मारतात, प्रत्यक्षात मात्र कधीच लोकशाही प्रमाणे वागत नाहीत', अशी जोरदार टीका त्यांनी वेळी केली.\nतसेच संसदेचे अधिवेशन हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असून देशहितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय हे अधिवेशनादरम्यान घेतले जातात. ते सर्व पक्षांना माहित आहे. त्यामुळे कृपया या सर्वांनी अधिवेशन व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7219-swabhimani-milk-protest-start-from-today", "date_download": "2018-11-20T11:08:00Z", "digest": "sha1:ROKYU6NHUTMXDYWJ6TJVDXBYCK7SORPT", "length": 8135, "nlines": 149, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "दूध दरवाढीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे आंदोलन... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदूध दरवाढीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे आंदोलन...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nदेशाची आर्थिक राजधानी मुंबईला होणारा दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला होता, त्याप्रमाणे सोमवारपासून ठिकठिकाणी दुधाच्या गाड्या रोखण्यास सुरवात करण्यात आली आहे.\nपुणे, औरंगाबाद, बुलडाणा या ठिकाणी सकाळपासून आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी दुधाच्या गाड्या फोडल्या आहेत, तर दूधही रस्त्यांवर फेकून दिलं आहे.\nगोकुळ दूध संघाला आपलं दूध संकलन आज बंद ठेवावं लागलं आहे. दररोज सुमारे 11 लाख लिटर दुधाचं संकलन करणाऱ्या संघाच्या कार्यालयात आज शुकशुकाट पाहायला मिळाला.\nत्यामुळे आजच्या या दूध आंदोलनाचा जोरदार फटका गोकूऴला बसला आहे. गोकुळचे सुमारे 5 कोटीचे नुकसान एका दिवसात झाले आहे.\nदुधाला प्रतिलीटर 5 रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलनाला सुरूवात\nकोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात ग्रामदेवतेच्या समाधीला दुग्धाभिषेक घालून आंदोलन सुरू\nठिकठिकाणी दुधाच्या गाड्या रोखण्यास सुरवात\nबुलडाणामध्ये आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी दुधाच्या गाड्या फोडत, दूध रस्त्यावर ओतून दिले\nकोल्हापूरहून पोलिस बंदोबस्तात गोकूळचे 12 टॅंकर मुंबईला रवाना झाले आहेत.\nआता मल्टिप्लेक्समध्ये नेण्यात येणार बाहेरचे खाद्यपदार्थ...\nविठुरायाच्या भाविकांसाठी आता विमा कवच\nभुजबळांची भेट टाळण्यासाठी विधानसभेची बेल आली धावून...\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://samvedg.blogspot.com/2007/09/blog-post_5668.html", "date_download": "2018-11-20T12:38:49Z", "digest": "sha1:WFA7YZZVWMR4MVHWC5PXRFGQCMJQ4D3S", "length": 21126, "nlines": 227, "source_domain": "samvedg.blogspot.com", "title": "संदिग्ध अर्थाचे उखाणे: भंपि", "raw_content": "\nभाऊ, धाडस लागतं तसले पिक्चर बघायला.\nकुणी ही सोम्यागोम्या नाही पाहु शकत तसले पिक्चर.\nअश्या विचित्र नजरेने काय बघता आम्हाला आवडतात तसले पिक्चर. जर कुणी तन-मन-धन घालून आपल्या अंगभुत कलेचं प्रदर्शन करत असेल तर आपण प्रोत्साहन नको द्यायला\nWait a minute.. तुम्ही हे तसल्या-तसल्या शब्दा मुळे आमच्याकडे असे बघताय का अहो मी बोलतोय मनःपुत भंकस पिक्चर्स उर्फ भंपि बद्दल...\nहं coming back to the point , तर आम्हाला असले (यावेळी तसले नाही)पिक्चर्स आवडतात. आम्ही त्यांना एंजॉय करतो. खरंच\nआता बघा, पाथेर पांचाली किंवा जन अरण्य किंवा अपूर संसार बद्दल तुम्ही-आम्ही काय लिहिणार म्हणजे, एक तर कळत नसताना उगीच आर्टी व्हायचं, जगातल्या कुठल्याशा भोकात बसणारा एक समिक्षक त्या पिक्चरची स्तुती करणार आणि मग आपण त्याची रि ओढायची. यात काही राम आहे का म्हणजे, एक तर कळत नसताना उगीच आर्टी व्हायचं, जगातल्या कुठल्याशा भोकात बसणारा एक समिक्षक त्या पिक्चरची स्तुती करणार आणि मग आपण त्याची रि ओढायची. यात काही राम आहे का (हा सध्या कळीचा प्रश्न आहे म्हणे). काही लोकांना आपली लायकी कबूल करणं भयंकर अपमानास्पद वाटतं पण गुरु, दिलवाले दुल्हनिया..(सुस्कारा SS ) वगैरे पब्लिक कॅटॅगरीतल्या पिक्चर्स बद्दल बोलायचं तर आपल्याला तिथं कुत्रं पण हुंगत नाही. तिथे तरण आदर्श, मसंद असले महागुणी खांब आहेत. तर आता आपल्या वाट्याला काय राहातं (हा सध्या कळीचा प्रश्न आहे म्हणे). काही लोकांना आपली लायकी कबूल करणं भयंकर अपमानास्पद वाटतं पण गुरु, दिलवाले दुल्हनिया..(सुस्कारा SS ) वगैरे पब्लिक कॅटॅगरीतल्या पिक्चर्स बद्दल बोलायचं तर आपल्याला तिथं कुत्रं पण हुंगत नाही. तिथे तरण आदर्श, मसंद असले महागुणी खांब आहेत. तर आता आपल्या वाट्याला काय राहातं हंSSSSS बरोब्बर...आपल्या वाट्याला राहाते भंपिची समिक्षा. खरं सांगु का हंSSSSS बरोब्बर...आपल्या वाट्याला राहाते भंपिची समिक्षा. खरं सांगु का अहो मजा असते असले पिक्चर बघण्यात.\nआता या \"छंदा\"ची सुरुवात कुठून झाली ज्याकाळी (म्हणजे इयत्ती दहावी पर्यंत)आई-दादा घेऊन जायचे तेच (वर्षातुन एक किंवा दोन) पिक्चर आम्ही बघायचो, त्याकाळात शाळा बुडवून (किती विचित्र- शाळा बुडवुन काय ज्याकाळी (म्हणजे इयत्ती दहावी पर्यंत)आई-दादा घेऊन जायचे तेच (वर्षातुन एक किंवा दोन) पिक्चर आम्ही बघायचो, त्याकाळात शाळा बुडवून (किती विचित्र- शाळा बुडवुन काय बहुतेक शाळा न आवडणारया माणसानं फेकलेलं वाक्य दिसतय) मी आणि भुषण फडणिस नावाचा सर्वार्थाने स्वच्छ मित्र घरी न सांगता पिक्चरला गेलो. त्याच दिवशी आम्ही पकडलेही गेलो आणि शाळेत सरांसमोर दादांचा मार खाऊन झाल्यावर आम्हाला पिक्चरचं नाव विचारलं गेलं. \"शिरडी के साईबाबा\" आम्ही अत्यंत निरागस चेहरयाने सांगितलं (शाळेत वर्गातल्या मुलीबाळींसमोर अपमान झाला की चेहरयाचं जे होतं त्याला निरागस चेहरा म्हणतात- गरजुंसाठी निरागस चेहरयाची व्याख्या). आणि माझ्या या भयंकर छंदाची अशी सुरुवात झाली, kick start म्हटलं तरी चालेलं.\nआता या भंपिचा पण आपला म्हणून एक क्लास असतो. बनवतानाच एखादा सिनेमा एका विशिष्ट वर्गासाठी आणि मुद्दाम बकवास केला तर तो भंपि नाही म्ह्टला जाऊ शकत उदा. मिथुनचे शिणेमे (गुंडा, चिता, चांडाल). खरा भंपि हा नैसर्गिकरित्याच भंकस बनतो उदा. दौड. बहुतेकवेळा अत्यंत निर्मळ मनाने अश्या चित्रपटांची निर्मिती झालेली असते. दरवेळीच असे भंपि विनोदी असतात असेही नाही. आता मी काही उदाहरणे इथे देणार आहे. तुम्हाला माझी या विषयातली मास्टरी दाखवण्याचा यात अजिबातच हेतु नाही हे मी नम्र पणे सांगु ईच्छितो. सरहद नावाचा एक सिनेमा आहे. मला खात्री आहे, तुम्ही तो पाहिलाच असु शकत नाही. दिपक तिजोरी हिरो असणारा भंपि कोण बघणार). खरा भंपि हा नैसर्गिकरित्याच भंकस बनतो उदा. दौड. बहुतेकवेळा अत्यंत निर्मळ मनाने अश्या चित्रपटांची निर्मिती झालेली असते. दरवेळीच असे भंपि विनोदी असतात असेही नाही. आता मी काही उदाहरणे इथे देणार आहे. तुम्हाला माझी या विषयातली मास्टरी दाखवण्याचा यात अजिबातच हेतु नाही हे मी नम्र पणे सांगु ईच्छितो. सरहद नावाचा एक सिनेमा आहे. मला खात्री आहे, तुम्ही तो पाहिलाच असु शकत नाही. दिपक तिजोरी हिरो असणारा भंपि कोण बघणार आम्ही हा भंपि बघितला कारण दिपक त्यात इंजिनिअर होता. एका वयात समव्यवसायी बंधु विषयी जो कळवळा वाटु शकतो केवळ त्या पोटी आम्ही हा भंपि बघितला. याच इसमाचा पहला नशा नावाचा सो-कॉल्ड सस्पेन्स भंपि पण मजा मारत बघितला. तस्साच सैनिक नावाचा भंपि आम्ही नितळ देशप्रेमापोटी बघितला. त्यात भलतच प्रेम ऊतु जातं होतं हा वेगळा भाग. अशी कितीतरी उदाहरणे आहेत पण उगाच तुम्हाला कॉम्प्लेक्स यायला नको म्हणून थांबतो.\nनिर्मिती प्रक्रियेकडून आता आपण असा एखादा जेन्युईन भंपि कसा बघावा या कडे वळु. ही तपश्चर्या थोडी कठीण, पण जमणेबल आहे. सर्वात आधी मनातले विकार काढा. मोह-मत्सर यांच्यावर विजय मिळवणे हीच भंपिच्या यशाची पहिली पायरी आहे. आता काही तरी होईल मग काही तरी होईल असा विचार करुन भंपि बघाल तर हाती काहीच लागणार नाही. दुसरी पायरी म्हणजे निरपेक्षता. भंपि बघताना कसल्याही अपेक्षा ठेवायच्या नाहीत, मनात कसलेही पुर्वग्रह ठेवायचे नाहीत आणि लोकांच्या कुत्सित कॉमेंट कढे तर लक्ष मुळीच द्यायचं नाही. पडद्यावर समोर जे चालु आहे त्यात मजा शोधायची. हे काय सुरु आहे आणि मी इथे का आहे हे मुळ प्रश्न भंपि बघताना डोक्यात आले जरी तरी तुमची तपश्चर्या भंग पावु शकते. आणि तिसरी आणि शेवटची पायरी म्हणजे शहाणे करुनी सोडावे सकळ जन. भंपि बद्दलचे गैरसमज दुर करत अजून मित्र-मैत्रिणी भंपि चळवळीत सामिल करत जायचे.\nभंपि हे व्यसन किंवा छंद आहे हे म्हणण्यामागे कोणताही सटायर नाही. आजा मेरी जान नावाचा किशनकुमारचा भंपि बघायला आम्ही २ तास आधी अभिनवला गेलो आणि आरडी ची आजा मेरी जानची अप्रतिम कॉम्पोझिशन ऎकायला मिळाली. प्रभुदेवाचा मुकाबला बघायला २ तास आधी गेल्यामुळे आधीच्या शोतलं मुकाबला-मुकाबला गाणं ऎकायला मिळालं. हे गाणं भंपित शेवटी आहे त्यामुळे भंपि शेवटपर्यंत बघायचा आणि या पुढे कधीही डब्ड साऊथ इंडि. सिनेमा बघायचा नाही हाही बोध मिळाला. चॉकलेट बघितलाय का बहुतेक इंग्रजी सिनेमाची कॉपी वाटावी इतपत भारी भंपि. दौड हा तर भंपि शिरोमणी म्हणावा या लायकीचा सिनेमा आहे-मास्टरपिस बहुतेक इंग्रजी सिनेमाची कॉपी वाटावी इतपत भारी भंपि. दौड हा तर भंपि शिरोमणी म्हणावा या लायकीचा सिनेमा आहे-मास्टरपिस वाक्यावाक्याला विनोद आणि हशे. मैं हुं ना, बादशाह हे भंपि तर मी कितीही वेळा, कोणत्याही सीन पासून, कुठेही पाहू शकतो. गोंद्याचे अनारी नं १ हा त्यातल्या सिमरन नावाच्या इसमी साठी आणि हद कर दी आपने त्यातल्या गाढवाच्या सीन साठी (मेरा वजन जादा है तो मेरी बात का वजन भी तो जादा होगा वाक्यावाक्याला विनोद आणि हशे. मैं हुं ना, बादशाह हे भंपि तर मी कितीही वेळा, कोणत्याही सीन पासून, कुठेही पाहू शकतो. गोंद्याचे अनारी नं १ हा त्यातल्या सिमरन नावाच्या इसमी साठी आणि हद कर दी आपने त्यातल्या गाढवाच्या सीन साठी (मेरा वजन जादा है तो मेरी बात का वजन भी तो जादा होगा) लै वेळा बघुन झाले आहेत. कच्चे धागे तुम्ही बघितलाय का) लै वेळा बघुन झाले आहेत. कच्चे धागे तुम्ही बघितलाय का नुसरत फतेह नं नुस्तं पाडलय. मेलेल्या डोळ्यांचा देवगण, (तेव्हा) बायलट सैफ, नाचण्यापुरत्या बाया आणि नुसरतची अमेझिंग कव्वाली आणि सुफी ट्रीट. कधी कधी भंपि एखाद्या प्रसंगातही अमर होतो. भयंकर फ्लॉजवाला ऋतिकचा फिजा हा एक अप्रतिम भंपि केवळ त्यातली महासुंदर दिसलेली सुश आणि पिया हजी अली या रेहमानच्या डेडली कॉम्पोजिशन यामुळे भंपि ठरत नाही. ऋतिकचे दोन प्रसंग; एकदा तो जेव्हा व्हिलनची बाईक पेटवतो आणि एकदा जेव्हा त्याला पोलिस पकडुन नेतात आणि अत्यंत असहाय नजरेनं तो जया भादुरीकडे बघतो...हा पोट्टा खाऊन टाकणार सगळ्यांना...असो. भंपिपाई सेन्टी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. आय ऍम ओके, आय ऍम डुईंग फाईन.\nसगळ्याच चांगल्या गोष्टींचं जे होतं तेच आता भंपिचं ही होतय. परवाच झुम बराबर बघितला आणि डोळ्यात पाणीच आलं. आम्हाला आवडतात म्हणून अभिषेक आणि प्रितीनंही भंपि करावा\nही माझ्या आवडत्या भंपिंची यादी :-\n२. खुशी (यातल्या हिरो हिरॉईनमध्ये भांडण होण्याचे कारण अप्रतिमच एवढे डोके तोवर कुणी लढवले नव्हते.)\n३. रूप की रानी चोरोंका राजा (माझ्या वाढदिवसाला दहा मैत्रिणींना दाखवला होता हा सिनेमा मी... त्यानंतर त्यांपैकी एकीनेही पुन्हा मला वाढदिवसाची पार्टी मागितली नाही.)\n७. तेरा जादू चल गया\nयादी वाढत जाईल म्हणून थांबते आता. :-P\nशमा - ए - महफ़िल\nअवघा रंग एक झाला...\nकाही क्षण ... काही आठवणी .. काही विचार\nसंदिग्ध अर्थाचे उखाणे कधी तरी उलगडतील, स्पर्शातून, गाण्यातून,वा कवितेतून; तुझ्या अस्तित्वाचे पुरावे मी शोधत नाही पण तू आहेस एव्हडया आशेवर मांडू देत मला हा प्रपंच...\nहमामा रे पोरा हमामा रे\nNo, everybody's gotta learn, nobody's born knowin' ... झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्...\nतू नसताना गावात तुझ्या बैरागी भगव्या कपड्यांत विरागी ओळखीचे ऊन भाळी मळतांना हरवतो घरी जाताना कधी डोळ्यांनी आ...\n\"मंद्र\"च्या निमित्ताने: सोनुबाई आणि कथलाचा वाळा- नवा खो खो\nपरत एकदा हिंमत दाखवुन नवा खो खो सुरु करत आहे. हिंमत अश्यासाठी की गेले २-३ खो खो साफ फसले आहेत. कारणं माहीत नाही. कधी ब्लॉगे हो म्हणाले पण ल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/34516", "date_download": "2018-11-20T11:37:32Z", "digest": "sha1:2OPIFOF36LTD7DUURH63H3JEVSFZR2NJ", "length": 32143, "nlines": 203, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुलांना इंग्रजी मुळाक्षरे लिहायला कसे शिकवावे? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुलांना इंग्रजी मुळाक्षरे लिहायला कसे शिकवावे\nमुलांना इंग्रजी मुळाक्षरे लिहायला कसे शिकवावे\nइंग्रजी भाषा हल्ली मुलांना प्री - प्रायमरी पासूनच शिकवतात. त्यात सुरुवातीला मुलांना standing लाइन, स्लीपिंग लाइन, अप लाइन, डाऊन लाइन असे करत हळू हळू मुळाक्षरे शिकवतात. अंक काढायला देखील याच मूळ रेषांचा वापर करून शिकवले जाते.\nआता समजा A लिहायचा असेल तर मुलांना सांगितले जाते कि आधी एक अप लाइन काढा, नंतर डाऊन लाइन काढा आणि सर्वात शेवटी एक स्लीपिंग लाइन काढा. सगळीच मुळाक्षरे अशाच प्रकारे तुकड्या-तुकड्यात काढायला शिकवले जाते. यात कधी कधी मुले कशी गम्मत करू शकतात ते मला इथे नमूद करावेसे वाटते.\nसमजा आता Z लिहायचा आहे तर मुले अश्या प्रकारे ते लक्षात ठेवतात. एक स्लीपिंग लाइन, तिला समांतर अशी आणखी एक स्लीपिंग लाइन आणि त्यांना जोडणारी एक डाऊन लाइन. आता जर यात डाऊन लाइन ऐवजी मुलांनी अप लाइन काढली तर Z ची मिरर इमेज तयार होते.\nहीच चूक इतर अनेक अक्षरांबाबत संभवते. J मध्ये डावीकडे वळायचे कि उजवीकडे हे विसरलं कि त्याची मिरर इमेज तयार होते. हे झाले capital letters च्या बाबतीत. small letters लिहिताना देखील हाच सगळा गोंधळ होऊ शकतो. कारण ती सुद्धा तुकड्या-तुकड्यात शिकवली जातात. b आणि d मधला गोंधळ तर सर्वश्रुत असेल. p आणि q सुद्धा असे गोंधळात पाडतात.\nअर्थात, अश्या पद्धतीने शिकवण्यामागे हा उद्देश असतो कि मुलाला अक्षर कसे तयार होते ते नीट समजावे आणि व्यवस्थित लिहिता यावे. अंक लिहितांना देखील असे होऊ शकते. परिणामी चुकून एखाद्या पालकाला त्याचे मुल dislexic आहे असे वाटू शकते .\nमुलांसाठी लिहिणे सोपे करण्याच्या नादात नकळत ते अवघड होवून बसले आहे. हे सगळे जर टाळायचे असेल तर सोपा मार्ग म्हणजे संपूर्ण अक्षर एकदम शिकवणे. जसे मला किंवा तुमच्या पैकी कित्येकांना लहानपणी शिकवले होते. अक्षर गिरवणे वारंवार गिरवणे हि पद्धत जरी ठोकळाछाप वाटत असली तरी त्यात अशी चूक होण्याची शक्यता कमी कारण या पद्धतीत संपूर्ण अक्षर हि एक picture म्हणून मुलांच्या लक्षात रहाते. शेवटी काय तर जुने ते सोने\n>>शेवटी काय तर जुने ते\n>>शेवटी काय तर जुने ते सोने\nकमाल आहे इंग्रजीच्या शिक्षणाबाबत हे वाक्य कधी येईल असे वाटले नव्हते.\nत्यापेक्षा मुलांना आधी मराठी माध्यमात निट व्यवस्थित शिकू द्यावे आणि एकदा पाया पक्का झाला की मग इंग्रजी, जर्मन, फ्रेंच जे काही शिकवायचे आहे ते शिकवावे.\nमनस्वि, अगदी अगदी माझ्या\nअगदी अगदी माझ्या मनातला मुद्दा मांडला आहात.\nलेकाचे नुकतेच प्लेग्रूप संपले आहे. आणि प्लेग्रूप मध्ये standing लाइन, स्लीपिंग लाइन, स्मॉल सर्कल, बिग सर्कल इ. शिकविले आहे. तेव्हा मी एकदा टीचरला विचारले होते की इतक्या लहान मुलांना हे सर्व कळते का कारण माझा असा समज होता की प्लेग्रूप मध्ये मुलांना फक्त खेळवतात. अभ्यास अजिबात नसतो. पण इथे तर एक लहान ड्रॉइंग बुक मेंटेन केली होती प्रत्येक मुला/मुलीची आणि त्यात वर सांगितलेल्या गोष्टींची मुलांकडून प्रॅक्टिस करून घेतलेली दिसत होती.\nमाझ्या प्रश्नाला टीचर ने असे उत्तर दिले की घरी मुलाला विचारून बघा येते का ते. मी घरी राजसला कागद्-पेन्सिल/पेन देऊन विचारले तर सगळे बरोबर काढून दाखवलेन्. सर्कल अगदी बरोबर नसते किंवा लाईन्सही अगदी सरळ नसतात. पण कंसेप्ट त्याच्या ध्यानात आलीये हे लक्षात आले. त्यामुळे बरे वाटले.\nपुढे टीचर म्हणाली की नंतर जाऊन इंग्रजी कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स शिकवायला ह्या बेसिक गोष्टींचा उपयोग होतो. म्हणून असे तुकड्यात तुकड्यात शिकवायचे. आधी मला ही पद्धत बरी वाटली. इंग्रजी मूळाक्षरे तुकड्या-तुकड्यात शिकविता येईलही या पद्धतीने. पण मग मी आठवू लागले की माझ्या लहनापणी ५ वीला इंग्रजीची ओळख झाली तेव्हा आपण कसे शिकलो होतो आपल्याला तर असे तुकड्या तुकड्यात कधीच शिकविले गेले नाही. तरीही मिरर इमेज वै. चे घोळ माझ्या किंवा समवयस्कांच्या बाबतीत झाल्याचे कधीच आठवत नाही. मग हे क्लिक झाले की कारण आपण एकच अक्षर परत परत गिरगटवून शिकलो. मनस्वीने म्हटलंय त्याप्रमाणे संपूर्ण अक्षर हि एक picture म्हणून आपल्या मनावर ठसले. त्यामुळे मलाही मनस्वीला अनुमोदन द्यावसं वाटतंय की अक्षर गिरवणे वारंवार गिरवणे हि पद्धत अवलंबल्यास बरे\nबिचारी लहान लेकर, त्यांना\nबिचारी लहान लेकर, त्यांना आजून नीट पेन्सील पण धरता येत नाही आणि ABCD शिकवतात\nमाझ्या लेकाला फारसं काही नाही फ़क़्त पेन्सील धरायला, खडूने गिरवायला वैगेरे शिकवल आहे, बाकी मग मस्ती, गाणी, रंग, प्राणी वैगेरे वैगेरे\nबिचारी लहान लेकर, त्यांना\nबिचारी लहान लेकर, त्यांना आजून नीट पेन्सील पण धरता येत नाही आणि ABCD शिकवतात\nABCD प्लेग्रूप मध्ये नाही शिकवत. पण नर्सरी पासून आहे असं मी ऐकलंय. आणि पेन्सिल बाबत म्हणाल तर राजस खूप आधीपासून पेन्सिल / पेन व्यवस्थित पकडतोय. पाटी आणि पाटीवरची पेन्सिल आत्ता आत्ता कौतुकाने आणलीये. पण खूप पूर्वीपासून कागद - पेन / पेन्सिल मागून घेऊन काहीतरे गिरगटवत बसणे हा त्याचा प्रचंड आवडीचा उद्योग आहे. आणि स्वतःच सांगतो \"आई, आता बघ मी माऊंटन काढतोय. आता झेब्र्याचं तोंड काढतोय. आता ट्रक काढतोय\" इ. प्रत्यक्षात नुसत्या पेनाने रेघोट्या ओढणे चाललेले असते.\nमी मँगो, कार, माऊंटन, सन, क्लाऊड, घर, ट्री असे ऑब्जेक्ट काढून दाखवले की ओळखू शकतो. इंग्रजी मूळाक्षरांपैकी A काढलेले हल्ली हल्लीच ओळखायला शिकला आहे.\nमराठी माध्यमातही आधी असेच\nमराठी माध्यमातही आधी असेच शिकवतात.. मराठी सुरेख लेखनासाठी एक पुस्तिका मिळायची. त्यात बोरुने लिहायची पद्धत होती... त्यातही आधी रेषा, चंद्र, गोल.. असे सुरुवातीला असते.. मग अक्षरे, शब्द, वाक्य असे क्रमाक्रमाने एकेका पानावर असते.\nतेच मी म्हटलं...नर्सरी असेल\nतेच मी म्हटलं...नर्सरी असेल तर मग ठीक आहे, तेव्हाच चालू होत हे सगळ.\nपहिली पर्यंत आणि क्वचित\nपहिली पर्यंत आणि क्वचित दुसरीपर्यंतही बरीच मुलं 'आरसा-प्रतिमा' असलेली अक्षरं काढतात... त्यामुळे त्यावर उपाय शोधण्याची गरज नाही... (ए. फु. स)\nमुलांसाठी लिहिणे सोपे करण्याच्या नादात नकळत ते अवघड होवून बसले आहे. हे सगळे जर टाळायचे असेल तर सोपा मार्ग म्हणजे संपूर्ण अक्षर एकदम शिकवणे. जसे मला किंवा तुमच्या पैकी कित्येकांना लहानपणी शिकवले होते.>>> अगदी पटले. आपल्या मराठी मध्ये तर किती आखिव-रेखिव, वळणदार अक्षरे आहेत. त्यामानाने इंग्रजीतील अक्षरे सोपी आहेत.\nपाटी, पेन्सिल आणि गिरवणे.. हे उत्तम वाटते.\nआपल्या मराठी मध्ये तर किती\nआपल्या मराठी मध्ये तर किती आखिव-रेखिव, वळणदार अक्षरे आहेत. त्यामानाने इंग्रजीतील अक्षरे सोपी आहेत.\nअगदी अगदी सोनाली....माझ्या पोराला इंग्रजी अक्षरे बर्यापैकी जमायला लागली आहेत. पण मराठी अक्षरे शिकवताना मी हैराण झालो आहे. ड काढला की म्हणतो हा एस असा का काढलाय...\nमराठी अक्षरांसाठी पूर्वी त्या गिरवायच्या पाट्या मिळायच्या...हल्लीपण मिळतात का त्या....\nमराठी अक्षरांसाठी पूर्वी त्या\nमराठी अक्षरांसाठी पूर्वी त्या गिरवायच्या पाट्या मिळायच्या...हल्लीपण मिळतात का त्या...>>> माहित नाही...मी नाही वापरल्या अश्या पट्ट्या. एकदा का छान अक्षर ओळख झाली कि ..रोज कित्तालेखन...मग रोज शुद्धलेखन याशिवाय काहिच पर्याय नव्हता आम्हाला.\n>>मराठी अक्षरांसाठी पूर्वी त्या गिरवायच्या पाट्या मिळायच्या...हल्लीपण मिळतात का त्या....\n पुण्यात असाल तर अ.ब.चौकात मिळेल.\nमराठी अक्षरांसाठी पूर्वी त्या\nमराठी अक्षरांसाठी पूर्वी त्या गिरवायच्या पाट्या मिळायच्या...हल्लीपण मिळतात का त्या....\n>> हो. सुरेखा बर्गे पाटी म्हणतात त्याला. इंग्रजी पण आहे. पुण्यात अ ब चौकात मिळतील.\nप्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.\nमहेश, तुमचे म्हणणे अगदी मान्य आहे. पण मराठी माध्यमाच्या उत्तम शाळा घरापासून बर्‍यापैकी लांब आहेत. त्यामुळे नाइलाज होतो.\nनिंबुडा, मोट्ठया प्रतिसादाबद्दल आभार. इतक्या लहान मुलांना अक्षरे गिरवणे शिकवावे का अगं, माझ्या मुलाचा J च्या बाबतीतला गोंधळ अजूनही चालूच आहे. ह्या पद्धतीने शिकवल्याने तो अंकांच्या सुद्धा mirror images काढतो कधी कधी. आधी आम्हाला वाटले कि तो गम्मत म्हणून काढून बघत असेल. नंतर वेगळीच शंका यायला लागली. पण लक्षात आले कि तो असे नेहेमी करत नाही. म्हणजे त्याला अक्षर कसे काढायचे आहे हे विसरायला होते. सगळ्याचे analysis केल्यानंतर घोळ नेमका कुठे आहे ते कळले.\nमिरर इमेजेस काढणे हे\nमिरर इमेजेस काढणे हे डिसलेक्सिआचे एक लक्षण आहे. (उदा.मी स्वतः आणि माझा मुलगाही\nमाझ्या मुलाच्या शाळेत संपूर्ण अक्षरच शिकवले आहे, तुकड्यातुकड्याने नाही; तरीही मिरर इमेजेसचा प्रकार मधेच होतो.\nइतक्या लहान मुलांना अक्षरे\nइतक्या लहान मुलांना अक्षरे गिरवणे शिकवावे का\nनक्की कोणत्या वयापासून मुलांना अक्षरे गिरवायला शिकावे याबाबत सर्वांची मते वेगवेगळीच येणार. आता आपली इच्छा नसली तरी नर्सरी मध्ये अक्षरे गिरवायला शिकवणार आहे असे कळले तर काय पाल्यास नर्सरीला घालायचेच नाही का माझ्यासाठी राजसला प्लेग्रूप / नर्सरीला घालण्याचा सध्या तरी मेन उद्देश त्याने त्याच्या वयाच्या मुलांबरोबर रमणे, वस्तु/ खाऊ शेअर करायला शिकणे इतकाच आहे. त्याव्यतिरिक्त टीचरने शिकविलेले तो जे जे आत्मसात करतोय ते माझ्यासाठी बोनस आहे.\nकागद- पेन्सिल - रंग यात स्वतःच रमतो. त्यामुळे त्याच्यासोबत बसून तो जे सांगेल ते ड्रॉ करून दाखवायचे, स्पेसिफिकली शिकवायचे नाही किंवा हेच ड्रॉ कर, ते अक्षर आले पाहिजे असा अट्टाहास नको - हे धोरण सध्या तरी अवलंबले आहे.\nमिरर इमेजेस काढणे हे\nमिरर इमेजेस काढणे हे डिसलेक्सिआचे एक लक्षण आहे>> पण मिरर इमेजेस काढणे प्रत्येक केस मधे डिस्लेक्सियाच असेल हे पण नाहिये.\nआधी आकार घटवणे यात तुकडा\nआधी आकार घटवणे यात तुकडा शिकणे, हा उद्देश नसतो. तर तो तुकडा कुठून कुठे काढावा... वरुन खाली- डावा ते उजवा-- असे शिकणे अपेक्षित असते. तुकडा गिरवणे यापेक्षा दिशेचे ज्ञान महत्वाचे असते.. नंतर अक्षर सलगच शिकवतात, तेंव्हा हे दिशेचे ज्ञान उपयोगी पडते.\nमिरर इमेजेस काढणे हे\nमिरर इमेजेस काढणे हे डिसलेक्सिआचे एक लक्षण आहे. >> पण मिरर इमेजेस काढणे प्रत्येक केस मधे डिस्लेक्सियाच असेल हे पण नाहिये. >> अनेक लहान मुले अक्षरे, अंक लिहायला शिकताना त्याच्या मिरर इमेजेस काढतात. मी लहान असताना आईने पाटीवर माझा हात पाटीच्या डाव्या बाजूला ठेवला तर व्यवस्थित अंक लिहायचे, आणि चुकून जर ती माझा हात डावीकडे ठेवायला विसरली तर तेच १ ते १०० आकडे मी उजव्या बाजूने परफेक्ट मिरर इमेजमध्ये काढायचे.\nखरे तर हा मिरर इमेजेसचा कन्स्पेट लहान वयात मेंदूत कसा असतो, कोणत्याही लिखित गोष्टीला आपला मेंदू त्या वयात मिरर इमेजमध्ये पाहू शकतो का, वगैरे विषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल. (नंतर आपण शिस्तीच्या बडग्याखाली मेंदूची ही क्षमता आवळून टाकतो बहुधा\nपहिली पर्यंत आणि क्वचित\nपहिली पर्यंत आणि क्वचित दुसरीपर्यंतही बरीच मुलं 'आरसा-प्रतिमा' असलेली अक्षरं काढतात... त्यामुळे त्यावर उपाय शोधण्याची गरज नाही... >>> +१\nपहिली पर्यंत आणि क्वचित\nपहिली पर्यंत आणि क्वचित दुसरीपर्यंतही बरीच मुलं 'आरसा-प्रतिमा' असलेली अक्षरं काढतात... त्यामुळे त्यावर उपाय शोधण्याची गरज नाही... >>> +१\nहा मिरर रायटिंग व त्याच्या\nहा मिरर रायटिंग व त्याच्या गुणसूत्रांशी तसेच मेंदूच्या रचनेशी असलेल्या संबंधाबद्दल प्रकाशित झालेला एक जुना लेख.\nपहिली पर्यंत आणि क्वचित\nपहिली पर्यंत आणि क्वचित दुसरीपर्यंतही बरीच मुलं 'आरसा-प्रतिमा' असलेली अक्षरं काढतात... त्यामुळे त्यावर उपाय शोधण्याची गरज नाही... >>\nमला वाटतंय मनस्वीला उपाय सुचविणे पेक्षा असे होऊच नये म्हणून अक्षरे गिरवून काढायला मुलांना शिकवावीत यावर भर द्यायचा आहे.\nइथे मला एक शंका येते आहे. मला स्वत:ला मिरर इमेजेस वाला प्रॉब्लेम कधीच नव्हता. माझ्या पालकांकडून कधी माझ्या लहानपणीची अशी तक्रार मी ऐकलेली नाही. किंवा जवळच्या ओळखीतही माझ्या समवयस्कांमध्ये ऐकली नाही. जुन्या पद्धतीनुसार अक्षरे गिरवून काढायची शिकवलेले असूनही हा मिरर इमेज वाला प्रॉब्लेम होऊ शकतो का मुलांच्या बाबतीत\n<< जुन्या पद्धतीनुसार अक्षरे\n<< जुन्या पद्धतीनुसार अक्षरे गिरवून काढायची शिकवलेले असूनही हा मिरर इमेज वाला प्रॉब्लेम होऊ शकतो का मुलांच्या बाबतीत >>\nस्वानुभवावरुन (माझ्या मुलीच्या उदाहरणावरून) हो. तीला \"up./down line, circle\" असे काही अक्षरे काढताना माहीत नाही.\nदेवनागरी प्रतिमाक्षरे मात्र ती काढत नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b0211&lang=marathi", "date_download": "2018-11-20T12:04:50Z", "digest": "sha1:5LVHY6G24Q3MVCMS2JUHZ5EYF64NQTMZ", "length": 4992, "nlines": 54, "source_domain": "www.rasik.com", "title": "मराठी पुस्तक ललित, marathi book lalita lalita", "raw_content": "\nग्रंथप्रेमी मंडळाच्या सहकार्याने १९६४ साली ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह या विषयांना वाहिलेल्या ललित या वाङ्मयीन मासिकाची सुरुवात झाली. ग्रंथप्रसाराच्या दृष्टीने ललितने अनेक उपक्रम राबविले. साहित्यविषयक अनेक स्पर्धा ललित घेत असते आणि त्याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. दिवाळी अंकांनी आम्हांला काय दिले, दिवाळी अंकांकडून काय अपेक्षा, वाचन आणि स्मरण यांसारख्या अनेक स्पर्धा ललितने घेतल्या. ललित शिफारस, मानाचे पान, लक्षवेधी पुस्तके, वाचन आणि स्मरण यांसारखी ग्रंथप्रसाराच्या दृष्टीने अनेक सदरे ललितमधून सुरू केली. लेखकाचे घर, दशकातील साहित्यिक, स्वागत, ठणठणपाळ, काय लिहिताय, दिवाळी अंकांकडून काय अपेक्षा, वाचन आणि स्मरण यांसारख्या अनेक स्पर्धा ललितने घेतल्या. ललित शिफारस, मानाचे पान, लक्षवेधी पुस्तके, वाचन आणि स्मरण यांसारखी ग्रंथप्रसाराच्या दृष्टीने अनेक सदरे ललितमधून सुरू केली. लेखकाचे घर, दशकातील साहित्यिक, स्वागत, ठणठणपाळ, काय लिहिताय, काय वाचताय, गोमा गणेश, अलाणे-फलाणे, चोखंदळ वाचकांची निवड, सप्रेम नमस्कार, दृष्टिक्षेप, निर्मितिरंग, गप्पा-टप्पा, सौरभ, ग्रंथगप्पा, शहाणं पुस्तकवेड यांसारखी अनेक वाचकप्रिय सदरे ललितमधून प्रसिद्ध झाली/होत असतात. पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, वसंत सरवटे, जी. ए. कुलकर्णी, केशवराव कोठावळे, गो. नी. दाण्डेकर, जयवंत दळवी, ठणठणपाळ, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर यांसारखे संग्राह्य विशेषांक प्रसिद्ध केले. ललित दिवाळी अंकांची मुखपृष्ठे गेली ४४ वर्षे श्री. वसंत सरवटे करीत आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघ, वृत्तपत्र लेखक संघ यांसारखे अनेक महत्त्वाचे पुरस्कार ललितला मिळाले आहेत.\nअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे २००७ साली तिसरे पारितोषिक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad/3349-hingoli-file-robbery-in-district-council", "date_download": "2018-11-20T12:15:14Z", "digest": "sha1:VQJNJMBF5SM5CC6WPJGSCOSIGX4UALAG", "length": 6163, "nlines": 133, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "हिंगोलीत जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे फाईलींचे एक दोन नव्हे तर 30 गठ्ठे गेले चोरीला - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nहिंगोलीत जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे फाईलींचे एक दोन नव्हे तर 30 गठ्ठे गेले चोरीला\nजय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली\nहिंगोलीत जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे महत्वाच्या फाईलचे 30 गठ्ठे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेतील अर्थ आणि बांधकाम विभागातील महत्वाच्या फाईलचे 30 गठ्ठे चोरीला गेलेत. यामुळे जिल्हा परिषदमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विषेश म्हणजे यातील एक फाईलचा गठ्ठा चोरून नेतांना ऑटो रिक्षातून जिल्हाधिकारी कार्यालयच्या कंपाउंड वॉलजवळ एक गठ्ठा खाली पडला. त्यानंतर चोरी झाली असल्याचं समजले. चोरीची ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. या सीसीटीव्हीच्या आधारे हिंगोली शहर पोलिसांत अर्थ विभागाचे बापूराव काळदाते यांच्या फिर्यादीवरून तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nहिंगोलीत विषारी गवत खाल्ल्याने 80 मेंढ्याचा मृत्यू\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/bjp-vs-indians-campaign-meeting-mumbai-103520", "date_download": "2018-11-20T12:16:26Z", "digest": "sha1:TAEAVYR2PUJMRZHR3LRN33SQOOFINL6D", "length": 11356, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP vs indians campaign meeting mumbai भाजप विरुद्ध भारतीय मोहीमेची बैठक संपन्न | eSakal", "raw_content": "\nभाजप विरुद्ध भारतीय मोहीमेची बैठक संपन्न\nशनिवार, 17 मार्च 2018\nमुंबई : देशात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारच्या अप्पलपोट्या कारभारामुळे बुरे दिनांचा सामना करणार्‍या सामान्य भारतीय जनसमूहांचा आणि वर्गाचा आवाज बुलंद करण्यासाठी भाजप विरुद्ध भारतीय अर्थात सरकार विरुद्ध सर्व समाज या राजकीय मोहीमेची बैठक नुकतीच मुंबईत संपन्न झाली.\nमुंबई : देशात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारच्या अप्पलपोट्या कारभारामुळे बुरे दिनांचा सामना करणार्‍या सामान्य भारतीय जनसमूहांचा आणि वर्गाचा आवाज बुलंद करण्यासाठी भाजप विरुद्ध भारतीय अर्थात सरकार विरुद्ध सर्व समाज या राजकीय मोहीमेची बैठक नुकतीच मुंबईत संपन्न झाली.\nलोकांचे दोस्त या लोकशाहीवादी संघटनेच्या पुढाकारातून मोहीमेची सुरुवात करण्यात आली आहे. सध्या बँकांवर राजरोसपणे दरोडे टाकून देशद्रोही फरार होत आहेत. तर सामान्य माणसाला घर किंवा उद्योगासाठी मामुली कर्ज मिळवतानाही जीवाचा आटापीटा करावा लागतोय. उलट नोटाबंदीच्या माध्यमातून त्याचेच पैसे काढायची त्याला चोरी झालीय. नाक्या-नाक्यावर बेरोजगारांच्या फौजा वाढू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप नाही आणि शेतकर्‍यांना हमीभाव नाही. त्यातच या प्रश्‍नांवर लोकांनी बोलू नये म्हणून महार विरुद्ध मराठा, ओबीसी विरुद्ध इतर, हिंदू विरुद्ध मुसलमान असा झगडा लावून देण्यात येत आहे.\nसत्ता राखण्यासाठी या विविध जातींच्या न्याय मागण्यांचा गैरवापर केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर ज्यांचा वापर सत्ता राखण्यासाठी केला जातोय, त्याच जाती एकत्र येऊन सत्ताधार्‍यांना सत्तेबाहेर खेचू शकतील असा लोकांच्या दोस्तांचा विश्‍वास आहे. त्याचबरोबर शेतकरी, कामगार, विद्यार्थी किंवा डॉक्टर्स, वकील, इंजिनीअर्स, पत्रकार तसेच व्यावसायिक भारतीयत्वच्या रक्षणासाठी केवळ भारतीय म्हणून लढा देतील असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.\nसदर बैठकीला अनेकविध भारतीय जातींचे उदा. मराठा, महार, मांग, मराठी, मुसलमान, माळी, धनगर, चर्मकार प्रतिनिधी उपस्थित होते. अनेक संस्था-संघटनांचे कार्यकर्ते, पत्रकार, इंजिनीअर, डॉक्टर, विद्यार्थी नेते, वकील आदी व्यावसायिक मंडळीही आवर्जून उपस्थित होती. मुंबई, ठाणे, पालघर या पट्टयात सभा, बैठका घेऊन भाजप विरुद्ध भारतीय ही मोहीम तीव्र केली जाणार आहे. लोकांचे दोस्तच्या वतीने रवी भिलाणे, ज्ञानेश पाटील, बाळासाहेब उमाप, समीर अंतुले, मंगेश साळवी, सुनंदा नेवसे, ममता अढांगळे, विनायक साळुंखे आदींनी या मोहीमेसाठी पुढाकार घेतला आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nager-The-low-attendance-%E0%A5%AA%E0%A5%A6-schools-on-the-way-to-getting-off/", "date_download": "2018-11-20T12:29:31Z", "digest": "sha1:Z4AFFY6GKWZFTA6UUW46K6IAKULIBR6U", "length": 6044, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कमी पटसंख्येच्या ४० शाळा ‘रडार’वर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › कमी पटसंख्येच्या ४० शाळा ‘रडार’वर\nकमी पटसंख्येच्या ४० शाळा ‘रडार’वर\nजिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणार्‍या 49 प्राथमिक शाळा शिक्षण संचालनालयाच्या आदेशानंतर बंद करण्यात आल्या आहेत. कमी पटसंख्येचे कारण सांगून बंद करण्यात आलेल्या 49 शाळांनंतर कमी पटसंख्येच्या 40 शाळा शिक्षण विभागाच्या ‘रडार’वर असल्याचे कळते. बंद केलेल्या 49 शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे.\nराज्यातील जिल्हा परिषदा चालवित असलेल्या शाळांपैकी पटसंख्या कमी असणार्‍या तसेच शैक्षणिक गुणवत्ता ढासळलेल्या राज्यातील तेराशे प्राथमिक शाळा बंद करण्याचा इशारा राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी नुकताच नगरमध्ये एका कार्यशाळेत दिला होता. शिक्षण संचालनालयाच्या आदेशाने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांनी शाळा बंद करण्याची कारवाई केली़. पटसंख्या कमी असल्याने शाळा बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे़.\nमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी शाळा बंद करण्याचा आदेश संबंधित तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना दिला आहे. aजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडील माहितीनुसार जिल्ह्यात 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 89 शाळा आहेत. त्यापैकी 49 शाळांवर गंडांतर आले असून, 40 शाळा ‘वेटिंग लिस्ट’मध्ये आहेत. पटसंख्या कमी असलेल्या शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागातर्फे शिक्षकांना कळविण्यात येते. मात्र हा विषय गंभीरपणे न घेतल्याने पटसंख्या खालावत चालल्याचे दिसते. 49 शाळा बंद केल्याने उर्वरित 40 शाळांनाही धोक्याची घंटा ठरणार आहे.\nपाथर्डीत अवैध धंद्यांना ‘अच्छे दिन’\nप्रेयसीचा खून करून रेल्वेखाली आत्महत्या\nराहुरी विद्यापीठात दीड लाखांची चोरी\nकमी पटसंख्येच्या ४० शाळा ‘रडार’वर\nनगर : सहाय्यक आयुक्तांना फासली शाई(व्‍हिडिओ)\nपोलिस ठाण्याच्या शेजारीच मटका अड्डा\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nओबीसी मधील आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/The-average-voter-turnout-of-81-percent-for-20-Gram-Panchayats/", "date_download": "2018-11-20T12:31:46Z", "digest": "sha1:7FZXAC7MYRIO3I7GWUD6IQD222UVCS36", "length": 5145, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वीस ग्रामपंचायतींसाठी सरासरी 81 टक्के मतदान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › वीस ग्रामपंचायतींसाठी सरासरी 81 टक्के मतदान\nवीस ग्रामपंचायतींसाठी सरासरी 81 टक्के मतदान\nसात तालुक्यांमधील 20 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी (दि. 27) शांततेत मतदान पार पडले. एकूण 81.65 टक्के मतदान झाले. मतमोजणी सोमवारी (दि. 28) सकाळीच होणार आहे.सर्व ग्रामपंचायतींमध्ये सकाळी 7.30 वाजेपासूनच मतदानाला प्रारंभ झाला. मतदान केंद्रांवर पहिल्या दोन तासांत मतदानाचा जोर चांगला होता. मात्र, दुपारी 12 ते 3 या क ाळात उन्हाची दाहकता जास्त असल्याने मतदारांनी घराबाहेर पडणे टाळले. दरम्यान, अखेरच्या टप्प्यात काही ठिकाणी उमेदवार आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरात जाऊन त्यांना मतदानाचा हक्‍क बजावण्याची विनंती केली. त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात मतदानाची टक्केवारी सर्वाधिक म्हणजेच 87.73 टक्के इतकी आहे. येथे तीन ग्रामपंचायतींच्या 31 पदांसाठी मतदान पार पडले. त्याखालोखाल देवळा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमधील 83.18 टक्के मतदान झाले. बागलाण तालुक्यात मात्र मतदारांमध्ये निरुत्साह पाहायला मिळाला. येथील चार ग्रामपंचायतींसाठी केवळ 69.08 टक्के मतदान झाले.\nपाच तालुक्यांत सात ग्रामपंचायतींमधील आठ रिक्‍त जागांसाठी पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये 92.34 टक्के मतदान झाले आहे. सिन्‍नरमधील सोमठाणेच्या दोन, तर दापूरमधील एका जागेसाठी मतदान झाले. तसेच बाभूळगाव सु. (येवला), खंबाळे (इगतपुरी), धोडांबे (चांदवड), जायखेडा (बागलाण) व दुडगाव (नाशिक) येथे प्रत्येकी एका जागेसाठी मतदान पार पडले असून आज मतमोजणी होईल.\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nओबीसी मधील आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nधुळयात भाजप विरूध्द भाजप\nशिख विरोधी दंगल; एकाला फाशी, एकाला जन्मठेप\nरेल्‍वे अंगावरुन जावूनही वाचले बाळाचे प्राण\nस्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून आदरांजली\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Take-Action-Against-Bhide-Guruji-For-Statment-On-constitution-of-india-In-Amaravati-Says-Ramdas-Athawale/", "date_download": "2018-11-20T11:30:12Z", "digest": "sha1:LZLJ7CLYU3R2DLPRCDO54SXIWDL7NJHZ", "length": 8477, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " घटनाविरोधी वक्‍तव्य केल्याबद्दल संभाजी भिडेंवर कारवाई व्हावी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › घटनाविरोधी वक्‍तव्य केल्याबद्दल संभाजी भिडेंवर कारवाई व्हावी\nघटनाविरोधी वक्‍तव्य केल्याबद्दल संभाजी भिडेंवर कारवाई व्हावी\nसंभाजी भिडे यांनी अमरावती येथे देशाची राज्यघटना मान्य नसल्याचे आणि मनुस्मृतीचे समर्थन करणार केलेलं वक्‍तव्य दुर्दैवी असून पोलिसांनी भिडे यांचं ते वक्‍तव्य तपासून त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.\nपंढरपूर येथे शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी ना. आठवले बोलत होते. यावेळी पुढे बोलताना आठवले म्हणाले की, संभाजी भिडे यांचे नाव भीमा - कोरेगाव दंगली प्रकरणी\nचर्चेत आहे, त्यात त्यांचा सहभाग असेल तर कारवाई करावी, अशी आपण मागणी केलेली आहे. अमरावती येथे भिडे यांनी राज्यघटनेचा अवमान होईल असे वक्‍तव्य केले आहे तसेच धर्मनिरपेक्षतेविषयी त्यांनी चुकीचे वक्‍तव्य केले आहे. पोलिसांनी त्यांचे वक्‍तव्य कार्यक्रमाची ध्वनी चित्रफीत तपासून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करीत आठवले पुढे म्हणाले की, भीमा कोरेगाव दंगलीच्या निषेधार्थ 3 जानेवारीच्या बंद मध्ये रिपाइंचाही संपूर्ण ताकदीनिशी सहभाग होता म्हणूनच तो बंद यशस्वी झाला. या बंद दरम्यान ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. लवकरच ही प्रक्रिया पार पडेल अशी अपेक्षा व्यक्‍त करून राज्यात मराठा आणि दलित असा वाद झाला नाही. ही समाधानाची बाब असून सामाजिक सलोखा वाढीस लागावा म्हणून रिपाइंने मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली असल्याचेही आठवले यावेळी म्हणाले. 2011 साली देशातील जनगणना झाली असून त्यानुसार ओबीसीची लोकसंख्या किती आहे ते जाहीर करण्याची गरज आठवले यांनी व्यक्‍त केली. एवढेच नाही तर देशातील सगळ्या जातीच्या लोकांची जनगणना केली जावी आणि त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण दिले जावे. देशात मराठा, जाट, पाटीदार, पटेल याना आरक्षण दिले जावे,एस.सी.,एस. टी. ओ.बी.सी.च्या आरक्षणाला धक्‍का न लावता या समाजासाठी 25 टक्के आरक्षणाची तरतूद केली जावी अशीही सूचना आठवले यांनी यावेळी केली. शिवसेना भाजपसोबत नाही आली तरी रिपाइं मात्र भाजपसोबत असेल असे सांगत आठवले यांनी शिवसेनेनेही भाजसोबत आघाडी करावी अशी अपेक्षा व्यक्‍त करून भाजपने उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्याची विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना केल्याचे सांगितले. सेना, भाजप आघाडी होणे राज्याच्या हिताचे आहे. आगामी निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एकच आघाडी होण्याची शक्यता दिसत नसल्याचेही यावेळी आठवले म्हणाले.\nमागासवर्गीय विद्यार्थींची शिष्यवृत्ती सध्या वर्षात एकवेळाच मिळत असून ती 2 किंवा 3 हफत्यात मिळावी अशी विद्यार्थ्यांची मागणी असून त्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी आठवले यांनी दिली. यावेळी रिपाइंचे राजाभाऊ सरवदे, सुनील सर्वगोड, जितेंद्र बनसोडे, आबासाहेब दैठणकर, किर्तीपाल सर्वगोड, नगरसेवक महादेव भालेराव, दिपक चंदनशिवे यांच्यासह रिपाइंचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.\nमेरी कोम सेमीफायनलमध्ये, सातवे पदक निश्चित\nसाताऱ्यात पोलिसांनी रोखला बालविवाह\n'माऊली'चं गाणं 'माझी पंढरीची माय' रिलीज Video\nमराठा आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध\nलोकसभा २०१९ निवडणूक लढविणार नाही : सुषमा स्वराज\nकारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेची पोस्टरबाजी\nविरोधक आक्रमक; कामकाज तहकूब\n५२ टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का नको : अजित पवार\nमुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/mumbai/7768-fire-breaks-out-mumbais-malad-area-ten-fire-tenders-spot", "date_download": "2018-11-20T11:42:58Z", "digest": "sha1:4ZK367OASVQ4K3NNCAT3754ELHHEFRVJ", "length": 6118, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मालाडमधील बॉम्बे टॉकीज परिसरातील इमारतीला आग - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमालाडमधील बॉम्बे टॉकीज परिसरातील इमारतीला आग\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 04 أيلول/سبتمبر 2018\nमालाडमधील बॉम्बे टॉकीज परिसरातील इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमल दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\nमालाड पश्चिमेला असलेल्या सोमवार बाजार परिसरात ही आग लागली आहे. या भागात अनेक लाकडांची गोदामं आहेत. त्यामुळे ही आग पसरण्याची शक्यता आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिसरामध्ये आगीचे लोट पसरले आहेत.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nआज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन\n...तर आरक्षण अहवाल पटलावर ठेवूच नका - अजित पवार\nहिवाळी अधिवेशन 2018: आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ\nदीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप\nजम्मू-काश्मीर: शोपियां चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nविक्रमी पुरवणी मागण्यांवरून मुनगंटीवारांवर ‘वार’\nMemes नव्हे, तर चाहत्यांना अनुष्काच्या 'या' रूपाची भूरळ\nभीमा-कोरेगाव प्रकरण: दिग्विजय सिंह अडचणीत\nतुम्हाला हवंय का मुंबईत घर...‘एअर इंडिया’च्या फ्लॅट्सचा लीलाव\n आजचा दिवस तुमचा... का ते जाणून घ्या...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039746386.1/wet/CC-MAIN-20181120110505-20181120132505-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}